Skip to main content

Full text of "Naven’ Qs-itij 1952 1953"

See other formats


॥1॥७॥ 8॥४५-॥४५( 8009९ 


1८.1 2२०8-६0 


॥॥॥॥॥1)1॥॥॥11)- 


3९00(02% (0४.४ 
॥॥>.६॥३१॥॥.॥॥॥३))). 


1-€ 800 0४५..४ 


(|॥५॥४/८॥२5७/१|_ 
|(_|3२,र 


0[॥ 196283 


२०7१०0०. 
॥४$७--/॥४] 


ळं ट्ट ल्क द 
७. ती री पाहे. ड् शि. . र 
टल्ली 


प्रराठी वाडमय प्रंडळ 


युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स 
उस्मानिया युनिव्हर्सिटी, देद्राबाद-द्‌. 


नवें क्षितिज 


वैज्ञानिक नियतकालिक 


बपे पहिठ १९५२-१९५३ 


अंक पहिल! 


उस्मानिया युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स हैद्राबाद द. 


“नवें क्षितिज” 


चेज्ञानिक नियतकालिक 


सल्लागार 


श्री. के. बी. देशपांडे 


एम एस्सी. (वनस्पति विज्ञान) 


संप[दक 
श्री, विनायक देशमुख 


सहसंपादक 


श्री. सदादिव कहाळेकर 


--; कार्यकारिणी :-- 
अध्यक्ष - श्री. पद्माकर डावरे 
उपाध्यक्ष - श्री. शाम कुळकणी 
चिटणीस - श्री, गंगाधर देशपांडे 
सहेचिटणीस - श्री. शरद रत्नाळीकर 


वर्ष पाहिलें ] १९५२ - १९५३ [ अंक पहिला 


क नवें क्षितिज कभ 


वष पहिले अंक पहिला 
या अकात लत 
संपादकीय -- 
१. एक पेशीय प्राणीमात्रांचा जीवनेतिहास श्री. पद्माकर डावरे शै 
२. रचनात्मक वनस्पति विज्ञान ,/ के. बी. देशपांडे द्‌ 
३. मानवी संशोधन ,) कृष्ण केंद्रकर १२ 
४. अमोनियम सल्फेट 9 प्र.ल. शं. वैद्य १ 
५. अणु बाँब ,/ वसंत बंगाळे १६ 
६. बिरबल सहानी ,3 शरद रत्नाळीकर १७ 
७. एक नियोजन आंतर विद्याकुल मराठी संघ २२ 
८. भदभत मत्स्य नगरी श्री. तुकाराम कुलकर्णी २२ 
९. दैनंदिन जीवन वे जीव-विज्ञान ,/ म. सईदुहीन प्रिन्सिपॉल २५ 
( यु. सा. कॉ. ) 
१०. औओष्मिक गंत्रं ,» विनायक देशमुख २९ 
११, पेट्रोलियम )/ श्रीनिवास ना. देशपांडे ३३ 
१२. अहो आमचं नांव बॉलवॉक्स ,/ गंगाधर देशपांडे ३७ 
१३. अग्यारिकस ,» अं. र. जोशी ३९ 
१४, बाल संगोपन व प्राणी ,) प्रभाकरराव देशपांडे डर 
१५. हत्तीची उत्पत्ती )) मधुकर पिसोळकर ३. 
१६. डिटमिनंट ,, सदाशिव कहाळेकर ४५ 
१७. अहवाल ,) मराठी वाडमय मंडळ इट 


( 107319६ 


110५४५२ 11115 ( ७11025) ) €109158 >1511112 (911:21:)39) >५४६1 ९०11222 दे. -: 


( ५२०1७98392)  >५९2० ३५१ २१९६1 ४१:> 


७७३४९) 21२18 2५॥1६॥, (2111192202) 811152 '॥-> ५ '15 ( ५२७७) 392152 1८122) -: 


न टं 


क वी 


108 "2॥॥]३)०| 112 
६७५७४ - 25७७१ ९०९11 (111:£192 


अकळ 


संपादकोय -> 


उस्मानिप्रा विद्यायीठांच्या विशवविद्यालयीत वैजानिक महाविद्यालयाच्या 
( 1170897 0,1०2 ७2. /* 7 याच एराठी 1 विज्ञानाची सेवा कर- 
ण्याच्या उद्देशानें केलीली मराठी मंडळ, शो स्वापवा आ<ण मठांत वजानिक वाडमय 
निमितीची गरज कांहीं अंशी तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याकरितां '' नवें क्षितिज ” 
या मासिकाचा जन्म या दोन्हीं घटना चिरस्मरणीय ठरतील. मराठी प्रेमी विद्यार्थी बंधूंनी 
व प्राध्यापकांनी नवें क्षितिजाचें हें पहिलें पूष्प काढण्यांत जें सहकाय केलें त्यामुळेच मराठींत 
पहिलेंच वेज्ञानिक मासिक काढण्याचे स्वप्न आज साकार झालें आहे. आम्ही वेज्ञानिक महा- 
विद्यालयांतील विद्यार्थी व॑ आमचे प्राध्यापक विज्ञानाचे पुजारी आहोत. विज्ञानाच्या मदतोनें 
निसर्गातील लपलेलीं सत्ये उघडकीस आणून व त्यांच्या द्वारे मानवी जीवन सुखी करण्याच्या 
प्रपत्नास हातभार लावणें ही आमच्यावर आमच्या राष्ट्राने सोंपवलली जबाबदारी 
आहे. तिची जाणीव आम्ही आमच्यामध्ये निर्माण करण्याकरितां मराठी मंडळ व'॑ तिच्या- 
तफे निघणारे '* नवें क्षितिज ” याची मदत घेणार आहोंत. मराठी भाषेत विज्ञानाने हुडकून 
काढललीं निसर्गातील तत्वें आमच्या गहाराष्ट्रांतींल बंधु भगिणींना समजावून सांगण्या- 
करितां एखाद्या वैज्ञानिक मासिकाची आवश्यकता अहे हें कित्येक दिवसांपासून आमच्या 
मनाला खटकत होतें. कारण आपण विज्ञान युगांत राहतो. ज्यांनी विज्ञानाकडे पाठ फिर- 
विली, विज्ञाताचा अभ्प्रास केला नाहीं त्यांची उन्नति होत नाहीं हें कटू सत्य आमच्या 
चांगलेंच प्रत्ययास आलें आहे, त्या दृष्टोनेंच “ नवें क्षितिजाचें ” प्रकाशन होत आहे. अल्पद्या 
प्रयत्नांत एका विशिष्ट ध्येयाचे प्रेरित होऊत आम्हीं पुढे पाऊंड टाकीत आहोंत तेव्हां या 
कामीं सवं विद्यार्थी बंधूंनी क॑ प्राध्यापकांनी हातभार लावावा ही आमची नम्र विनंति माहे. 


(२) 


या मासिकांतील बहुतांशी लेख विद्यार्थी बंधूंनी लिहिलेले आहेत. त्यावरून 
आम्हा विद्यार्थी वर्गांत मराठी भाषेतून भाम्हास शास्त्रीय लेख लिहितां येतील किवा नाहीं 
अशी जी शंका अस्तित्वांत आहे ती बहुतांशी नष्ट होईल अशी आज्या आहे. '' केल्यानें होत 
आहे रे आधीं केलेंच पाहिजे. ” ठें स्वामी रामदासांचे आव्हान आपण सर्वांनी स्वीकारले 
पाहिजे. मराठी भाषेंतील शास्त्रीय वाडमय सध्यां अगदीं बाल्यावस्थेत आहे. त्यांत कांहीं 
अंशी तरी भर टाकून त्याचा विकास करण्याचें श्रेय आमच्या महाविद्यालयांतील विद्यार्थी 
बंधूंनीं व प्राध्यापकांनी आपल्या पदरी पाडण्याचा प्रयत्न करावा ही त्यांना आमची नम्र 
विज्ञापना आहे. 

शेवटीं हें मासिक काढण्यांत ज्या सर्वांनी व विशेषतः श्री, आगाशे एम.एस्सी. 
रसायन विभाग ( 1)०0] 01 01011181'४ ) यांनीं जी मदत केली आहे त्या सर्वाचे व 
महाविद्याल्याच्या वैज्ञानिक संघानी मासिक छपाईचा खर्च दिल्याबद्दल त्यांचे आम्ही अत्यंत 
आभारी आहोंत. प्रत्येक वर्षी '' नवें क्षितिज ” या वैज्ञानिक मासिकाचा अधिक विकास 
होत राहो व महाराष्ट्रांतील विज्ञानाचे एक उत्कृष्ट मासिक म्हणून त्याची ख्याती होबो ही 
इच्छा प्रगट करून आपली रजा षेतों. 


->- संपादक 


सुचना :- या मासिकांत राहून गेलेल्या चुका त्या त्या लेखकांनी संपादक मंडळाच्या 
निदंनांत आणून द्याव्या ही विनंति आहे. 


एक पेशीय प्राणिप्नात्रांचा जोवनेतिहास 


लेखक - पद्माकर डावरे एम्‌. एस्सो. (प्राणिशास्त्र) 


वर्षाक्रूतूच्या ऐन मध्यांतील एखादी 
कुंद, निरुत्साही सायंकाळ असते. पावसाच्या 
सरो नुकत्याच पडून गेलल्या असतात. ढगाळ- 
लेलं आकाश, पडलेला वारा, निस्तेज आणि 
विषण्ण प्रकाश-या सार्‍या गोष्टी गढुळलेल्या, 
मरगळून गेलेल्या वातावरणाची साक्ष देत 
असतात-- आणि अशा वेळीं घराच्या चार 
भितोंत कोंडून घेणं आपणाला असह्य होतं. 
आपल्पा अंतःकरणांत खोलवर कुठेंतरो रुज- 
लेलो नितर्गप्रियतेची प्रभावी भावना 
आपल्या प्रवत्तीबरोबर प्रकृतीलाहि आवाहूत 
करीन असते. त्या हाकेला उत्तर देण्यासाठीं 
पायांत पावसाळी बूट आणि खांद्यावर रेन- 
कोटाची घडी टाकून आपण घराबाहर पडतो, 
गांवाबाहेर उघड्या माळरानाकडे चाल 
लागतो. 


अज्ञावेळीं निसर्गाच्या मनोहर विला- 
साच्या दर्शनानं आपल्या अंतरंगांतील असंख्य 
वृत्ती बहरून येतात, असंख्य मक भावना 
उत्फुनक होऊन नृत्य करू लागतात. या 
भावनात्मक मनस्थितींतील आपलो गोड तंद्रो 
सहसा लवकर उतरत नाहो. ती ज्या वेळीं 
कमो टोतें त्यावेळीं आपल्या डोळ्यासमोर 
पसरलेल्या त्या विलोभनोय दृश्याकडे आपण 
थोड्याशा शास्त्रीय, थोड्याशा व्यावहारिक 
दृष्टिकोनांतून पाहु लागतो. पश्‍चिम क्षितिजा- 
वरचा सायंकालीन नथनमनोहर रंगांचा 
खेळ, आपली नजर फार वेळ खंचन ठेऊं 
दकत नाहीं. क्षितिजावर खिळलेली आपलो 
नजर पुन्हां भोंवतींच्या माळरानाकडें १रत 
येते. आपल्या आजुबाजूला पसरलेलीं असंख्य 
छोटींमोठीं पाण्याची डबकीं आपल्याला दिसं 
लागतात. त्यांतील एखाद्या डबक्याकडह थोडसं 


सूक्म नजरेनं निरखून पाहिल तर त्यांत, 
जगण्यासाठीं धडपड करण्याऱ्या हजारों इव- 
लाल्या जीवजीवाणंची एक जिवंतप्रयोगशाळाच 
उघडली असल्याचा भास होतो. हे असंख्य 
जोव होते कुठे ? आले कुठून ? आणि वर्षा- 
क्वतूच्या समाप्तीनंतरचं यांचं भवितब्य 
काय ? या बहलचे अनेक प्रश्‍न आणि अनेक 
विचा र आपल्या मनांत गर्दी करतात. आणि 
त्यांचं उत्तर शोधण्यासाठीं आपल्याला प्राणि- 
शास्त्रांच्या ग्रंथाकडे वळावं लागतं. 


आउचर्याची गोष्ट अश्ञी कीं या जिवंत 
प्रयोगशाळेतील हजारों दृश्य प्राणिमात्राबरो- 
बरच कोट्यावधी अउव्य प्राण्यांचं देखील 
तिथे वास्तव्य असत. या वास्तव्याची ओळख 
करून घेण्यासाठीं आपण त्या डंबक्याच्या 
तळाजवळच थोडंस णी एका कांचेच्या 
नळीतून घरीं आणाव आणि सूक्ष्मदर्शक यंत्रा 
(१1॥८'()5०0९) च्या सहाय्यानं त्यांतील 
एकेका थेंबांत लपलेल्या सूक्ष्म प्राण्यांच्या 
संसाराचा वेध घेग्यास सुरवात करावी. अशा- 
वेळी सूक्ष्मदर्शक यंत्रांत आपल्या डोळ्या- 
समोर जे “ नवे जग ” उभं राहतं, त्यांच्या 
दर्शनानं आपले डोळे अक्षरशः विस्फारले 
जातात ! 


या जगांतील बहुतेक घटक हे एक 
पेशीय प्राणिमात्रांच्या (]?1"00208) कुठल्या 
ना कुठल्या उयविभागाचे सदस्य असतात. या 
सदस्यांचे इतके विविध प्रकार आणि अनेक- 
विध उपप्रकार आहेत कीं त्या सर्वांची 
माहिती देणारा एक सुसंगत आणि सवित्तर 
ग्रंथ प्रकाशित करण्यासाठीं अजून कित्येक 
व्ष खर्ची घालावी लागतोल. 


एक पेशीय प्राणी, हे आजच्या प्रचंड 
प्राणिसृष्टींचे जनक आहेत ही गोष्ट 
खर्वांना माहीत आहे. या छोट्याशा प्राणि< 
मात्रांततच पुढे अनेक पेशीय (][0101 
९611711) प्राण्यांची उत्पत्ती होत गेली 
आणि प्राणिमात्रांचा संसार वाढत गेला. ही 
उत्फ्तती आणि वाढ कशो होत गेली या विषयीं 
या छोट्याश्या ल॑खांत माहिती देणे अशक्य 
भाहे. तो एक वेगळा ग्रंथच होईल. तूत आपलें 
लक्ष केवळ एक पेशीच प्राणिमात्रांच्या पुरतेंच 
केंद्रित केले पाहिजे. 

या प्राण्यांचे प्रामख्यानें दोन प्रकार 
पडतात. पहिला, स्वस्तंत्रपणे राहणाऱ्या 
प्राण्यांचा (1260 10॑6९८2८्रटा 1”1000/0॥) 
आणि दुसरा परपोवित प्राण्यांचा (1?711'081- 
110 121'0(6208 ) - पहिल्या प्रकारांत 
अमीबा, पॅरमेशियम, व्होटिसला आणि 
तत्समप्राणी आणि दुसऱ्या प्रकारांत मलरियाचे 
जंतू, डिसेंट्री निर्माण करण्याऱ्या अमीबाच्या 
जाती (1011910२08 (”011), काळा आजार 
निर्माण करणारे जंतू (1[,हा8णाठ0ा?0च 
1)0100१11 ), निद्रानाशाच्या रोगाला 
जबाबदार असणारे जंतू (1'1.१]8811050018 
(201101010९) इत्यादिचा समावेश होतो, 
या दोन्होहि प्रकारच्या प्राण्यातील जननक्षमता, 
उत्पादनाच्या आणि पोषणाच्या पद्धती यांत 
जमोन अस्मानाचे अंतर असतें आणि तें 
स्वाभाविकच आहे, 

हे प्राणी पृथ्वीच्या कुठल्याहि भागावर 
आढळूं शकतात. विषृववत्तावरील सर्वोच्य 
उष्णतामानाच्या प्रदेशापासून तों थेट उत्तर 
किवा दक्षिण ध्र्वाच्या अत्यंत थंड वाता- 
वरणापर्यंत आणि हिमालयाच्या मोठमोठ्या 
शिखरापासून तों सप्तसागराच्या तळापर्यंत 
त्यांचें वास्तव्य असल्याचें दिसून येते. समुद्रांत 
भाढळून येणाऱ्या या प्रकारच्या प्राण्याचे जीवन 
अत्यत वैशिष्टयपूर्ण: असतें. त्या प्राण्यांच्या 
मृत्युनंतर त्यांचे सूक्ष्मतम शरीर समुद्राच्या 


नवें क्षितिज 


तळाशीं जाते. प्रतिक्षणीं तळाशीं जाणार्‍या 
असल्या कोट्यावधी प्राण्यांच्या मतशरीरापासून 
अनेक वर्षानंतर शेकडों फूट उंचीचे भरभक्कम 
खडक तयार होतात या गोष्टीवर प्रथमदरांनी 
कूणाचाहि विश्‍वास बसणार नाहीं-पण तें 
एक शास्त्रीय सत्य आहे! 

ताज्या पाण्यांत रहाणाऱ्या या प्रका- 
रच्या प्राण्यांचे कांही. उपविभाग पडतात. 
आजबाजचऱ्या पाण्यांतील विद्राव्य घटक आणि 
त्यामुळे निर्माण होणार्रे माध्यम यावर हे 
उपविभाग अवलंबन आहेत. 


पहिला प्रकार:--( 1६७४१७०७०७. ) 
ज्या पाण्यांत अत्यंत थोडें जीवनो- 
पयोगी द्रव्य विरघळललें असते, बॅक्टिरियाचें 
प्रमाण कमी असतें, पण प्राणवाय ( ()३५- 
ड९] ) मात्र फार मोठयाप्रमाणांत विरघळ- 
लला असतो अशा पाण्यांत राहजारे प्राणी. 
दुसरा प्रकार:--( ()1170591170008 ) 
ज्य़ा पाण्यांत प्राणवायूचे प्रमाण भर: 
पुर, बॅक्टिरियाचें प्रमाण मध्यम, जीवनो- 
पयोगी द्रव्य बेताचेंच पण खनिज दवब्य मात्र 
बऱ्याच मोठ्या प्रमाणांत असतें अशा पाण्यांत 
राहणारे प्राणी. 
तिसरा प्रकारः--( ॥125058])100९8 ) 
ज्या पाण्यांत बॅक्टिरियाचें प्रमाण अति- 
शय असतें आणि त्यामुळें त्यांतील सेंद्रिय 
पदार्थांचे सतत संवधन ( () ताला ) 
चालं असंत अशा पाण्यांत रहाणारे प्राणी. 
चोथा प्रकार :--( 1”01४७॥1)70005 ) 


अत्यंत थोडा प्राणवाय्‌ असलल्या, 
बॅक्‍्टेरियाचें प्रमाण भरपूर असलेल्या, संव- 
धित सेंद्रिय पदार्थांचे प्रमाणहि ज्यास्त अस- 
लेल्या पाण्यांत रहाणारे प्राणी. या प्राण्यांच्या 
जीवनांतील वैशिष्ट्य हें कौं प्राणवायू विर- 
हीत ( 1586010012) जीवन ते कंठत 
असतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आजू- 
बाजंंचें पाणी हलकें-हलकें शुद्ध होत असतें. 
धन माध्यमांत वास्तन्य करणारे एकपेशीय 


फपयाकर डावरे 


प्राणी ( (:0101117110 10178 0 
1)1'0(0708 ) हे इतर बॅक्टेरियांच्या बरो- 
बरीनें रहात असतात. अर्थात्‌ त्यांना आद्रेतेची 
कांहीं प्रमाणांत आवद्यकता असतेच. 
ज्यावेळीं उष्णतेमुळे ही आद्रंता संपत,त्यावेळीं 
हे प्राणी अवग॒ठनात्मक अवस्थेंत ( 11107॥६- 
(58101 ) जातात. या अवस्थेंत ते कित्येक 
वर्ष राहु शकतात, ज्यावेळीं पुन्हां ओलावा 
मिळतो त्यावेळेस आपल्या ( तात्पुरत्या ) 
कवेचांतून ते बाहेर पडतात. कांहीं-कांहीं 
वेळां या अवस्थेतच ते वार्‍यानें दुरवर पसरले 
जातात आणि ज्याठिकाणी ्षे जाऊन पडतोल 
त्याठिकाणीं त्यांच्या नव्या आयुष्यक्रमाला 
सुरुवात होते. 

या प्राण्यांचे जीवत केवळ बाहय परि- 
स्थितीवरच अवलंबन असतें असें नाहीं तर 
आजुबाजूला वास्तव्य करणाऱ्या इतर बहु- 
पेशीय प्राण्यांच्या अस्तित्वाचा देखील यांच्या 
जीवनक्रमावर फार मोठा परिणाम होतो. 
'““जीवो जीवस्य जीवनम्‌” या न्यायाने 
एकपेशीय प्राणी हे बहुशः इतर प्राण्यांच्या 
भक्ष्यस्थानी पडतात किंबहुना केवळ या 
प्राण्यावरच जगणाऱ्या अशा बहुपेशीय 
प्राण्यांची सख्मा बरोब मोठी आहे. एकाच 
जातोंतील कांहीं प्राण्यांनी इतर प्राण्यांच्या 
शरीरावर पोसावं आणि कांहींनीं त्यांच्याच 
भक्ष्यस्थानी पडावं हा निसर्गातला एक 
अदभूत चमत्कारच नव्हे काय ? 


स्वतंत्र अत्तित्व असलेल्या एकपेशीय 
प्राणिमात्रांचे वास्तव्य हें इतर बहुपेशीय 
प्राण्यांच्या अस्तित्वाबरोबरच आगखीहि 
कांहीं गोष्टोवर अवलंबन असतें. या गोष्टी 
म्हणजे (१) उष्णतामान, (२) प्रकाश, 
(३) विशिष्ट जागतील रासायनिक पदा- 
्थाचें प्रमाण (४) पोषण द्रव्यांचे अधिक्य 
अथवा अभाव आणि (५) बदलत्या परिस्थि- 
तीला तोंड देण्यासाठीं त्या विवक्षित प्राणि- 
मात्रांच्या जवळ असणारी प्रतिकार शक्‍क्‍ति. 


३ 


यांतील शेवटीं वर्णन केलेल्या गुणामुळच 
पृथ्वीच्या दूरदूरच्या कानाकोपर्‍यांत आपलें 
अस्तित्व टिकवणें एकपेशीय प्राण्यांना शक्‍य 
झाल आहे. अमीबा आणि तत्सम प्राणी 
यांच्या वेगवेगळ्या असंख्य जाती जगाच्या 
प्रदेशांतून भाढळून येत असल्याचें शास्त्रज्ञांनी 
नमद करून ठेवल आहे. 

१, उष्णतामान :- अवगंठनात्मक 
अवस्थेंत ( ॥॥॥1०४४(॥(101 8820 ) 
प्राणी कितीहि मोठ्या प्रमाणावर उष्णता- 
मान सहन करूं शकत असले तरी सामान्य 
अवस्थेंत यांची उष्णतेला तोंड देण्याची 
प्रतिकार शक्ति बेताचीच असते. अर्थांत ही 
प्रतिकार शक्ति वेगवेगळ्या जातींत वेग- 
वेगळ्या प्रमाणावर आढळून येते. जगांत 
अनेक ठिकाणीं आढळून येणाऱ्या उष्ण 
पाण्यांच्या झऱ्यांतून आणि फवाऱ्यांतूनहि 
या प्राण्यांचे अस्तित्व असल्यांचें शास्त्रज्ञांच्या 
नजरेस आलें आहे. 

प्रो. ग्लेसर आणि प्रो. कोरिया यांनीं 
व्हजिनियाच्या उष्ण झऱ्यांतून वास्तव्य कर- 
णाऱ्या दोन जातींचा (४॥४५॥८४०७॥०॥ & 
(1111(9) शोध लावला. हे प्राणी सवेसा- 
धघारणपणें ३४ सें.ते ३६ सें पर्यतच्या उष्णता- 
मानांत राहु. शकत असल्याचें त्यांच्या 
दृष्टोत्पत्तीस आल आहे. ४१" सें. या उष्णता- 
मानाच्यावर मात्र कुठलाहि प्राणी जगं 
दकत नसल्य!चें त्यांना आढळलें. 


कांहीं शास्त्रज्ञांनी जपानमधील उष्ण 
प्रवाहातून वास्तव्य करणाऱ्या एकपेशीय 
प्राण्यांचा अभ्यास कला. त्यांत हे प्राणी कितो 
तरी मोठ्या प्रमाणावरील उष्णतामान सहन 
करीत असल्याचें त्यांचा कळून आलें. 


( अमीबा रेडिओसा - ५१" सें. , 
अमीबा व्हेरीकोझा आणि पॅरेमॅशियम कॉँडे- 
टम्‌॒ म ४०० सें, ऑकक्‍क्सिट्रिका फॅलॅक्स 


> ५६० सें.). प्रयोगशाळेमधील प्रयोगांतून 


|] 


त्यांनीं असें सिद्ध करून दाखवले कीं हलकें 
हलकें उष्णतामान वाढवीत नेलें तर हेच 
प्राणी अत्यंत तीव्र उष्णतामानांत देखील 
जिवंत राहु शकतात. 

१८८७ मध्यें प्रो डालिजर यांनीं असें 
दाखवन दिलें कीं '* टेट्रामिट्स्‌ रोस्ट्रेटस ” 
हा प्राणी संवयीनें ७०० सें. पर्यंत देखील 
मोठ्या मजेने राहु शकतो. 

ही झाली भधिक उष्णतामानाची गोष्ट! 
निसर्गामध्ये सर्वसामात्यपणें असे आढळून येत 
कीं अधिक उष्णतामानापेक्षां शीततम परि. 
स्थिती हीच या प्राण्यांच्या अस्तित्वाला कमी 
मारक ठरते. 

बर्फाच्या खालीं असलेल्य! थंड पाण्यांत 
देखील हे प्राणी जगं शकत असल्याचें शास्त्र- 
झांना आढळून आलें. 

१८६४ मध्यें प्रो. कुन्ह यांनीं प्रयोगाअंती 
सिद्ध केलें कीं अमीबा आणि अक्टिनो- 
क्रिस या प्राण्यांना शत्य डिग्री सेंटिग्रेड या 
तपोमानांत कितीहि तास ठेवलं तरी त्यांच्यावर 
कांहींहि परिणाम होत नाहीं. पण तं माध्यम 
जर गोठले तर मात्र त्यांच्यावर मृत्य्‌ ओढ- 
वतो. त्याचप्रमाणें “स्टेंटार सलिरुलियस ” 
या प्राण्यावरील प्रयोगांत असें दिसून आल 
कीं शून्य डिग्री सेंटिग्रेड या तपोमानांत तो 
प्राणी तीन तासप्यंत सहज राहु शकतो. 
त्यानंतर मात्र त्याच्या शरीरांत अचानकपणे 
बदल होत जाऊन त्णाला केवळ एका गोल 
वतुळाचें स्वरूप प्राप्त होते. उष्णतामान वाढ- 
विण्यास सुरुवात केली कीं त्याला नेहमींचा 
आकार प्राप्त होतो. 

डॉ. एफिमॉफ आणि प्रो. वुल्फसन यांनीं 
6: [ॅर्मेशियम ” च्या वेगवेगळ्या जातीवर 
केलेल्या प्रयोगांत त्यांना असें आढळून आलें 
कीं, हा प्राणी शून्य डिग्री सेंटिग्रेड या तपो- 
मानांत १३ दिवस ठेवला तर त्यापासून केवळ 
एकदांच संततीची निमिती होते. ( एरवीं या 
प्राण्याची जननक्षमता अत्यंत मोठी आहे.) 


नवें क्षितिज 


आणि - ४" सें. ला हा प्राणी जगं शकत 
नाहीं. या प्राण्यांची एक जात मात्र - १६" सें. 
पर्यंत तग धरू शकते. 


डॉ. कॉगदेल यांनीं तर त्याहि पृढ॑ 
आघाडी मारली. त्यांनीं असें दाखवून दिलं 
कीं, “ प्लाज मोडियम नोलिसी ” आणि 
' घ्लाज मोडियम इन्युई ” या दोन जाती 
--” ७६" सें. इतक्या तपोमानांत ७० दिक्‍्प 
पर्यंत जिवंत राहुं शकतात. 


२ प्रकादा:- या प्राण्यांच्या कांहीं जाती 
अशा आहेत कीं ज्यांना एका रंजकगोला- 
( (2010१18(0 ])॥10॥९ ) च्या सहाय्यानें 
सूर्य प्रकाशाचा उपयोग करून आपल अन्न 
तयार करावें लागत. अशा प्राण्यासाठीं सू्यं- 
प्रकाश ही अत्यंत महत्वाची बाब आहे. 
त्यामुळे या प्राण्यांची वस्ती साहजिकच जास्त 
सूयंप्रकाशाच्या प्रदेशांत आढळून येते. 


३४ पाण्याची (किवा माध्यमाची ) 
रासायनिक घटना:-- 


माध्यमाच्या रासायनिक घटनेवर या 
प्राण्यांचं अस्तित्व बऱ्याच अंशीं अवलंबून 
असत. ही रासायनिक घटना जर बदललो 
तर ते प्राणी त्या माध्यमांत जगूच शकत 
नाहींत किवा कृठ़िम प्रकारें जर आपल्याला 
तसें माध्यम तयार करतां आले तर त्यांत 
विविक्षित प्रकारच प्राणी सहजरित्या जगू 
शकतात. सडणाऱ्या जुनाट सांचलल्या पाण्यांत 
राहणारे जीवजंतू हें मानवी शरिरांतील 
ताज्या पदार्थांतहि सहजपणे राह शकतात. 
ताज्या, गोड्या पाण्यांत राहणारे जीवजंतू 
खाऱ्या पाण्यांत जगं शकत नाहींत. पण या 
नियमालाहि अपवाद असणारे “ असम्फी- 
डियम टॅक्युस्टिस " “ सरेशियम 
हिरुडिश्षला'','“मिसोडि नियम प्युलेक्स'' 
आणि “ प्रोरोडीन डिस्कॉलॉर ” सारखे 
अदभूत प्राणी देखील आपणाला आढळून 
येतात. 


पद्माकर डावरे 
परपोषित एकपेजीय प्राणी 


( 1?81981(10 1010002098 ) 

एकपेशीय प्राण्यांच्या अनेक जातींतून 
या प्रकारचं परपोषित '' महाभाग ' आढळून 
येतात. यांचे प्रामुख्यानें दोन प्रकार पडतात. 
(१) आश्रयदात्याच्या शरिराच्या बाह्य 
भागावर वास्तव्य करणारे ( 1117117010 ) 
आणि (२ ) शरीराच्या आंत शिरून राहणारे 
॥॥1(02010 ) . 


या दोन्हीहि प्रकारचे प्राणी आश्रयदा- 
त्याचा अंशतः किंवा संपूर्ण नाश केल्या खेरीज 
राहत नाहींत. स्वतः मात्र खाऊतपिऊत' 
गलेलठु (अर्थात्‌ त्यांच्या आकाराच्या प्रमा- 
णांत ) होत जातात. येजमानाला या अनाहूत 
पाहुण्यापांसून उपद्रव होण्यापेक्षा फायदा 
होतो आहे, असें फारच थोड्या प्राण्यांच्या 
बाबतींत आढळून यते. 

अर्थात्‌ कांहीं पाहुणे मंडळी ही केवळ 
“ओसरीवर पथारी पसरू देण्या” इतपतंच 
मागणी करणारो' असतात. (जलाल 
0880018101) कालावधीनंतर ओसरो- 
वरून “ हातपाय पसरण्यापर्यंत ” त्यांची 
मजल जाते हो गोष्ट वेगळी. पण पहिल्याच 
दिवशीं थेट स्वयंपाक घरांत शिष्नन आंतले 
आयतं तयार जेवण फस्त करणाऱ्या उपट- 
सुभ पाहुण्यापेक्षां यांचा त्रास यजमानांला 
कमी होतो. “केरोना पोलिपेटम'' नांवाचे 
सद्गृहस्थ “ हेड़ा ' नांवाच्या प्राण्याच्या 
अंगाखांद्यावर खळत असतांना केवळ त्यांच्या 
खाण्यांतून उरलेले किवा सांडत असलेल 
पदाथ खाऊनच आपली भूक भागवतात ! 
“ कॉस्टिया नेक्टिड ' आणि “ किलो- 
कसन सिप्रिनी ” हो मंडळी मात्र कांहीं 
भाशांच्या कातडीवर आणि '' आंतरत्वचे 
वर'' वास्तव्य करतात आणि थोड्याच 
दिवसांत मालकाचे संपूण॑ वाटोळे केल्या- 
खरीज रहात नाहींत. 


ष्ट 


भांतर परपोषित (111त0151६- 
81012) एक पेशीय प्राण्यांचे हजारो प्रकार 
शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहेत. यांचें 
वास्तव्य सववसामान्यपर्णे रक्‍तांत आणि पचनें- 
द्रियांच्या कोणत्या ना कोणत्या तरी भागांत 
असतं. अश्रयदात्यांच्या त्या विशिष्ट भागां- 
तून आपलें अन्न मिळविण्यासाठीं या टोळ- 
धाडीला त भाग अक्षरशः तोडन, ओरबाडून 
काढावे लागतात आणि स्वाभाविकपणे त्याचें 
पर्यवसान आधश्रयदात्याच्या मृत्युमध्यें 
होते. अर्थात यालाहि कांहीं अपवाद आहित. 
वाळवीच्या पोटांत सांपडणारे ' मेटॅकोरो- 
निम्फा संटा ' आणि ' स्पायरी ट्को 
निस्फा लिडी हे प्रागी वाळवोला काहो 
उपद्रव देत नाहींत उलट तिच्या अन्नपचना- 
साठीं मदतच करतात. (पण अशा रीतींचें 
परोपकारो “ संत महंत ” या प्राण्यांत फारच 
थोडें आढळून येतात. ) सवीत आश्‍चर्यकारक 
गोष्ट अशी कीं वाळवीवर केलेल्या प्रयोगांत 
असें दिसून आले को तिच्या पोटातोल हे जंतू 
जर काढून टाकले तर तिच्या पचेनक्रियेंत 
इतका मोठा अडथळा निर्माण होतो कों कांहीं 
दिवसांनीं ती मरूनहि जाते. पाहुण्यांच्या 
जाण्यामळे यजमानाला कपाळ बडवून घेण्याची 
वेळ येण, हें मानवो व्यवहारांत कधींहि न 
आढळून येणारं उदाहरण, निसर्गानं या 
छोटया प्राण्यांच्या स्वरूपांत भापल्यापुडे 
ठेवन आपल्या पूर्वापार चालत आलेल्या 
कल्पनांना प्रचंड धक्‍का दिला आहे. 


एकपेशीय प्राण्यांत आढळून येणारे 
या व अन्य प्रकारचे चमत्कार इतके विविध 
आणि अदभूत आहेत कीं त्याची समग्र 
माहिती या लहानशा लेखांत देणें कदापि 
दहक्‍क्य होणार नाहीं. 


आपल्या जवळ असलेल्या सुक्ष्मदर्शव 
यंत्रातून आपण त्यांचें जीवन प्रत्यचत जवळून 
पाहूं लागलों तर्‌ त्या मोहमयी माया नगरी- 
तील एकेका भदभूत घटकाचे अंगप्रत्यंग 
त्यांच्या चालिरीती आणि जगण्याच्या पद्धती 
पाहतां पाहतां आपल्या तोंडून अभावितपणे 
उद्गार बाहेर पडतील कीं - 


“ बहुरत्ना वसुंधरा ! 


रचनात्मक वनस्पति विज्ञान 
( 858(210802 ३०ठाह्ाश ) 


लेखक - के. नी. देदापांडे 


लेक्चरार, बॉटनी उत्मानिया युनिव्हुंसीटी 


वनस्पति विज्ञानाचा विभाग :- 
क्नस्पतींचा निरनिराळ्या दृष्टीनें अभ्यास 
केला जातो.त्यानुसार वनस्पतिसंबंधीं शास्त्राचे 
अनेक विभाग पडतात. उदा. आकार विज्ञान 
(०111101029 ) शारीरकार्य विज्ञान, 
( 1058101025 ), वगरे. जेव्हां आपण 
आपल्या भोंवतीं उगवत असलल्या किवा बागंत, 
रानांत किंवा अरण्यांत वाढत असलेल्या अनेक 
वनस्पतींचे निरीक्षण करतो तेव्हां. आपणास 
त्यांच्या आकारांतील व॑ प्रकारांतील विर्वि- 
धता चटकन ध्यासांत येते. इतक्या विविध 
व भिन्न प्रकारच्या वनस्पतींची ओळख करूत 
घेणें, त्यांच्या गुणधर्माची व विकास व प्रजो- 
त्पादन पद्धतीची माहितो मिळवणें कांही सोपे 
काम नाहीं. त्याकरितां वनस्पतींचे वर्गीकरण 
करण्यांत येतें. ज्या विज्ञानाच्या विभागाद्वारे 
वनस्पतिच्या गुणधर्मांतील साम्य व भिन्नते- 
नुसार त्यांचें निरनिराळ्या गटांत वर्गीकरण 
करतात व अशारीतीने त्यांच्या वर्गीकरणाचा 
अभ्यास करतात त्या विभागास रचनात्मक 
वनस्पति विक्षान म्हणजेच 5१७(211- 
110 130811४ म्हणतात. 

या विभागाचा उद्देक्ष :- निरनिरा- 
ळ्या वनस्पतींचा अभ्यास करीत असतांना 
त्यांच्या निरनिराळ्या अवयवासंबंधींत्यांच्यांत 
अनेक भेद वसाम्यता असलली आपणास 
आढळून यते. या निरीक्षणांतून असा निष्कषं 
निघतो कीं वनस्पतीचे त्यांच्या रचननुसार व 
आळृतिनसार असंख्य प्रकार आहेत. आकृति व 
रचनेमबील वनस्पतींत असणारी साम्यता 
विचारांत घेऊन त्यांना आपण एकत्र करतो 
आणि त्यांच्यापासून भिन्न असलेल्या वनस्प- 
तींना त्यांच्यापासून निराळे करतो. या तशवास 
अनुसरून वनस्पतीचे वर्गीकरण करतात. 


वनस्पतीमध्ये परस्पर भिन्नता असून 
देखील त्यांच्यापेकी कांहीमध्ये निकट साम्य 
आढळून येतं. त्यावरून असें समजलें जातें 
कीं निकट साम्य दाखविण्याऱ्या वनस्पतीमध्ये 
उत्क्रान्तीच्या दृष्टीनें जवळचा संबंध असतो. 

वरील विवेचनावरून आपणास रचना- 
त्मक वनस्पति विज्ञानाचे खालील उद्देश 
स्पष्ट होतील. 

१. वतनस्पतीमधील साम्य व भिन्नता 
वर्णन करणें, 

२. त्यांच्या आकुतींत व रचनेंत अस- 
लेल्या साम्य व भिन्नतेचा भभ्यास केल्यानंतर 
एका वक्शिष्ट योजनेनुसार सवे वनस्पतींचे 
वर्गीकरण करणें, 

३. वनस्पतींची नांवें ठवणें, 

४. त्यांची वंशपरंपरा शोधन काढ- 
ष्याकरितां त्यांचे दुसऱ्या वनस्पतीशीं असलेलें 
नेसगिक संबंध माहीत करणें. कारण उत्क्रांति- 
वादाचा हा सिद्धान्त आहे को वनस्पतींचा 
विकास प्राचीन व अतिशय साध्या आका- 
रच्या वनस्पतीपासून आणि विकसित व 
गुंतागुंतीचा आकार असलेल्या वतस्पतीकडें 
होत आहे. त्याशिवाय प्राचीन व॑ साध्या 
आकाराच्या वनस्पति अधिक विकसित व॑ 
गुंतागंतीचा आकार असलेल्या वनस्पतीशीं 
संबंधित असतात. 


ज्याप्रमाणे आपण वाघ आणि मांजर 
यांच्यांतील साम्य पाहून त्यांना प्राण्यांच्या 
एका वर्गांत ठेवतो आणि ते दोघे एकाच 
पु्बंजापासून उत्क्रांत झाले असें म्हणतो, त्याच 
प्रमाणे वनस्पतींना पद्धतशीरपणे निरनिराळ्या 
वर्गात ठेवून समान पूर्वजापासून निघालेल्या 
वॅतस्पतीमधील संबंध वर्णन करतो. उदाहर- 


कै. बी. देशपांडे 


णाथे कापूस व जास्वंद ह्या दोन वनस्पति 
आपसांतील निकट संबंध दर्शवितात. कारण 
. त्यांच्यांतील महत्वाच्या अनेक गुणधर्मात 
साम्य आढळुन. येते. त्याचकरितां त्यांना 
बनस्पतींच्या एका गटांत ठेवतात. 

वर्गीकरणांत उपयोगांत येणारे 
गशुणधमे:- वनस्पतींना निरनिराळ्या वर्गात 
एकत्रित करण्याकरितां वतस्पतींचे बाह्ध 
शारीरिक गुणधम ()10॥००९८ट्चा 
९08190०218 ) नेहमी विचारांत घेतात. 
सपुष्प वनस्पद्नींचा वर्गीकरणाचा अभ्यास 
करीत असतांना वानस्पतिक व॑ लंगिक उत्पा- 
दन संबंधींत गणधर्मांना महत्व' देण्यांत येते. 
वनस्पतिक गुणधर्मांचा संबंध वानस्पतिक 
अवयव म्हणजे मुळ्या, खोड व पानें यांच्या 
आकृति, आकार, पृष्ठभाग, रंग, रचना आणि 
वयोमान यांच्याशी येतो. वरील गुणधर्म जरी 
स॑वसाधारण परिस्थितींत एका विशिष्ट 
प्रकारच्या वनत्पतींकरितां विशिष्ट असतात 
तरी बाह्य परिस्थितीच्या परिणामामुळे 
त्यांच्यांत बदल' होऊं शकतो. म्हणजेच जमीन 
आणि हवामानांतील बदलत्या परिस्थितीमुळे 
मुळ्या, खोड व पानाच्या आकृति,रंग आकार 
आणि इतर क्षुल्लक' गुणधर्मांत बदळ होऊं 
शकतो. 

लिंगोत्पादन संबंधीत गुणधर्मांचा 
संबंध फुलें व फळांच्या निरनिराळ्या भागांशीं 
असतो. हे वनस्पतीचे उत्पादक अक्‍्यव वान- 
स्पतिक अवयावांच्या मानाने अधिक टिकाऊ 
असून बाह्य परिस्थितीचा त्यांच्यावर कमी 
परिणाम होतो. त्यामुळें त्यांचे ग॒णधमं देखील 
अधिक कायमचे असतात. फुलांचे व फळांचे 
विविध गुणधर्म सपुष्प वनस्पतीच्या वर्गीकर- 
णांत अधिक महत्वाचे आहेत. ते गुणधर्म 
खालील प्रमाणें होत. 

१. पुष्पदल ( 5९918 ), पाकळ्य़ा 
(1721918), पंकेसर (59६७112108), आणि 
स्त्रीकसरांची ( (811018 ) संलग्नता 
(0168101) 


ष्ठ व 


. २. पंकेसराची' पांकळःधावर वाढ- 
ण्याची स्थिति, 

३. बिजांडांची' 
रचना (7?180211(81101)) 

४. हायपोगायनी (४४०४९४५॥५) 
भाणि फुलांचे इतर प्रकार. 

५. पुष्प विभागांची प्रत्येकी संख्या. 

६. पुष्प विभागांची प्रमाणबद्धता 
(5१11101'9). 

७. बीजदळांची संख्या. 

८, अल्ञ्युमिन किंवा एन्डोस्पमंची 
उपस्थिति किंवा अनपत्थिति आणि त्याचा 
प्रकार. 


९, फळ आणि बीची रचना. 


वरील विवेचनावरून स्पष्ट होतें कीं 
सपुष्प वनस्पतींच्या वर्गीकरणाकरितां फुलें 
आणि फळांचा बारकाईनें अभ्यास करणें 
अत्यंत महत्वाचे व अगत्याचे आहे. त्याच 
करितां विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या ज्या वन< 
स्पतींची फुलें दिसतील त्या त्या फुलांचे वर्णन' 
लिहून ठेवीत जावे. कारण त्यांना ती माहिती 
निरनिराळ्या वनस्पतींची योजनाबध्द वर्गी- 
करणांत कुठे जागा आहे हे शोधन काढग्यास 
उपयोगी पडेल. 

वर्गीकरणाचीं तत्बे- वनस्पतींच्या 
बाह्य शरिरांच्या गुणधर्मातील साम्य व 
भिन्नतेनुसार त्यांची निरनिराळया विशिष्ट 
गटांत मांडणी करणें हें वर्गीकरणाचे एक 
मुख्य उद्दिष्ट आहे हें आपल्या ध्यानांत आले- 
च असेल. तेव्हां वर्गोकरणाचा आधार म्हणून 
गुणधर्मातील साम्य व भिन्नता यांना महत्व 
देतात आणि म्हणून वनस्पतीचे शारीरिक 
गुणधमं यांना वर्गीकरणाची तत्वें संबोधितात. 
त्यांच्या आधाराने वनस्पतीचे लहान आणि 
मोठ्या गटांत वर्गीकरण करण्यांत येते. लहान 
मोठ्या गटांचा अनुक्रम बहुदा: त्यांच्यांतीळ 
कमी अधिक साम्यता व भिन्नता यावर अव- 
लंबून असतो. वनस्पतींच्या एका विषिष्ट 


बिजांडकोषांतील 


८ 


गटांत दिसणारी त्यांच्या अधिकतर गुणधर्मा- 
तील साम्यता त्यांच्यांतील अस्तित्वांत अस- 
केला घनिष्ट संबंध दशशवितें. आणि अशा 
वनस्पतींना वर्गीकरणाच्या सर्वांत लहान गटांत 
ठेवण्यांत येते. वनस्पतोंचा सर्वांत लहान गट 
वनस्पतींतोल अतिशय घनिष्ट संबंध व 
साम्यता तर सुचवितोच त्याशिवाय त्या गटांत 
झाडांचे प्रकार सर्वात कमी आहेत याची पण 
कल्पना देतो. त्या शिवाय निरनिराळ्या 
प्रकारच्या वनस्पती एकानंतर कनिष्टपासून 
वरीष्ट गटांत समाविष्ट केल्या जातात. तेव्हां 
त्यांच्यांत फक्त थोड्या अतिशय महत्वाच्या 
गुणधर्मांतच साम्यता दिसून येते. याप्रमाणें 
त्यांचे गुणधर्मातील साम्य कमी कमी होत 
जाते व झोवटीं सर्वात क्‍रच्या तसेंच सर्वात 
मोठ्या गटांत फक्त कांहीं गुणधर्मातच साम्य 
आढळून येतें. यांचे स्पष्टीकरण करण्याकरता 
आपण वर्गीकरणांत वापरले जात असलेल्या 
निरनिराळ्या खालपासून वर पयंतच्या गट 
किवा [1111(8 मधील असलेल्या वतत्पतो- 
मधील गुणधर्मांत  असलल्या साम्यतेचा 
विचार कख्यपा. जोव विज्ञानाच्या सवे 
विद्यार्थ्यांना माहीत आहे कीं सोताफळाचं 
झाड म्हटले म्हणज विशिष्ट गुणधर्म ठेवणारी 
एक वनस्पतो होय. मग ती वतस्पती कुठेहि 
उगवत असली तरो तिच्यातोल सवे गुणधर्म 
एकच असणार. म्हणून सिताफळांच्या सार्‍या 
वनस्पतींना एकां अतिशय लहान व सगळ्यांत 
खालच्या गटांत ठवतात. त्यास प्रकार किंबा 
७९८०1८8 म्हणतान. सोताफळांच्या .झाडां- 
तील सवे नाहां तर अनक गुणधर्माशीं साम्य 
दर्शविणारी दुस-या प्रकारची झाडें आहेत. 
उदा. रामकळ. पण सवे रामफळे आपल्या 
गुणधर्मांत पूणे साम्य दाखवितात. म्हणून 


रामफळ देखील झाडांचा एक प्रकार होय. 
वरील विवेचनानसर रामफळ किवा सोता- 
फळ ज्या गटांत समाविष्ट केलें जातें तो गट 
हच दशशवितो कीं त्यांत सर्वांत कमी प्रकारच्या 
वनसपती समाविष्ट आहेत आणित त्याच बरोबर 


नवें क्षितिज 


त्या गटांतील वनस्पती' सर्वांत अधिक परस्पर 
संबंधीत असून त्यांच्यांतील साम्य पण शंभर 
टक्‍के आहे. 

रामफळ आणि सीताफळ हें झाडांचे: 
दोन प्रकार एकमेकाशीं देखील पुष्कळ गुण- 
धर्मांत साम्य दर्शवितात. तव्हां हें दोन प्रकार 
आणि ज्या गुणधर्मांत ते साम्य दाखवितात 
तेंच गुणधम ठेवणाऱ्या दुसर्‍या वतस्पतोचें 
प्रकार हें सवे रामफळाच्या वेयक्तिक गटा- 
पेक्षां थोड्या वरच्या दर्जाचा गट बनवितात. 
हा गट' ' प्रकार! किंवा 59७९ल€5 पेक्षां 
वंर्गीकरणांतील वरच्या प्रतीचा गट समज- 
ण्यांत येतो. व॑ यांची उभारणी कित्येक 
प्रकारांच्या अनेक गुणधर्भातील साम्यतवर 
करण्यांत येत. हा दुसरा गट म्हृणजे ' जात ' 
किवा (21118 होय. रामफळ व सोताफळ 
हे जरी सव गुणेदोषांच्या दष्टीनें समान नसले 
तरी त्यांच्यांत बहुतक गुणधर्भ सारखेंच अस- 
तात. म्हणजे दोन्ही प्रकारच्पा वनस्पतोंमुळें 
वनस्पतींची जात किंवा (01ए5 बनते. 
वैज्ञानिक भाषेत याचे वर्णन असे करतां येईल 
कों सोताफळ 8१11911088 व रामफळ 1१॥ए]- 
९1७७७ हे दोन प्रकार 53]९ल28 एक 
जात किवा (21115 तयार करतात ज्यास. 
1101६ (ज€1115 म्हरतात. १11०18 
जातींतोळ व्ॅतस्पचोमध्य़ें अनेक प्रकारच्या 
वनस्पतींचा समावेश होतो व त्याच्यांत 
(९118 चें म्हणून गुणधमं अततात तें सब 
' जात या गटाची बांधणी करणाऱ्या वन- 
स्पतींच्या सवे प्रकारांत आढळून येवात. पुढे 
अनेक वनस्पतीच्या जातो सर्वात आढळून. 
येणाऱ्या त्यांच्यांतोल कांहीं महत्वाच्या गुण- 
धर्माच्या आधाराने तिसरा वरिष्ठ गट तयार 
करतात त्यास कळ किवा 9111] ७ असें 
म्हणतात. या कुळांत मोडणाऱ्या जातीं 
जातोंत मोडणाऱ्या प्रकाराच्या मानानें कमी 
गुणधर्मांत साम्यता दर्शवितात म्हणून त्या 
जाती एका जातींतील कारांच्या तुलननें 
अधिक दूरचा परस्पर संबंध दशेवितात. 


'कै. बी. देदापांडे 


तर्सेच कुळांतील वनस्पतींची संख्या एका 

गांतींतील किवा प्रकारांतील वनस्पतीच्या 

संख्येच्या मानानें केव्हां ही अधिक असते. 
वर्गीकरणाचे गट [111118:- 


५७९०८७-प्रकार :£-- झाडांचा प्रत्येक 
प्रकार वर्भीकरणाच्या सर्वांत लहान आणि 
सर्वांत खालच्या गटांत समाविष्ट केला जातो. 
कारण त्या प्रकारांतील झाडांत त्याच्या गण 
घर्माच्या दृष्टीनें परस्पर फरक अगदोच कमी 
असतो. या गटास 5]९०285 किवा प्रकार 
म्हणतात. अश्यारीतोने प्रकार - 965ला2 - 
वनस्पतींचा असा समूह आहे कीं त्यांतील 
सवं वनर्स्पांत सवे महत्वाच्या वानस्पतिक व॑ 
पुनरूत्पादक गणधर्मामध्य साम्यता दशशवितात. 
दुसऱ्या शद्वांत प्रकार - 9])९०25 ची अशी 
व्याख्या करतां येते कों प्रकार - 91)९01९8 
आपल्या बाह्य स्वखूपाच्या व लिंगोत्पादक 
अवयवाच्या गुणधर्मांत सारखेपणा दाखवि- 
णाऱ्या वनस्पतींचा समह होय. या गटांतील 
वॅनस्पतिमध्ये थोडी भिन्नता दिसत असलो 
तरी त्या नेहमी आपल्या भाई बापा. समान 
असतात. तसेंच त्यांच्यांत व त्यांच्या संततोत 
सारखपणा असतो. याचर्करतां असल्या 
वतस्पती सर्वे सामाव्य पूर्वजापासून उगम 
पावल्या हे आपणास सहज रीतीनें दाखविता 
येत. 

वनस्पतीच्या एका प्रकारांत उत्पादक 
गुणधमं सारखच असल्यामुळें वानस्पतिक 
गुणधर्माच्या आधारानेंच कोणत्याहि वनस्प- 
तीचें नेमकें स्थान कोणत्या प्रकारांत आहे हें 
निश्चित करतां येते. त्याचमुळे वानस्पतिक 
गुणधर्मांना प्रकाराचे गुणधम 3]९लातीट 
टोठघछा*१९०(९1'8 म्हणजेच प्रकारांचे गुणधमं 
दर्शविणारे असें म्हणतात. त्यांचा उपयोग 
प्रकार ओळखण्याकरितां व प्रकाराची वर्गवारी 
लावण्याकरितां होतो. याचें उदाहरण शतांत 
वाढत असलेल्या कापसाच्या पिकाचे देतां 
येतें. दोतांतील सर्वे कापसाचीं झाड पाहिल्या- 


९ 


नंतर तुम्हास दिसून येईल कीं सवं वैयक्तिक 
झाडे आपल्या बाह्य स्वरूपांत आणि आपल्या 
कहिंगोत्पादक भवयवाच्या गणधर्मांने जवळ 
जवळ सारखीच आहेत. 

हींच क्स्तुस्थिति सीताफळ, संत्रे, हर- 
भरा, सूर्यफूल, टमाटो, तुळस, एरंड, कांदा, 
नारळ इत्यादि वनस्पतींची आहे. यांपैकीं 

प्रत्येक वनस्पतींचा समूह त्यांचा एक प्रकार 
होय. 

9])९९1868 - प्रकार एका विशिष्ट 
प्रकारच्या झाडांचा समूह असला तरी' त्याच 
प्रकारच्या झाडाझाडांत देखील त्यांच्या आकु- 
तींत रंगांत, आकारांत, फळांच्या चवींत 
इत्यादि गुणधर्मांत भिन्नता दिसते. झाडांतोल 
या लहान भेद किवा फरकांच्या आधारावर 
झाडांच्या एका प्रकाराची देखील आणखी 
लहान लहान गटांत विभागणी करण्यांत येते. 
या लहान गटास १/॥1!12(४ हो संज्ञा देतात. 
उदा० भांबा, या झाडांच्या समृहाचा प्रकार 
फळांच्या चवींतोल किवा झाडांच्या आकारां- 
तील फरकान॒सार कित्येक लहान' गटांत 
विभागला जातो. आंब्याच्या ४६11601123 
बाजारांत आपण सर्वांनी पाहिल्याच आहेत. 
हापूस, पायरी, मलगोबा, नीलम वगरे सवं 
आंबेच आहेत. परंतु त्यांना आपण भांब्याच्या 
१/७116(128 म्हणतो. दुसरें उदाहरण मोहरी 
या झाडाच्या प्रकारांच्या दोन ४७ ॥1161105 
होत. पांढरो मोहरी व काळी' मोहरी. 
( ४112 ॥[11505'0 आणि 0150 
॥॥1॥1५७)॥1॥त). 

सवंसाधारणपणें ४७11211258 व्हराय- 
टीज्‌मध्ये आपल्या मूळच्या प्रकारांत बदलन' 
जाण्याचा कळ आढळून येतो. परंतु कांहीं. 
१७४1120128 अश्या देखील आहेतकोंत्याः 
मळच्या झाडापासून भिन्न अ्या कांहीं साध्या, 
गुणधर्मांना बदलत्या परिस्थितोमध्यें देखील' 
टिकवून ठेवतात. अद्या निश्‍चित झालेल्या 
१९ ४112128 ना दुसरी संज्ञा 119068 ही 
देतात. 


१० 
जात - ९218 :--- 


जात हा वर्गीकरणांतील प्रकार या 
गटानंतरचा वरच्या दर्जाचा गट आहे. जाती- 
मध्ये लिंगोत्पादक अवयवाच्या गुणधर्मात 
सारखेपणा असणा-या झाडांच्या प्रकारांचा 
समावेश होतो. म्हणजेच जात निकटसंबंध 
ठेवणाऱ्या अशा झाडांच्या प्रकारांचा समह 
आहे कीं जे प्रकार आपल्या महत्वाच्या गुण- 
धर्मांत सारखे असतात. ज्याअर्थी लिंगोत्पादक 
प्रकारांत जातींत समाविष्ट करण्याकरितां 
आणि नि'रनिराळ्या जातींना भोळखण्या- 
करितां लिंगोत्पादक गुणधर्मांना आधार मान- 
तात, त्याअर्थी त्यांना जातींची लक्षणें 
९७९1९110 ०081901218 म्हणतात. जातींची 
हीं लक्षणें अधिक टिकाऊ असून बाह्य परि- 
स्थितीचा त्यांच्यावर फार कमी परिणाम 
होवो. एका जातींतील निरनिराळे प्रकार 
फक्त आपल्या वानस्पतिक गुणधर्मात एक- 
मेकापासून भिन्न असतात. 


या पूर्वी आपण कापूस या वनस्पतीचे 
उदाहरण विचारांत घेतलें आहे. कापसाचे 
सवं प्रकार उदा० हाक्‍वरी, बनी वगरे फक्त 
वानस्पतिक गुणधर्माच्या दृष्टीनें परस्पर भिन्न 
असतात आणि म्हणन ते सवे एका जातींत 
(७९€1प8 मध्यें) मोडतात. त्यांच्या जातीस 
(0881101011 - गरॉसीपियम ही संज्ञा 
देतात, हीच वस्तुस्थिति रामफळ, सीताफळ 
व मायफळ या झाडांच्या प्रकारांची आहे, 
हया तिन्ही प्रकारांत देखील त्यांच्या वानस्प- 
तिक गुणधर्माच्या दृष्टीनें फरक असतो. परंतु 
ज्या अर्थी ते आपल्या फुलें आणि फळाच्या 
गुणधर्मांत सारखपणा दाखवितात त्या अर्धी 
त्यांना देखील एका जातींत समाविष्ट करतात. 
त्यांच्या जातीस ( लखटााप8 ला) 11018 
अँनोना म्हणतात. 

वरील दोन गटांत वनस्पतींची वावारी 
कॅश्ी करतात. हें ध्पष्ट करण्याकरितां खालील 
उदाहरणाचा अभ्यास करू या. 


सवें झि. 


१. कापुस या झाडांचे सर्व प्रकार 
( 51९९168) मिळून त्यांची, एक जात 
( 61॥ए8) बनते--तो ७0०088४७11 
( गॉसोपियम ) होय. म्हणजेच गॉसीपियम 
अनेक प्रकारांचा एक समुह होय. या प्रकारा- 
पैकीं कांहीं प्रकार खाली दिले आहेत. 
(0885017) ७8100९१९18 (अमेरिकी 


कापूस ) 
व्ह 80016011 (देव कापूस) 
कळ 11९1010011 (देशी कापुस) 
११ 11ताट्याण (बनी कापूस) 


२. वड, पिंपळ, अंजीर, उंबर इत्यादि 
झाडांचे निरनिराळे नमुने आहेत. त्यांच्यापैकीं 
प्रत्येके नमुना, एक निराळा प्रकार 
(51९0125) होय. आणि ज्या अथी ते सर्व 
प्रकार आपल्या लिंगोत्पादक लक्षणांत सारखे 
आहेत ते सर्व मिळून एक जात (जशा 08) 
बनवितात.त्यांच्या जातीस 168 म्हणतात. 
याप्रमाणे एएल्य8 - फायकस ज्या अनेक 
प्रकारांची मिळून बनलेली जात आहे त्यां 
प्रकारापेकी कांहीं प्रकार खालील प्रमाणे 
आहेत. 

!ल्प8 00129101818 (वड) 
४9 7'शा08 (पिंपळ) 
9 ख्ह्ाणट्त (अंजीर) 
१) डप 68 (उंबर) 

३. जाती जातीमधील फरक प्रकारांतील 
परस्पर फरकांपेक्षां अधिक स्पष्ट, महत्वाचे' 
व॑ स्थायी असतात. एक जात बनविणाऱ्या 
निरनिराळ्या प्रकारांचे आणि जातीपेक्षा 
वरच्या प्रतिचा गट बनविणाऱ्या निरनिराल्या 
जातींचा अभ्यास केल्यास ही गोष्ट अगदी 
उघड होईल, जावपेक्षां आधिक श्रष्ठ गठ 
कूळ किवा धापा] 0'वश' किवा 
108111) होय. 
कूळ-(॥ए8111]५ 9 ॥8ए'१] 0'१९':-) 

सर्वेसाधारण लक्षणें सारखीं असलेल्या 
आणि आपल्या कांहीं महत्वाच्या उत्पादका 
लक्षणांत साम्यता दशंविणाऱ्या संबंधित 


के. बी. देशपांडे 


जातींचा समह वर्गीकरणाचा एक वॅरिष्ट गट 
बनवितो आणि त्या गटास कूळ किंवा 
91111४ म्हणतात. 

जर आपण निरनिराळ्या जातीशी 
संबंधित असलेल्या जास्वंद, कापूस, भेंडी, 
केंधी इत्यादि झाडांच्या शारीरिक लक्षणांचे 
निरीक्षण केलें तर आपणास आढळून येईल 
कीं त्या जाती सर्वेसाधारण लक्षणांत 
सारख्या आहेत. म्हणजेच त्यांच्या सर्वामध्ये 
बरीच महत्वाची लक्षणें एक सारखीच आहेत. 
प्रथमतः प्रत्येक झाडाची जात कोणती आहें 


तं पाहूं. 
जास्वंद --  1018ला8 108६ 
6811९11818, 
कापूस -. (088५॥७1पी 160100१- 
0९111 . 


भंडी - 1110185ल18 68ट1]९1 (085 

कधी - १७1] ताला 

अश रीतीनें ज्या झाडांच्या नमृन्यांचें 
निरीक्षण करणें आहे ते नमुने तीन वेग- 
वेगळ्या जातीशी संबंधित आहेत. आतां 
त्यांच्यांतील पर्णरचना (1011110929), 
त्यांच्या फुलाचे गुणधम व प्रत्येक फुलाच्या 
विभागांचों लक्षणें परीक्षण केल्यास आपणास 
आढळून येईल कीं त्यांचें एकमेकामध्यें 
अनेक लक्षणांत साम्य आहे. तेव्हां ह्या सवं 
जाती त्यांच्यांत आढळून येणाऱ्या अनेक 
महत्वाच्या समान गुणविशेषांच्या आधारावर 
एका गटांत समाविष्ट करता येऊं शकतात. 
झाडांच्या चार नमुन्याच्या तीन जाती कळ 
किवा ]ए"81॥1]197/ ( घपाक] ठातश') 
बनवितात व' त्या कुळास )]1६]१॥८९॥6 
माल्वेसी म्हणतात. 

याच प्रमाणें आणखी वरच्या दर्जाचे 
मट' अनुक्रम त्यांच्या लगतच्या खालच्या 
दर्जाच्या परस्पर संबंधित गटाच्या सम हानें 
बनले जातात. उदा० सारखे किवा समान 
कुळांचा समुह त्यांच्यावरील दर्जाचा गट 
म्हणजेच ()01101 बनवितात. समान कोहा- 
टस पासून 5601168, समान 8८1128 पासून 
वगं (()]1558) सारख्या वर्गाच्या समुहापासून 
विभाग बनतात. आणि शेवटी वनस्पति जग- 
ताची विभागांत वगंवारी करण्यांत येतें. 
विभाग तार्‍्या वनस्पतीच्या वर्गीकरणांत 


११ 


सर्वांत अधिक श्रष्ठ असें गट गणले जातात. 
आणि त्यांची घडण फार थोड्या पण अति 
महत्वाच्या गुणधर्मावर आधारलेली असते. 
वर्गीकरंण आणखी तपशीलवार करण्या- 
करितां, कांहीं वेळां मोठ्या गटांची त्यांच्या- 
तील भंदानुसार लहान लहान' उपगटांत 
विभागणी करण्यांत येते. म्हणजेच प्रकाराचें 
उपप्रकार, वर्गाची वांटणी उपवर्षांत करतात. 


संपूर्ण व्गींकरण- 

वरील माहितीवरून हें स्पष्ट झाले 
कीं प्रत्येक वतस्पतीला वर्गीकरण योजनेंत 
विशिष्ट स्थान असतें. वनस्पतीच्या या बर्गी- 
करणाची ग्रंथालयांतील वर्गीकरणाशीं तुलना 
करतां येते. 

आतां आपण वर्गीकरणावर केलेल्या 
वरील विवेचनाचा खालील प्रमाणें सारांश 
काढूं शकतो. 

प्रकार (5160125) मध्ये वैयक्‍तिक 
वनस्पतींचा समावेश होतो. 

जाती प्रकारांच्या समहाने बनतात. 

कूळ जातींचा समुह होय. 

कोहाट (()01181') कुळांच्या सम्‌- 
हाचा गट होय. 

561128 अनेक कोहाटं मिळून बनतो. 

वगे ((.]1855) अनेक 9९168 नें 
बनतो. 

विभाग (1)1ए181011) वर्गाचा संग्रह 
होय. 

वतस्पति जगत वनस्पतींच्या विभा- 
गांचा समूह होय. 

यावरून हें स्पष्ट होते की, 

प्रत्येक वनस्पति कोणत्यान्‌ कोणत्या 
प्रकारांत मोडते. 

_ प्रत्येक जात एखाद्या कुळाशीं संबंधित 

असते. 

प्रत्येक कळ एखाद्या (011 चा एक 
भाग असतो. 

प्रत्येक 521125 चा संबंध कोणत्या 
तरी वर्गाशी असतो. 


च प्रत्यक वगाचा संबंध एखाद्या विभा- 
गांशी आणि साऱ्या विभागांचा संबंध वन- 
स्पति जगतशीं असतो. 


त डंख ९ अ. 
१७५० 


सातवी संज्ोधत 


लेखक : - कृष्ण केंद्रकर बो. एस्सी. (प्रथम) 


सायन्स एवढ्या झपाट्याने प्रगती 
करील अशी कुणालाच कल्पना नव्हतो, पण 
आज... मानवो जीवनच त्याच्या आधोत 
झालें आहे. सायन्समुळे मानवी जोव्न नष्ट 
होणार, असल्या अनेक आरोळ्या जगाच्या 
कानाकोपऱ्यांतून ऐक्‌ं यरेत आहेत. 

आजच जग शांततेसाठीं आतूर झालं 
आहे. घनघोर युद्धामुळे होणाऱ्या हानीनें 
जगातोल प्रत्येक राष्ट्र होरपळून निघतं आह. 
संयक्त राष्ट्र परिषद - आतां आपली शांतता 
देवता - म्हणून तिच्याकडे मोठ्या आशनें 
पहात आहेत. पण तिथं देखील एका मोठ्या 
इशक्‍तीचेच अधिराज्य असल्यामुळे, आपली 
दाद लागण्याची दक्‍यता फार कमी वाटते. 


प्रत्येक राष्ट्र आपल्यापरीनें बरेंच 
हकक्‍तोमात आहे, पण ते स्वतः बलशाली 
आहेत ह्यावर ते विश्‍वास ठेवोत नाहोंत. ... 
नव्हें ठेवं शकत नाहीं. प्रत्येकाच्या मनांत 
शेजाऱ्पाविषयीं भोति आहे. असें कां व्हावें? 
जगाच्पा पाठीवर आजपर्यंत सुखासमाधाना- 
नाने नांदत आलली राष्ट्र आज भयभोत कां 
दिसत आहेत ? आणि शांततेची त्यांता 
एवढी गरज कां भासत भाहे ? असें एक नव्हू 
अनेक प्रश्‍न मनांत थेमान घालतात आणि 
त्याच उत्तर ... ... “८ सायन्सनें आजपयंत 
केलेलो प्रगती ” हेच शब्द डोळ्यापुढे दत्त 
म्हणन उभे राहतात. 

प्रत्येक राष्ट असल्याच शस्त्रास्त्रांता 
जन्म देण्यासाठीं आपलं पूर्ण बळ खर्च करीत 
आहे.' एकानें स्फोटक द्रव्याची माहिती मिळ- 
विलो, तर दुसरा अँटम बाँब तयार करण्या 
पर्यंत मजल मारतो. त्यावर वरचढ म्हणून 
थहिला हैड्रोजन बाँब निर्माण करून दुसऱ्यावर 


मात करतो. जगांत एक प्रकारची स्पर्धाच 
चालं आहे. पण हया स्पधेत जगाची मात्र 
केविलवाणी स्थिति झाली आहे. जग- 
पृष्ठावर असणारीं लहान लहान राष्ट्रेंतर 
या स्पधला पाहून अगदीं भयभोतच झालीं 
आहेत. आधींच गरीबीनें * जजेर ' झाललीं 
राष्ट्र आणि त्यांत पूनः हेड्रोजन बाँब आणि 
युद्धा सारख्प्रा भयंकर खबरा कानांवर पडल्या 
म्हणजे तर गर्भंगळोतच होतात. एवढो कूर्च- 
बणा झाल्यानंतर सायन्सला लोकांनीं शिवी- 
गाळ करावी यांत विशिष त काय ? 
खरें पाहिलें असतां सायन्सच कततंव्य, 
जगांतील अनेक गूढ शोधून काढणें आणि 
त्यांचा शक्य तो जगाच्या विकासासाठीं उप- 
योग करणें हे आहे. आजपर्यंत सायन्सने 
जगांतील अनेक गूढ दृष्टीस आणून दिले, हें 
कुणालाहि ना कबूळ करतां येणार नाहीं. ..- 
.«« त्या गढांचा उपयोग राष्टराराष्ट्रांत 
असणाऱ्या मित्रत्वाचे संबंध तोडण्यांत, 
एकमेकांत दृश वाढविण्यांत ? दोघांमधील 
तेढीच्या - धुपत असलेल्या गंजोवर ठिणगी 
टाकून दोघांनाहि जगांतून' नाहींसें करण्यांत ? 
नव्हे -एक्रानें दुसऱ्याच्या नरडीचा घोट घेऊन 
जगावर आपलं अधिराज्य प्रस्थापित करावें 
हाचना? 
प्रत्यक वस्तूप्रमाणे सायन्सनें जन्म 
दिलेल्या शस्त्रास्त्रांत देखील चांगलं आणि 
वाईट दोन्हीं गुणांची मिसळ आहे. पण जग 
त्यांच्या वाईट गुणांचाच आजकाल पुरेपूर 
उपयोग करीत आहे. हिरोशिमा सारख्या 
जगांतील सोंदर्येव्थळांची राष्रांगोळी करून 
मानव जातोचा क्रर अंत करण्यांतच ज्या अँटम 
बाँंबचा उपयोग केला गेला - त्याच बांबला 


$ष्ण केंद्रेकर 
अनेक औषधे निर्माण करण्यांत उपयोगी 
आणले असतं तर आज मानव जातोला जीव- 
दान मिळाल असतें. 

जगांत एवढा गोंधळ माजविणारा, सवे 
पृथ्वीवर भयाण अंधःकाराची छाया पसरवून 
मानव जातीला अंताची सूचना देणारा - 
असला तो बाँब आह तरी काय ? 

अँटम बाँब किवा हेड्रोजन बाँब विषयीं 
बरीच मा, ती आज उपल्ध आहे. आजका- 
लच्या नियतकालिकांतून येणारी माहिती 
बहुलेक सर्वांच्याच वाचनांत असेल. त्यांत 
सर्वांत महत्वाचे काय जे असेल तर ज्या 
पायावर बाँंबची उभारणी झालो तो. 

प्रत्येक वस्तचा अविभाज्य कण अँटम 

हा मानला जातो. आणि प्रत्येक अँटम 
कांहीं न्यट्रांस, प्रोटॉंस आणि इलक्ट्रांमनी 
बनळला असतो. न्यट्रासे व प्रोट्रांस 
हे मध्यबिदूमध्ये असतात. आणि त्या 
बिदूच्या भोंवतालीं कांही वर्तुळे असून त्यांत 
इलक्ट्रांसचा समावेश असता. कांही शास्त्र 
ज्ञानी प्रयोगांती असें दाखवन दिल कीं अँटम 
मधील इलक्ट्रांसना कांहो युक्ती योजून धक्का 
देण्याचा प्रयत्त केला तर एक प्रकारची शक्‍ती 
त्यांतून निर्माण होते. आणि न्युट्रांससा धक्का 
देण्याच्या प्रयत्त केला तर पहिल्यापेक्षां एक 
लक्ष पट जास्त शक्‍ती निर्माण होते. पण 
न्यट्ांसना धका देणें हे इलक्ट्रांसना धक्‍का देण्या- 
वेक्षांंकिती तरी पट कठीण काम आहे. हो 
झाली एका अटमचो कथा-असलेच बरेचसे 
अँटम एके ठिकाणी जमवून त्यांच्या न्य॒ट्रां- 
सना धक्का देण्याचा प्रयत्न केला तर केवढी 
अफाट' शकतो निर्माण होईल ? कल्पनाच 
करवत नाहों. बाँब्समध्ये बहुतेक रेडियो- 
अँक्टीव धातंचा उपयोग करतात. युरॉनिप्रम 
ही धातू सध्यां उपलब्ध असल्यामुळे तिचाच 
ज्यास्त प्रमाणांत वापर हुंतो. आणि त्या 
धातूवर वरीलप्रमाणे प्रयोग करण्यांत येतो. 
आणि ह्थामुळेंच अँटम बांबमध्ये एक 
प्रकारची अफाट शवती सांठवलली नसते, 


र्ट 


हौड़रोजन बाँबमध्ये होडोजत वायूचा उपयोग 
केला जातो आणि त्यामुठे त्याची शक्‍ती 
अँटम बाँब्रपेक्षा' किती तरी विलक्षण असते. 


हॉंड्रोजन बांबरचा स्फोट होतांच आगीचा 
एक मोठा डोंब बाहेर पडतो, त्याचे क्षेत्रफळ 
कांहो शे मैल असते.तो डोंब वरवर जातो आणि 
शेवटीं फुट्न आगीच्या ठिणग्या जवळ जवळ 
२०० मैलाचा पट्टा व्यापून टाकतात ह्या आगी- 
मध्ये रेडियोअऑॅक्टिव किरणें असल्यामुळे त्यांच्या 
परिणाम मानव आणि पश यांच्यावर भप्ंकर 
होतो. मानवामध्ये अनेक आजार उत्पन्न होऊन 
व तो शेवटीं मृत्यूच्या आधीन होतो. स्फोटानंतर 
दहा मिनिटांनो एक भयंकर वादळ होते. व 
जवळ जवळ ३०० मैलाचा टापू अगदीं 
जमीनदोस्त केला जातो. मानव मृग्यासारखे 
चिरडले जातात. घरदार झाडें झुडपे मोठ 
मोठालीं अरण्ये देखोल आगीच्या भक्ष्यस्थानी 
पडतात. कोगन्याकोन्यांतत होरपळणाऱ्या 
मनुष्य आणि पछंचे हृदयद्रावक आवरोद 
अंतःकरणाला छंदतात... नको... नकोच ती 
कल्पना ... 


इवलासाच बाँब पण त्यांत सांठविलली 
शक्‍ती केवढी अफाट आहे! बाँब्स हा 
विध्वंसक असतो तरी त्यापासून मिळणारे 
फायदे अनेक आहेत. 


आपल्या स्वतंत्र भारतांत असल्याच 
प्रकारचे अनेक अँटम्स आहेत. प्रत्येकांत 
अफाट शक्‍ती सांठविलेली आहे - पण त्या 
हक्‍कतीची कुणालाच जाणीव नसल्यासारखी 
दिसते. आणि त्यामुळे ती शक्‍ती आज 
निकामी राहिली आहे. आपल्या देशांतला 
प्रत्येक शेतकरी घेतला तरी त्यांत आपल्याला 
अफाट शक्तीचे दशन घडते प्रश्‍न येवढाच 
कीं ती शक्‍ती इलॅक्‍्ट्रॉंसना धक्का दिल्प्ामुळें 
निर्माण होत आहे, आणि त्यांच्या न्य॒ट्रांसना 
धक्का दिला तर ?... ... 


( पान १५ वर पहा. ) 


आसतानेयस' सल्फेट 


अमोनियम सल्फेट हे एक ' नायट्रोजन- 
युक्‍त ' खत आहे वयाचा नायट्रोजनयुक्त 
खतांच्या वर्गांत समावेश होतो. मोठ्या प्रमा- 
णावर तयार केलेल्या अमोनियम सल्फेटचा 
रंग मळकट पांढरा असतो. हे खत हवेतोल 
आद्रेता शोषून घेत नाहीं. यांत उपयुक्त नाय- 
ट्रोजन २०.५१% असतो. पाण्यांत लवकर 
विरघळत असल्यामुळे जमिनीत लवकर 
मिसळू शकते. 


मातीशी प्रतिक्रिया :-- या खतांत 
नायटोजन अमोनियाच्या स्वरूपांत आहे. झाडें 
जमिनीतून नायट्रोजन नायटेंटच्याच स्व- 
रूपांत शोपन घेत असल्यामुळें अमोनियाचे 
पृथःकरण नायट्रोजनमध्प्े होणें आवश्यक 
आहे. कोरड्या हवेंत अमोनियम सल्फेट 
मातींत भिसळल्यास मातींतील कॅलशियम 
कार्बीनेटशी प्रतिक्रिया होऊन अमोनिया वाप 
उत्पन्न होतो व॑ अशा रीतीनें उपयुक्‍त 
नायट्रोजनपकीं कांहीं भाग वांया जायो. 
पावसाळी हवेंत अमोनियम सल्फेट मातोंताळ 
कॅलशियम कार्बोनेटशी प्रतिक्रिया करून 
अमोनियम कार्बोनेट व कॅलशियम सल्फेट 
अशीं दोन संय्यृग तयार होतात. होच 
प्रतिक्रिया मातींतील कॅलशियम'चे प्रमाण 
घटविण्यास कारणीभत होत. अमोनियम 
कॉर्बीनेट एका विशिष्ट ब्रशीमुळे(१101)१) 
मातींत तसेंच राहते व पुढें यावर नत्रोकरण 
(1९11100510) करणारे कृमि व जंतूंचा 
( 01४९७11878) परिणाम होतो वया 
प्रतिक्रियेपासून उत्पन्न होणारा नायट्रोजन 
झाडांना मिळतो. कॅलशियम सल्फेटच्या 
उत्पत्तोीमुळें मातीची आम्लता वाढत जाते. 
आणि जर मातींत चुनखडीचे प्रमाण कमी 


लेखक -- 
प्रा. ल. दो. वैद्य 
: केमिकल' टेकनॉलजि डिपार्टमेंट 


होत गेळे तर मातोचा कस कमी होतो व 
पोक चांगलें येत नाहीं, जर पुन्हां चूनखडी 
किंवा चुनखडीयक्त माती मिसळल्यास पुन्हां 
जमोन सुपीक होते. अमोनियम सल्फेटपासून 
तात्काळ पिकास नाट्रोजन मिळूं शकत नाहीं, 
कारण याची प्रतिक्रिया हळू होत असल्यामुळे 
नायट्रोजनच्या उत्पादनास वेळ लागतो. 


झाडांची वाढ व खतांची उपयु- 
कतता:--हे खत कोरड्या हवेंत वापरल्यास 
याचा झाडावर व्हावा तता परिणाम होत 
नाहीं परंतु जर पावसाळी हवेत वापरले तर 
यांपातून झाडांना आवश्यक नायट्रोजन भरपूर 
मिळूं शकतो. हुं खत शक्‍यतो हिरव्या पाल- 
भाज्या, गवत, हिरवळ, साळा वगैरे पिक्रास 
यांग्य आहे. फळसझ्ञाडांना अथोग्य. हु खत 
मातींत फार खोलप्यंत शिरत नसल्यामुळें 
यावर वाढणाऱ्या झाडांची मुळें खोल जाऊं 
शकत नाहींत. या खतावर वाढणाऱ्या झाडा- 
चीं पानें खप मोठी होतात व झाड माजतें 
माजलेल्या झाडांना फळे कमो लागतात असा 
अनभव भाहे. फक्त अमोनियम स्फट खत 
म्हणून वापरत नाहींत. अमोनियम सल्फेर व 
सुपरफॉस्फटचे मित्रण खत म्हणून वापरतात. 
हे मित्रण फार उपयुक्त सिद्ध झालें आहे 

आमोनियम सल्केटचे उन्पादन- 

भामोनियम सल्फेट तयार करण्यास 
आमोनिया व गंधक हे दान घटक आवश्यक 
आहत. अमोनिया वाय गंधकाम्लांत दाखल 
केल्यास अमोनियम सल्फेट तयार होतें. परंतु 
गंधक मोठ्या प्रमाणावर मिळणे शकय तस- 
ल्यास “* सेमि-वॉटर गॅस ' पद्धतीचा अवलंब 
करावा लागतो. व पद्धतींत कोक व जिपसम 
( कॅलशियम सल्फेट ) हे दोन मुख्य घटक 


प्रा. ल. श॑. वैद्य 


आहेत. वॉटर ग्रेस तयार करण्यास वाफ लाल 
होईपर्यंत गरम क्रेलेल्या कोकच्या थरावर 
सोडण्यांत येत. या वाफेसह थोडी हवाहि 
सोडली जाते. या प्रतिक्रियेपासून उत्पन्न 
होणाऱ्या वायूंत मुख्यत: काबनमोनाऑक्सा- 
ईड, हायड्रोजन व नायट्रोजन हे वायु असतात. 
धॉटर ग्ॅसपासून हायड्रोजन व॑ प्रोड्युसर गॅस- 
पासून नायट्रोजन दाखल होतो. याप्रमाणं 
तयार होणाऱ्या वायंत हायड्रोजन व नाय- 
टोजनचें प्रमाण एकास तीन असतें. प्रतिक्रियेत 
कोकच्या थराचे उष्णतामान कमी होत 
असल्यामुळे थरास मधून मधून गरम करावें 
लागतें व प्रत्येक वेळीं गरम करतांना वाफ 
व हवेचें मिश्रण सोडणें बंद करतात. वायूत 
गंधकाचीं संयुगे सामील होतात. या संयु- 
गांच्या सान्निध्यांत पुढील रासायनिक क्रिया 
नीट होत नसल्यामुळें यांना वेगळे करणं 
आवश्यक आहे. या वायूस मिनाराच्या पाय- 
थ्याशीं दाखल करतात व मिनाराच्या छतांतून 
सोड्याचें द्रावण टपककवतात. या क्रिपेमुळं 
गंधकाची व इतर संयुगे वेगळीं केलीं जातात. 
व वायु थंड होतो. नंतर या वायूस शुद्ध 
करण्यास ठिसूळ लोह खनिजांनी भारलेल्या 
पेट्यांतून जावे लागते. या क्रिप्रेमुळे उरलेळे 
गधकाचे अवशेष दूर होतात. वायंत ३६. 
काबनमोनाऑक्साईड असतो. यापासून काबंन- 
डॉय अँक्साईड व हायड्रोजन तयार करतात. 
४५०० सें. उष्णतामानावर वाफच्या 
प्रतिक्रियेने काबंनडाय आऑक्साईड व 
हायड्रोजन वायु तयार होतो. या वायूस 


१५ 


थंड केल्यावर वाफ थंड होऊन पाण्याच्या 
स्वरूपांत वेगळी होते व हायड्रोजन वायु 
पुढील रासायनिक प्रतिक्रियेत भाग घेतो. 
आतां या वायूस ६ टप्यांत ५,२०० पौंड 
चौरस इंच दाबाखालून जावें लागते. नंतर 
पाणी व॑अमोनियायक्‍त कॉपर फामटच्या 
द्रावणाने धुण्यांत येते. या क्रियेने का्बनडॉय 
ऑक्साईड व॑ कार्बनमोनाऑक्साईडचे अवशेष 
दूर केले जातात. अशातऱ्हेने तयार झालेल्या 
वायुपासून ५०००" सें. उष्णतामानावर कॅटेलि 
स्टच्या सानिध्यांत आमोनिया तयार होतो. 
शुद्ध अमोनिया वायूचा सांठा केला जातो. 
इतर वायु परत प्रतिक्रियेंत भाग धेतात. 
अमोनियापासून आमोनियम कार्बोनेट तयार 
करण्यांत येते जिपसमची (कॅलशियम सल्फेट)बा- 


रीक पूड का्बंतडांय आक्साईडच्या साभिध्यांत 
अमोनियम कार्बोनेटच्या द्रावणांत मिसळतात. 


रासायनिक प्रतिक्रियेमुळे अमोनियम सल्फेट व 
कॅलशियम कार्बोनेट तळाशी बसते. गाळून 
वेगळे काढण्यांत येत. अमोनियम सल्फेटचें 
द्रावण मोठमोठ्या बाष्पीभवनांतुन 
(1, ए४])0०1801'5) उकळण्यांत येतं. नंतर 
अमोनियम सल्फटच्या पोषक द्गरव्यांतून 
(१[७((९] (९४०) अमोनियम सल्फेटची 
स्फटिकें ((.9७८७]5) तयार होतात. हीं 
स्फटिके वाळवतात व थंड करून गोदामांत 
थेल्यांत भरण्यांत यंतात. 

वरील पद्धतीनें सिद्री खत कारखान्यांत 
अमोनियम सल्फेट तयार करण्यांत येतें. 


क 1 याच 


(पान १३ वरून) 

खेडूत लोकांना शिक्षण न दिल्यामुळे 
त्यांचे मेंदू सुपीक असून आज निकामी अस- 
तात... ...प्रत्येक व्यक्‍तीला योग्य प्रकारचें 
शिक्षण देऊन क््यांचा मेंदू आणि शरीर दोन्ही 
बलशाली केले तर आज प्रत्येक व्यक्ति बहु- 
रंगी बनेल-आणि असल्याच अँटम्सना एक- 
बटून त्यापासून निर्माण होणारी शक्ति स्वतंत्र 


भारताची भव्य इमारत बांधण्याकरितां उप- 
योगांत आणलीं तर - आजचीं मोठालीं 
राष्ट्रंच काय-जगाच्या पृष्ठभागावर असलल्या 
सव राष्ट्रांचे नेत्र भारताच्या उत्कर्षाला पाहून 
दिपून गेल्याशिवाय राहणार नाहींत. ....... 

ह्यापेक्षा अधिक चांगला फायदा 
आम्ही, हायड्रोजन बांबपासून तो कोणता 
घेऊ हकणार? 


७ 


अण बाब ... 


च्ड्ले 


आज अँटम बाँब हो जगांतील सर्वांत 
मोठी शक्ति मान॑लो जात आहे. पण ह्या 
शक्तीचे मूळ पाहू गेल्यास बरेंच आदइचर्य 
थाटेल कारण कांहीं धातंच्या बारीक बारीक 
कणापासून हो शक्ति निर्माण केली गेलो 
हे क॑ण फारच क्षूल्लक वाटतात पण त्यांमध्ये 
देखोल अफाट शक्ति सामावलली असते 


आजपपंत माहोत झालल्या धातंत कांहीं 
धातु रेडिओ अक्टोव आहेत. म्हणजे त्यां- 
मधन कांही विद्षेष प्रकारचीं किरणे निघतात 
ह'धाचें श्रेय सववस्वी बेअवलावर जातें. कारण 
१८९६ मध्यें त्यानेंच सर्वात प्रथम ह्याचा 
शोध लावला. १८९३ मध्य मॅडॅम कयप्रीनें 
रेडिओ धातु शोधून काढली आणि नंतर ती 
धातू रेडिओ अक्टीव आहें असें सांगण्यांत 
झालें 

पुढ चालून प्राध्यापक 1011182601) 
ह्यांनी पुष्कळ श्रमानंतर दक्‍्ति आणि पदार्थ 
या दोहोमध्ये एक प्रकारचा संबंध आहे असें 
दाखवन दिलें. एषाद्या वस्तूला 1)18शा- 
(९2215 केल तर किती शक्‍क्‍ति निर्माण होते 
हृयाचेंहि प्रमाण दाखवन दिलें 

रेडियमप्रमाणे य्रेनियम ही धातु 
देखील रेडिओ अक्टीव आहें. १९३८ मध्यें 
हॅरननें एक न्यट्रांन यरेनियममध्यें प्रवेश कर- 
विला. तव्हां तो आंतील न्यट्रॉंतनें अंकोत केला 
आणि अशा रीतोनें अँटटम दोन' भागांत बद- 
लतो आणि याचा परिणाम म्हणजे एक प्रका- 
रची शक्ति निर्माण होते. आणि ही शक्‍ति 
ध्वनो किवा उष्णतच्या स्वरूपांत बाहेर पडते. 
अशा रीतीनें अटमचे बरेच भाग पाडले 
जातात. आणि भयंकर शक्ति निर्माण होते. 
तो शक्ति उष्णतच्या स्वरूपांत असली म्हणजे 
इतको प्रखर असत कीं जवळपास असणाऱ्या 
वस्तूंची अगदीं राखच होऊन जाते. 

टम बांबचें कव्हर एका विशिष्ट आका- 

राचें असतें. त्याबद्दलची माहिती एका 
विशिष्ट गटाच्या बाहेर अद्याप आली नाहीं 

अँटम' बाँब बनविण्यांत यरेनियम ही 
धातु सध्यां वापरली जातं. न्युट्रॉन आंतमध्ये 
खोडावयास बहुतेक कॉस्मीक वायूचा उपयोग 


लेखक 
वसत र. बंगाळे 
माजी विद्यार्थी 
करतात. ए235, [1238 पेक्षां फाशच 


लवकर ओढून घणारा आहे. तेव्हां (2 
पासून [235 तयार करण्यासाठीं फार खचे 
येतो आणि यामळंच बाँब तयार करणें 
म्हणजे पशाचा अपव्यय करण्यासारख आहें 


अमेरिकन ॥॥[०॥11८ 1?112 फक्त एकाच 
ठिकाणीं आहे. त्यांत बदल होतांना जी 
उष्णता निर्माण होते ती कमी करण्यासाठीं 
नदीच्या प्रवाहांचा सिकसाठीं उपयोग केला 
जातो. 


१ पोंड युरेनियम, १५०० टन' कोळसा 
या दोघांच्या साह्याने सर्वांत प्रथम ()॥७० 
1810 (७९10817) नें बाँब तयार कला 
आणि त्याचा प्रयोग १९४५ मध्ये हिरोरशिमा- 
वर करण्यांत आला. ह्यामुळें होणारी प्राण- 
हानि भती भयंकर होती. ८०००० लोक मुंग्यां- 
प्रमाणे चिरडले गेल 

कांहीं व्यवतींनीं अँटम बाँबला वरचढ 
म्हणन हायड्रोजन बाँब तयार कला आहें. त्या- 
बद्दल एका पृस्तकामध्य खालील उतारा 
दिला माहे 


“| पु] ता०शला. ७७ 18 ६ 
(९011101101101 01 112110 90118 11162 
॥1४7१॥०९९७॥ ४1॥(॥ 1४०९६४१161 01९26, 
(1॥9]17605 1190९ 8110 ९11९1४१ 19 ]1)100१- 
प९९त१ ७४ एटा छटा ला, एली 
९7825 0188 छाती. 1811, शापलो) 
11018 111९186. 


ह्याचा परिणाम अति भयंकर असतो. 
स्फोट झाला तर ह्याचा धक्का जवळ जवळ 
८० मैलप्यंत पोहंचं शकतो 

हिदस्थानमध्यं थंरीयम ही धातु त्राव॑ण- 
कोरकडे सांपडते. ही धातूहि रेडिओ अक्टीव 
असल्यामळे हिचा देखील बाँब बतविण्यांत 
उपमोग केळा जाऊं शकतो.......... ग 

१०५110 11९5 जर मोटार, रेल्वे व 
जहाजे चालविण्यांत उपयोगांत आणले तर 
त्यापासून मानवजातीचा अतिदय फायदा 
होण्याची शहकक्‍्यता आहे 


७ 
७७ 


प 
* यांचें चारित्र 


हर) ७०), ०७), चक”) )),, ७ 111), आ”, 1: कॉ 1):च्कर |), क” |]: चक” 1) आकर 1)) चक”) ) ह” 1] )।। आकर] 


७] 
9 । 


> लेखक :- रत्नाळीकर, बी. एस्सी. (प्रथम वर्षे) 


प्रोफेसर बिरबल सहानी यांचा जन्म १४ 
नोव्हेंबर सन १८९१ इ. रोजीं पश्‍चिम पजा- 
बच्या शहापूर जिल्ह्यांतील भेरा मुक्‍कामीं 
झाला होता. त्यांचें ज*मस्थान भेरा हें बऱ्याच 
प्रसिद्ध घराण्यांचे वसतिस्थान झाले आहे. 
स॑ंहाती याचें घराणे उद्योगधंद्याच्या क्षेत्रांत 
बरेंच पुढारलेले होतें. प्रो. सहानीचे आजं 
भ्री. लाला करमचंद संहानी यांची एक मोठी 
थोरली व्यापारी पेढी (1381001017. (“ा- 
()टा) ) डेराइस्माइलखाँ येथ होती. यांना 
१ ]७टाा॥ ७ रसायनशास्त्राचा नाद होता 
ब ते आपल्या कांही मुसलमान' मित्रांसह रसा- 
यनशास्त्रांतील प्रयोग करून पाहात असत. 
ह्यांचे चिरंजीव म्हणजे प्रो साहेबांचे वडोल 
श्रो. रुचिराम सहानी, हे लाहोरच्प! सरकारी 
कॉलेजमध्ये केमिस्ट्रोचे प्राध्यापक म्हणून 
नांवलोकिकास चढले होते. प्रोफसरांची आई 
श्री. ईश्वरी देवी ही होय. 


प्रोफेसर सेहांनी यांना लहानपणापासून 
फिरणें, यात्रा, प्रवास यांचा अतिशय नाद 
असे. तसेच निरनिराळी वनस्पति, खनिज 
पदार्थ, इत्यादींचा शोध लावणें. जमविणे व 
त्यांसबधीं अभ्यास करण्याची वृत्ति बालपणा- 
पासून हळुहळू वाढत जाऊन अखेरपर्यंत 
कायम होती. ते लाहोरच्या केंद्रीय मॉडेल 
स्कलमधन मॅट्रिकची परीक्षा उत्तीणं होऊन 


॥८>५॥//"५५॥॥८--५॥८/--५॥॥४//- ५५३५८५५४६४” ५५॥०5॥॥/”-५५॥ |» ५५] |” ५५/५५/५५४0 


| प्रोफेसर बिरबल सेंहानी 


एफू, आर. एस्‌. 


फिन ककती 8500100125060%,.७ 


0 (७. 


५.४७ 


कि. (9) 


तेथंच प्रो, कष्यप यांच्या नेतृत्वाखाली वन- 
स्पतिशास्त्राचा अभ्यास सुरू केला होता. पंजाब 
विशवविद्याल्यांतून बी. एस्सी. ची उपाधी 
( डिग्नी ) धेऊन ते पुढील शिक्षण प्राप्त कर- 
ण्याच्या उद्देशानें स्वदेश सोडन इंग्लंडसारख्या 
दूर देशास रवाना झाले होते. 

त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या नेस- 
गिक आवडी ओळखून त्या बालमनाच्या 
पूर्तीकरितां तसेच शिक्षणक्रम आंखन दिले 
होते व ह्याचा योग्य तोच परिणाम होऊन 
प्रोफसरसाहेब आपल्या विषयांत प्रवीण व॑ 
सवंमान्य शास्त्रज्ञ होऊं शकले. उन्हाळयाच्या 
सुटयांत ते आपल्या वडिलांबरोबर हिमाल- 
याच्या आसमतांत तिरनिराळ्या ठिकाणीं 
ज।ऊन फिरून येत असत व ह्या प्रसगीं ते 
आपल्या आवडीचे संशोधन म्हणजे पुराण- 
वॅस्तुसगोधन व वनस्पति, दगड ]"658116₹ व, 
ठिपली जमा करण्यास विसरत नसत. तसेच 
बरोबर घेतलेल्या पदार्थांची संगतवार जम'वा- 
जमव आणि तत्संबंधी चिकित्सा सतत जारीन 
चालू ठेवीत इंग्लंड ( केम्ब्रिज ) ला जाण्या- 
पूर्वी ते तिबंट प्रांती बऱ्याचशा भूभागांत 
दौरा करून आले होते अश्याच एका प्रवासांत 
ह्यांची मुल'खत एका सुप्रसिद्ध स्विडिज् 
शास्त्राज्ञाशीं झाली होती. शास्त्राय माहितीच्या 
सशोधनाथं ते बऱ्याच ठिकाणीं जात ब॑ 


र्ट 


आपल्या एकंदर संशोधनकार्याचा फायदा 
दुसऱ्यास करून देण्याची इच्छा बाळगीत. 

इंग्लंडला गेल्यानंतर त्यानीं केंब्रिज येथील 
इम्यान्युएल कांलेजमध्यें प्रवेश केला आणि 
तेथे निसगंशात्त्रांत ट्रायपॉसची पदवी संपादन 
केली. तिथंच राहून विख्यात प्राध्यापक एच्‌ 
ए. सीवड 0.०1: त. ५. ३९७क्ात चें 
प्रेम संपादन करून त्यांच्या विद्याछआाखालीं 
अभ्यास करीत पहिल्या महायुद्धापयंतचा 
काळ घालविला प्रा. सोवडंना यांच्या बुद्धि- 
मत्तेची साक्ष तात्काळ पटल्यापुळ त्यांची मर्जी 
ह्या विद्यार्थ्यावर विशेष रीतीनें बसल्यामुळे 
ते प्रोफेसरसाहेंबांच्या मित्रत्वास पात्र होऊं 
शकले व ही त्यांची मंत्री पुढ तशीच कायम 
राहिलो. प्रा. सीवडं हे फॅलियोबाटानिस्ट 
म्हणून नांवाजले होते. केम्ब्रिज विदवविद्या- 
ल्यांत राहून तेथे केलेलें त्यांचें कार्ये वाखा- 
णण्यासारख झालें होते. बरेंच यश मिळवून 
पारितोषकें हस्तगत केलीं. म्यूनिंच विश्‍व- 
विद्यालयांत जाऊन ख्यातनाम प्रो, के गोबेल- 
च्या साह्यानं तेथील कार्यक्रमांत माग घेऊन 
लंडन' यनिर्व्हासटीची पदवी धेण्यासहि त्याना 
कमी केलें नाहीं. उपरिनिदिष्ट सीवडंसाहेबांच्या 
मदतीचें व उपदेशाचे फळ त्यांनी हस्तगत 
केलेल्या डॉक्टरेटच्या पटवामध्ये दिसून येते. 
(१९१९ ) मध्यें कम्ब्रिजची ]). 3. पदवो 
मिळविली होती 


१९१९ मध्यें ते हिंदुस्थानांत परत आले. 
आणि पंजाब व॑बनारस विशववविद्यालयांत 
वनस्पति शास्त्राचे प्रोफेसर म्हणून वर्षभर काम 
करीत राहिले १९१९ १९२० मध्यें त्यांचा 
विवाह पंजाब प्रांताचे इन्स्पेक्टर ऑफ म्कूल्स 
श्री. सुदरदास यांची कन्या श्री. सावित्रीदेवो 
यांच्याशी करण्यांत आला होता. ज्याच्या 
प्रेमळ आणि सवंतोपरी साहचर्य लाभणाऱया 
कालांत त्यांना आपल्या शास्त्रांतील संशोधन 
ब प्रयोगकार्यांत हर प्रकारे मदत मिळत 
नेली. 


नवें क्षितिज 


१९२९ इ. मध्यें त्यांची नेमणूक लखनो 
विशवबिद्यालयाच्या प्रोफेसर ऑफ बांटनी या 
पदावर झाली इथ राहून केलेल्या 
कार्यामुळे त्यांच्या नावाची ख्याती साऱ्या 
हिंदुस्थानांत पसरळी त तेथें. अक्षरशः 
रात्रंदिवस मेहनत करीत असत केव्हां केव्हां 
तर कामांत तिमग्न असल्यामुळे जेवण्यास रात्रीं 
घरों जाऊं शकत नसत, कारण त्यांचे बॉटनी 
शास्त्रांतील नाजुक पण महत्वाचे प्रयोग रात्र 
भर चालं असून त्यांतच सकाळे होत असे. 
अंशा अडचणीच्या प्रसगीं त्यांता त्यांच्या 
पत्नीची बरीच मदत मिळत गेली. १९२न्ते 
१९२६ इ. मधोल कोणत्याहि सुटीचा फायदा 
त्यानी विसाब्याखातर “्हणून घेतला नाहीं. सुटो- 
चा आनंद ते अव्याहत कार्ये करीत राहूनच घत 
असत. हें अक्या प्रकारचें कार्यप्रवण असण्याचे 
उपदेशामृत त्यांच्यापासून मिळं शकते. उन्हा- 
ळ्याच्या सुट्यांत त्यांचें संशोधनकार्य कल- 
कत्त्याच्या काँलेजातील  झनॉलॉजिकल 
खात्यांत चालत असे. तेथे वनस्पतीसंबंधी 
पुषकळ सद्योधन झाले होते. ते स्वतः सतत 
उद्योगतत्पर असत व अपपल्याप्रमाणच आप. 
ल्या विद्यार्थ्यांकडन कामाची अपेक्षा करीत. 
त्यांच्या तोडीचा शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांच्या बाब- 
तींत लक्ष पुरविणारा, मदत करणारा, उपदे- 
शाच्या गोष्टी सांगणारा, मिळणे दूलेंभ होय. 
पोस्टग्रॅज्य्‌एट अभ्यासक्रमांत केवळ पुस्तकी 
ज्ञानावर ले कधींहि भर देत नसून भरीव 
प्रकारच्या व्ाास्त्रशुद्ध सशोधन प्रयोगकर्या- 
वर भिस्त ठेक्ण्यास सूचवात असत ते आपली 
माहिती प्रयोगांवर स्थिर करण्यास सांगत 
व सहजासहजी कोणतीहि गोष्ट कबूल कर- 
ण्याच्या किंवा मानण्याच्या मतोवत्तोस चालना 
देत नसत. 

ते जरी पॅलियॉबॉटनिस्ट असले तरी 
त्यांचा सुरवातीचा अभ्यास वनस्पतीजोवना- 


संबंधींचा होता. १९१५ ते १९३६ च्या दीधं 
कालांत व्यांनी वनस्पतिज्ञास्त्रांतील प्रसिद्ध 


रत्नाळींकर 


व मननीय लेख लिहिले आहेत. जे त्यांच्या 
नांवावरून दिसून पेईल. जे येणेप्रमाणे होत!- 

१९१९ मध्ये केम्ञअिज मुक्कामी राहून 
आपल्या देक्यांतून येणाऱ्या हिंदुस्थानी विद्या- 
थ्याकरितां उपयोगीं पडेलं अशी एक भावृति 
लॉसन्सच्या बॉटनी पुस्तकाची तयार केली 
होती. त्यांचें संशोधन कार्य अपूर्व झालें आहेत. 
प्रो. सीवडंचे विद्यार्थी म्हणून काम करीत 
असतांनाच त्यांनी इंडियन गोंडवारा वनस्पति 
वाघा जणातफचा 218108 संबंधी 
पुष्कळ संशोधन केलें होते, जें ९१९२० मध्ये 
पौलिओलांजिया इंडिया या नांवान छापलं 
गेल आहे. ही एक लेखमाला आहे. ह्यांत 
इंडियन फॉसिलवर बरेच लख आले आहेत. 
तसेच १९१८ १९४९ पयंत 10881) ०- 
811४ फॉसिल बॉटनीवर प्रो. सहानीसाहे- 
बांचे लिखाण सांपडत. आपल्या व॑ इतर 
अनेंक देशांतील फॉसिलसवर संशोधन करून 
त्यांनी तद्विषयक प्रश्‍नांवर चिकित्सापूर्ण 
दृष्टीने प्रकाश टाकला आहे. १९२३९ सालीं 
त्यांनी देशांतील तिरनिराळ्या ठिकाणीं चालं 
असलेल्या फॉसिळ बॉटनीवरील प्रयोगांत 
एकता व सुसंबंद्धता आणण्याच्या हेतूनें एक 
सश्ोोधनपत्रक [1१682 लोाा 3िप]]टा 
' पॅलियोबॉटतनी इन इंडिया संपादकत्वा- 
खालीं चालं केलं होत. 

फॉसिलसंबंधीं संशोधनकार्याचें क्षेत्र 
ज्या ज्या प्रांतांली संबंधित आहे त्याची यादी 
खालीं दिल्याप्रमाणे आहे. 


रे महालच्या टेकड्या, डोंगर पठार ब 
पर्वेत विभाग तर ह्या शास्त्रावरोल सशोधकां 
करितां मूलस्थानें होऊन बसलीं आहेंत. ह्या 
भागांत नवीन नवीन प्रकारची वनस्पति, 
पदार्थ तसेच बअनिज द्रव्य इत्मादींचा पुरेपूर 
सांठा मिळत आला आहे. सर्वांत महत्वाचा 
शोध पॅटॉक्सिलॅक फॉसिलचा होय. ह्याचा 
एक नचीनच गट त्यांनी बनविला आहे. 
हे. संशोधन त्यांच्या ह्यातींत अखेरपर्यंत चालू 


१९ 


राहिलें. पॅटॉक्सिलॅक वनस्पतीचे उगवण्याचें 
स्थांत निपाणिया प्रांत होय. त्या प्रांतांत 
प्रोफेसर साहेंबांनी आपल्या शिष्यांसह प्रवास 
केला होता. तोच त्यांचा अखरचा प्रवास होय 
असें म्हणावें लागत. हा प्रसंग जानेवारी 
१९४९ चा होय. त्या वेळीं त्यांनी अविश्रांत 
परिश्रम करून तानाविध पदाथ जमा केले. 
त्या जमवलेल्या पदार्थांच्या ओझ्याखालीं मजूर 
लोक कंटाळले होते, विद्यार्थी वग॑ त्रासला 
होता, तरी त्यांची टेहळणो, सद्योधन, पहाणी 
चालली होती. अखेर शएकुति अस्वास्थामुळे 
त्यांना हाती घेतलेलं कार्ये सोडन खंदानें परत 
फिरावे लागले होत. त्यांची महत्वाकांक्षा 
जमलेल्या पदार्थांपक्षां बरीच अधिक प्रमाणांत 
सामुग्री मिळविण्याकडे होती. त्यांच्या नेहमीं 
च्या आनंदी व विनोदो स्वभावामुळे त्यांच्या 
बरोबर असणाऱ्या मित्रांना - विद्यार्थ्यांत 
प्रवास केंब्हाहि कंटाळवाणा वाटत नसे. 


त्यांच्या संशोधनाबद्दल विचार करून 
पाहिलं असतां असे आढळून येते की जिऑलोजी 
शास्त्रांत त्यांनी कालगणना आणि मूलस्तर 
"ताणाला प्वा"ए 80७8 क्षेत्रांत दृष्टिक्षेप 
केला होता. त्यांचें कार्य बाहंशी या दोन्ही 
वरील प्रचलित वाद मिटविण्याचें होतं. 
डेकन ट्ॅप्स आणि साल्ट रेंजसंबधी त्यांच्या 
संशोधनानं चाल विचारप्रणालीस जबरदस्त 
धक्का बसला होता. डेकन प्रांतांत >॥ 1115. 
एक.€९" 018, 82608, बोज, 111(8 फळ 
यांवर नवीन प्रकारचे शोध लावल होते 

ल॑खमाला जिऑलोजिस्टस आणि पॅलि- 
यॉबॉटनिस्टसच्या  अंत:पटलावर नेहमीं- 
करिता कोरल्याप्रमाणे स्पष्ट उमटली 
अपावी पुर्वीच्या फोल्ड डेटा ए॥€]त ते (8 
कहा चुकीच्या ठरत आहेत ह त्यांनी सिद्ध 
केलं होत. हयाबहल त्यांचे जितके अभिनंदन 
करावे त थोडेच होईल. त्यांचें म्हणणें असें 
होत को कालगणसनेच्या बाबतोंत फॉसिल 
अथवा दगड यांचा संबंध अगर उपयोग 
सारख्याच प्रमाणांत झाला पाहिज, त्यांच्यांत 


५१० 


विसिंगती होता कामां नये, तर त्यांत एकता 
असणें आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी 
माईक्रोफॉसिलळ पदा्थॉवरील अभ्यासास 
प्रारंभ केला ह्यामुळे त्याचें क्षेत्र एकॉर्नॉ- 
मीच्या क्षेत्रांत जाऊन पोंहंचत आहे. उदाह: 
रणाथं खनिज पदाथे, कोळसा व तेल ह्या- 
संबंधी संशोधन कार्यं व॑ त्यांचे एकॉनांमिक्स- 
च्या दृष्टीनें महत्व. 
त्यांनी फॅलियॉबॉटनी नांवाची एक संस्था 
स्थापन कलो वया शिश्संस्थेचें पूर्ण ओझे 
आपल्या शिरावर घलले, व तिचा उत्तम 
प्रकारे सांभाळ करून तो संस्था स्वकार्य- 
क्षेत्रांत फळाफुळास आणून सोडली. 


इंग्लंडहून परत आल्यावर क्षेंभर पंजाब 
व बनारस विद्यालयांत बांटनीचे प्रोफेसर 
म्हणून काम केल्प्राचें वर नमूद कण्यांत आलं 
आहे, तसेच पुढे ते लखनौ विशवविद्याल्यांत 
बॉटनीचे प्रोफेसर होते. ते १९२१ मध्यें 
झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेस । [ताका] 
&७लट०2 (-तञाशा'०28७ ) आणि १९२६ 
साली जिऑलांजी विभागाचे मुख्य या 
नात्यांनी काम केल. १९४० मध्य मद्रास सेशन'चें 
अध्पक्षपद मिळाले हातें पॅलियांबांटतो 
ह्यास्त्रावरील ज्ञानाचो पातळी कोणत्या थरा- 
वरील होतो ह्याचा थोडासा अदमास त्याच्या 
वरील प्रसंगो केलल्या अध्यक्षीय समारोपा- 
वरूत सहज लक्षांत यण्यासारखे आहें. देशां- 
तील फार थोडे शात्त्रज्ञ ह्यांची बरोबरी 
करू शकण्यास समर्थ होतोल असें अनुमान 
करणें ब!वग होणार नाही. त्यांची बद्धिमत्ता, 
आकलनशक्ति व विवेचनपर्धात कांही 
निराळ्याच प्रकारची असावो असें वाटत. 
ते केवळ शास्त्रज्ञ व संशोधक नसून बक्‍तेपण 
होते असें दिसून येत. ते आपल्या प्रभावशील 
मांडणी व भाषणाने सत्रोतवुंदास मंत्रमुग्ध 
करून सोडीत असत. ते आपल्या कार्यांत 
सदा तत्पर असत पुराणवस्तुसंशोधन व 
झभ्यासांत त्यांनो बरेच लक्ष घातले होतं 


नवें क्षितिज 


आणि त्यांच्या मुद्देसूद भाषणाबद्दल न्यूमॅस- 
मेटिक सोसायटी ऑफ इंडियाद्वारा नेलसन 
राइट मेडल पदक अपेण करण्यांत आलं होतं. 
१९३६ साली त्यांना रॉयल सोसायटीतफ 
हिंदुस्थानचे ५ वे सभासद म्हणून घेण्यांत 
आले होते. तसेच जिऑलॉजिकल सोसापटीचे 
फेलो आणि अमेरिकन अँकेडेमि ऑफ आटस्‌ 
अंड सायन्सेसचे फॉरेन ओनरसं मंबर म्हणून 
निवडून आले होते. १९३०मध्ये केम्त्रिज.येथील 
काँग्रेस मीटिंगमध्ये बोटनी विभागाचे उपा- 
ध्यक्ष होते. आणि दोनवेळां नॅशनल अकॅंडमि 
ओफ सायन्सेसचे उपाध्यक्ष होते. ह्यांतो 
केलल्या बौटनीविषयक संशोधनाबहल बगा- 
लच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना 
:ब्ारक्ले मंडल ' पदक अपंण केल होत 
आणि १९४७ यःये कल्चरल सायन्सेससंबंधी 
' सर सो. आर. रेडडी पारितोषक मिळाले 
होते. पाटता आणि अलाहाबाद विश्‍वविद्या- 
लयाकडून ]). ७९. चो बहुमानाचो पदवी 
बहल करण्यांत आली होती मरणाच्या कांडो 
दिवसापूर्वी १९५० सालों स्टांकहोम शहरो 
होणाऱ्या इंटरनशतल बोटॅनिकल काँग्रेसचे 
अध्यक्ष म्हणून निवडण्यांत आल होते. 


ते आपल्या अंगच्परा सद्गणांमुळें सर्वांचे 
आवडते झाले होते. त्यांचा गोरव देशामध्ये 
एक शास्त्रज्ञ म्हणूनच होत नसून तो एक प्रज्व- 
लित देश॥भमानो म्हणून ओळखल जात 
होते. त्याचे राष्ट्रोयत्व राजकारणाच्या क्षेत्रा- 
पर्थंत मर्यादित नसून ते आपल्या देशाचे 
पूर्वापार शास्त्रोय स्थाल व सांस्कृतिक वारसा 
(11161 ॥९०१1(876 बहल अभिमान 
बाळगीत असत त्यांना हिंदुस्थानांतील पुराण- 
कालीन कलेंबद्दद बरीच माहिती होती. 
त्यांची राहणी अत्यंत साधी असे. ज्यांचा 
ज्यांचा म्हणून त्यांच्याशीं थोडाफार संबंध 
आला असेल त्यांच्यावर सरळ, प्रेमळ, शांत 
गंभीर वागणुकीचा परिणाम झाल्याशिवाय 


राहिला नसेल ते कार्यतत्पर असन' विनोट! 


रत्नाळीकर 


पण होते. ज्यांनी त्यांच्या बरोबर प्रवास 
केला असेल त्यांना त्यांच्या विनोदपूणे व गम- 
तीदार स्वभावाची पुरणे ओळख पटली असेल. 


त्यांच्या आयष्याची अंतिम ६-७ वर्षे 
त्यांनीं स्थापना केलेल्या इन्स्टिटयूट ऑफ 
फॅल्ियो बॅटनी संस्थेच्या पालन-संवर्धेनकार्यांत 
नेटानें खर्ची पडलीं. ही संस्था त्यांच्या जीवन- 
कार्याचे प्रतिक आणि ३० वर्षे केलेल्या सतत 
अभ्यासाचे केंद्रोकरण होय. त्यांचा हेतू तर 
हेथा संस्थेस फॉसिल बॉांटवीच्या संशोधन 
कार्याचें आंतरराष्ट्रीय केंद्र बनविण्याचा होता. 
त्यांचा विचाराचा पहिला भाग ह्या संस्ये- 
च्या अस्तित्वांत येण्याने आणि त्याची कोन- 
शिला ३ एप्रिल १९४९ रोजीं प. जवाहरलाल 
नेहकंच्या हस्तें बसविण्यानें पूण शाला. संस्थ- 
बरोबरच त्यासंबंधी जिम्मेदारीचे आपे 
दिवसेंदिवस वाढत चालले होते. ते उद्योग 
करीत राहण्यांत आनंद मानीत असत व 
त्यापासून केव्हांहि च्यृत होत नसत. प्रो. सो. 
व्ही. रामननें एका प्रसंगीं त्याच्याबद्दल 
': अविश्रांत आत्मा ” ह्या सुदर अथंपूर्ण 
दाब्दानें गोरवान्वित उल्लेख केला होता- 
संस्थेच्या वाढत्या कार्याचा परिणाम जसा 


रश 


होत असतो तसा त्यांच्या प्रकृतीवर झाल्या- 
खेरीज राहिला नाहीं, तरी पण ते आपल्या 
स्वभावानुसार काय करीत होते हें निश्‍चित. 
त्यांना बर्‍याच लोकांनीं विश्रांति घेण्यास 
सुचविले होतें. तरी ते त्या वविनवण्यास बळी 
पडले नाहोंत. अखरोस दिनांक ८ एप्रिल 
शुक्वार रोजींत्यांना हृदयक्रिपेच्या विकाराचा 
धक्का बसून त्यांतच १० तारखेस दुपारीं 
१६ वाजून ५ मिनिटांनीं त्यांचें प्राणोत्कमण 
झालें. हा दुःखदायक प्रसंग कोनशिला समा- 
रंभाच्या अअघ्या एका आठवड्याच्या अवषींत 
होऊन गेला. त्यांच्या निधनाने हिंदुस्थानचा 
एक सुपुत्र कालाच्या घोर अंधःकारांत नाहींसा 
झाला आणि शास्त्रीय क्षेत्रांत एका विख्यात 
शास्त्रज्ञाची उणीव झाली. पॅलियो बॉटनी 
क्षेत्रांत झालेली उणोव बराच काळपयंत 
भरूत निघणें कठीण आहे - अशा प्रकारें 
ह्याच्या परलाक-गमनानें हिंदुस्थानचे फार 
मोठें नुकसान झालें आहे. त्यांचें जीवनकार्य 
पुढें येणाऱ्या पिढीकरितां अनुकरणीय असून 
शास्त्रीय संशोधन क्षेत्रांतील प्रवाशांस दीप- 
काच्या प्रकाशझोताचें कायं करीत राहील 


अशी पूर्ण आद्या आहें. 


एक नियाजन -- 


आंतर-विद्याकुल पराठा संघ 


१९४८ अगोदर उस्मानिया विद्यापो- 
ठाच्या फक्त आटंस्‌ कॉलेजेसमधून “ मराठी 
संघाचे” काम दिसत होतें. विशिबतः निजामी 
राज्यांत तर ही मराठोची गळचेपी फारच 
होती, स्वातंत्र्यानंतर मात्र प्रत्येक भाषेला 
झापल्यापरीनें प्रगतीसाठी वाव माणि मागं 
निर्माण झाले तद्वतच सबंध आटंस्‌ कॉलेजेस 
आणि सायन्स कॉलेजेसमधन सध्यां मराठी 
संघाची स्थापना काली. फक्त संघ स्थापने- 
वरच न थांबता चर्चाःमक कायंक्रम, वक्‍्तृत्व- 
स्पर्धा व साहित्यांतसुद्धां फार चांगली भर 
टाकून भाषापल्या कॉलेजमधून महाराष्ट्रोय 
विद्यार्थी उत्तम एकी साधीत आहेत. 
नव्यानेंच सायन्स कॉलेजमध्ये ह्या क्षी 
“, मराठी वाडमय मंडळ ” स्थापन झालें. 
मंडळाकडून अल्पावधींत खूपच चांगले 
कार्यक्रम झाले व एक नियतकालिक '*' नवें 
किंतिज ” या नांवाचें सुरू झाले. 

सध्यां प्रत्येक कॉलजमध्ये मराठी संघ असून 
त्यांचीं कामे उत्तम तर्‍हेनें चाल आहेत. त्या 
बहृल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचें आणि सल्ला- 
गारांचें अभिनंदन करावयास हवें. 

हैद्राबाद संस्थानांत संपूर्णे एकी साधावी 
ह्यासाठी ही कल्पना मांडीत आहोत हें एक 
नियोजन आहे. त्यास महाराष्ट्रोय विद्यार्थांनी 
पाठिबा दिला तर नक्कोच हथा संस्था- 
नांत मराठी बोलणाऱ्यांचा फार मोठा मेळावा 
ब त्यांची प्रगति पाहावयास मिळूं शकेल. 

ह्या एकोसाठीं, '“ आंतर विद्याकुल 
मराठी संघ ” ही संस्था स्थापन करून प्रत्येक 
कॉलेजचे पदाधिकारी ( दोनते चार ) प्रति- 
निधी म्हणून ध्यावे व यांतून एक कार्यकारी 
मंडळ निवडावे. प्रत्पेक कॉलेजच्या मराठो 


संघाचे सल्लागार मिळून त्यांचे एक मंडळ 
असावे. ते “ सल्लागार” ह्या “ आंतर 
विद्याकुल मराठी संघा ” च्या कार्यकर्त्याना 
सल्ला देऊन योग्य मार्गदशन करतील. 
येथे सांस्कृतिक साहित्यिक व वैज्ञानिक विषय 
विले जातील तसेंच तथे महाराष्ट्रीय 
विद्यार्थी मन मोकळे पणानें विचार विनिमय 
करू शकतील 

ह्या संघाने सभासदत्वाची फी ठेवावी. 
ही फी जमल्यास सरळ ( 1)11'९८ ) प्रिन्सि- 
पॉलच्या परवानगीने, विद्यार्थी संघाच्या 
बजेट मधन घ्यावी अथवा प्रत्येक कॉलेजचे 
म'राठी संघाचे पदाधिकारी, आपापल्या कॉलेज 
मधून त्यांच्या विद्यार्थ्यांचे शुल्क जमा करून 
ते “ आंतर विद्याकुल मराठी संघाला?” देतील. 
हे शल्क कमो असावे ( ४ आणे-एक वषं ) 

ह्या संघाने आंतर विद्याकुल स्नेह- 
सम्मेलन, भाषण स्पर्धा, साहित्यीक लिखाण 
स्पर्धा, वैज्ञानिक लिखाणस्पर्धा अनेक कायंक्रम 
ठेवावे ज्यामुळे नक्क्रोच एकोपा होऊं शकेल. 
व जमल्यास एक पुसप्तक प्रकाशित करावे 
जे विकतां पण येऊ शकेल. 

वरील स्वप्न साकार होऊ शकेल पण 
सबळ पाठिबा मात्र हवा आहे. 

संयोजक 
पद्माकर डावरे अध्यक्ष म. वा. मंडळ 
गंगाधर देशपांडे चिटणोस “ “ “ 
अनुमोदक 
अरविंद कोरटकर 
चिटणीस सिटी कॉलेज, म सं. 


(टीपः - मागे एक दोन आंतर-विद्याकल स्नेह 


संमेलनें भरण्यांत आलीं. तीं प्रत्येक 
वर्षी निर्यामतपणें व्हावींत अशी इच्छा 
आहे. ) 


66 आढभत 
(शि 
, " च्च्ले 


प्राणिशास्त्राच्या अदभुतरम्य आणि 
आश्‍चर्यकारक सृष्टींत मत्स्यविभागाचें स्थान 
फार मोठ भाणि महृत्वाचें आहे. सप्तसागरा- 
च्या तळाशीं दडून राहिलेल्या य़ा “ सागरा- 
च्या जिवंत घनचा ” आपण तौलनिक 
दृष्टया अभ्यास करू लागलों तर आडचर्याचे 
धक्क्यावर धक्के बसून आपली मति गृग 
होऊन जाते. आकार, रंग, भव्यता, सूक्ष्मता, 
जीवन्मरणाच्या विविध तऱ्हा, कौट्बिक 
एकतेच्या किंवा अलगतेच्या कल्पना, या सर्व 
बाबतींत मत्स्यसृष्टीनें जी विविधता दाववून 
दिली आहे ती प्राणिशास्त्राच्या इतर कोण- 
त्याहि विभागांत इतक्या प्रकपंतने दिसून येत 
असेल असें वाटत नाहीं. 

सर्वसामान्य वाचकाला आश्‍चयंकारक 
आणि उद्बोधक वाटेल अशी कांहीं माहिती 
या छोट्याशा लेखांत देण्याचा प्रयत्न केला 
आहे. 

कांहीं माशांना आवाजाची देणगी असत 
हें आपणास माहीत आहे? बहुतेकांना माहीत 
नसेल. पण कांहीं मासे अतिशय मोठमोठ्याने 
ओरड शकतात हें एक सत्य आहे. “गर्नाड 
मासा डुकरासारखा ओरडतो. उत्तर अमरिकेत 
आढळून येणारा सूर्यमासा ( 53एाती5)) ) 
हा जात्याच्या भरडण्यासारखा आवाज काढू 
शकतो. दक्षिण अमेरिकेच्या सरोवरांत 
सांपडणारा धनुर्मासा (8० ॥1॥) हा 
पाण्याच्या पृष्ठभागावरून पोहत जात 
असतांना हुबेहुब घंटा वाजल्यासारखा 
आवाज काढूं शकतो. ब्रिटिश किनार्‍यावर 
सांपडणारे कांहीं मासे भात्याच्या किवा 
शिट्टीच्या आवाजासारख आवाज काढतांना 
कित्येक खलाशांनीं पाहिलें आहेत ( आणि 
अर्थात ऐकलेहि आहेच! ) दक्षिण अमेरिकेचा 


सत्स्यनगरा 


नखक 
तुकाराम कुळकणी 
एम्‌ एस्सी. 
(प्राणिशास्त्र) 


(विर 22 


“मार्जार मत्स्य”. ( ८६980) ) हा 
कुत्र्यासारखा भंक्र शकतो हें वाचून तर आपण 

थक्क व्हाल आणि साहजिकपणें विचाराल 
कीं असें असतांना देखोल या माक्शांचें नांव 
()॥ 18) असें का? त्याचें कारण एवढेच 
कीं “मार्जार मत्स्यां' च्या इतर अवय- 
वाशीं याचें जास्तीत जास्त साम्य असल्यामुळे 
शास्त्रज्ञांनी “ वदतो व्याघाता "' चा दोष 
पः्करूनहि या माह्यास तसें नांव दिलें. 

यापैकों बहुतेक मासे हे भयानक स्वरू- 
पाचे आहेत. त्यांच्यापासून त्यांच्या शत्रूंचे 
(म्हणजे इतर लहान माशांचे) संरक्षण व्हावें 
म्हणून निसर्गाने या “'योक्याच्या सूचन 
ची व्यवस्था करून ठेवलेली असत. 

माशांना बुद्धिमत्ता असते किवा नाहीं 
याबद्दल आपलें काय मत आहे? माशांना 
बद्धिमत्ता असत हें अनक प्रयोगानिशीं सिद्ध 
करून देण्यांत आलें आहे. मिस्‌ गटूं ड व्हाईट 
या शास्त्रज्ञ स्त्रीने केलेला प्रश्रोग पुढीलप्रमाणें 
होता. 

मासे ठवलल्या एका हौदांत तिनें एक- 
निळी आणि तांबडो चकतो असलेल्या यंत्राची 
रचना कली. तांबडी चकता पप्पाच्या पृष्ठ- 
भागावर ठवून तिनें त्यात माशांचे खाद्य 
ठेवल. माश्यांनी थोड्याच वेळांत झडप घालून 
तें खाद्य गट्ट केलें. त्यानंतर तिनें निळी चकती 
पाण्याच्या! पृष्ठभागावर आणली आण त्यांत 
खाद्याच्या एंवजीं तसेंच दिसणारे कागदाचे 
तुकडे ठेवलं. माशांनीं पुन्हां झडप घातलो 
आणि अपली फसवणूक क्षाली आहे असें 
लक्षांत येतांच माघार घेतली हाच प्रमोग 
५-६ वेळां कल्यानंतर माशयांनीं दोन्ही रंगां- 
विषयींच्या आपल्या कल्पना निड्चित करून 
घेतत्याचें मिस व्हाईटयांच्या निदर्शनास आलें. 


.4- 


कारण तांबडी चकती (रिकामीच) भाणतांच 
ने तिच्याकडे झडप घेऊं लागत भाणि निळी 
चकती' दिसं लागली कीं मात्र चक्क तिच्याकडे 
पाठ फिरवून चाल्‌ं लागत! हा बुद्धीमत्तेचा 
प्रभाव नाहीं असें कोण म्हणेल? 

उत्पत्ती संख्येच्या वैचित्र्याबाबतहि 
मत्स्यसृष्टि आघाडीवर आहे या बाबतांत 
“ सामन ' (9811101) माशानें तर 
रेकॉर्डब्रेक” केलें आहे! या माद्याची 
मादी बीस कोडी अंडों एका वर्षांत देते! 

:क्लाऊडर'' जातीचा दोन पौंड 
वजनाचा माता एका वेळीं आपल्या शरोरावर 
पक कोटी अंडीं वाहून नेऊं शकतो तर काँड 
माशांतील नर आपल्या भादोनें घातलेल्या 
एकंदर ५ ते १७ कोटी अंड्यांवें संरक्षण 
एकावेळीं एकटा जातीनें करीत असतो! इतर 
माशांचे अंडीं घालण्याचे प्रमाण पूढील प्रमाणें 
आहे. टबांट एक कोटो चाळोस लक्ष, 
हॅलिबट - साठ लक्ष मॅक्रेरेल - पांच लक्ष, 
रच - चार लक्ष, कापे - दोन लक्ष. 


भासे '' सदा सवदा ” पाण्यांतच राहतात 
अश्ली सर्वसामान्य समजत आहे. पण तें खरें 
नाहीं. उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाणी आटलें 
कीं चिखलाच्या तळाशीं खप खोलवर जाऊन 
राहणाऱ्या “ चिखल्या माशाची ( ॥[॥त 
७]0॥))९॥ ) जात आफ्रिका, आशिया आणि 
आस्ट्रेलियाच्या कांहीं भागांत आउळून येते. 

जमिनीवर येऊन आसपासच्या झाडा- 
झुडपांवर कांहीं काळपर्यंत चढून बसण!र्‍या 
(१111110117 ]1)10"01) या माशांच्या जातो 
सिलोन, बर्मा आणि मलाव्रा या ठिकाणीं 
आढळून येतात. “ ईल” मासा देखील 
जिवाला कांहीं एक अपाय न होता बराच 
काळपर्यंत जमिनोवर राहु शकतो 

विद्यत निर्माण *' करणारे मासे 
1१] ९०७॥॥० 19०), ॥'०"९ते० ()४८९]]8७) 


आपणा सर्वांच्या ऐकिवांत असतीलच. या 
माशांपासून कांहीं काळपयंत विजेचे छोठ दिवे 
लावण्याचे प्रयोग युरोपांतील प्राणिशास्त्र- 
ज्ञांती यशस्वी करून दाखवले आहेत. 
या माशांच्या विद्युत्‌ नि्भितीच्या गुणाचा 
उपयोग एका खलाक्यानें मोठ्या मजेदार 
रीतोतें करून घेतला होता. एका भांड्यांत 
एक विद्युत्‌ मत्स्य ठवून त्याला पकडणारास 
एक कराऊनचें बक्षीस द्यावयाचें त्यानें जाहीर 
केलें. (अर्थात उमेदवाराकडून फो दाखल 
म्हणून प्रथम कांहीं रक्‍कम तो घेत असे). 
विद्युत्‌ मरस्य पकडण्याचा प्रयत्त करणारातें 
भांड्यांत हात घालतांच त्याला जोरदार 
विजेचा झटका बसे आणि (आपल्या रकमेची 
आणि बक्षिताची आश्या सोडून) तो पुन्हां 
त्या फंदांत पडत नसे.१ण माशाची ही शक्ति 
देखील मर्यादितच असते कांहीं वेळानंतर 
तो मासा जेः्हां थकला तेव्हां त्याच्यापासून 
विजेचे धक्के बसेतासे झाले, ही गोष्ट लक्षांत 
यंत्तांच त्या खलाशानें आपलें चंब गाळे 
आवरले आणि मिळाठेल्प़ा रकमेवर समाधान 
मानून “ य:पलाय ”" केलें! 

अदभुत मत्स्यांच्या जातींत अंध मत्स्य 
( 31 1801 ), चिलखती मासे 
( 811॥10ए1॥600 18) ), उडणारे मास 
(191127 181), फुफ्फुस धारी मासे 
([,ा ४7५91), सुवणमत्स्य (“01१ 181), 
राक्षसी मासे ( 511 181) ), घरटी 
बांधणारे मासे (२३६ ७पा[काााश 
185)125) , प्रकाश निर्भितोक्षम मत्स्य 
(1,11111013 151) ) आणि लढाऊ मासे 
( 1211127 151) असे अनेक प्रकार 
आहेत. पण त्या सर्वांची दखल घेणें या 
छोट्याशा लेखांत शक्‍य नाहीं. या माशांच्या 
नांवावहून सूज्ञ वाचकाला त्यांच्या कार्याची, 


कतृत्वाची आणि वेशिष्ट्याची कल्पना करतां 
येईल ! 


ष् क 
२7१ ७ टी, ल्न 


> > 38£ > १8 > 285 >3£ 38 38 38७ >38 3४ 34 38 २8 38 385 8 388 388 38७ २8७2७ 4 388 € 


! देवंदिन ज्ञीवत ब जीव-विज्ञाव 


%०&-28282884 ळे 


प्रो. म. सईंदुददीन 


3 


अता वात र 


२३% 


प्रिस्सिपॉल:-विज्ञान महाविद्यालय उस्मानिया विद्यापीठ 


“' अंतःकरणांत खोल जाऊन रुजणारे 
संगीत ध्वनी, विविध रंगांनी मढवलेली 
सोनेरी किरणे, सत्याचा अंश असणारे अनेक 
मृग्ध बोल, मनाच्या खोल गाभार्‍यांत आनं- 
दाची उकळी फोडणारीं चित्तवेधक दृश्ये 
असणारा तो निसगं ! ज्यानें म्हणून 
त्याच्यावर विश्‍वास टाकला, त्यांच्या पदरांत 
केव्हांहि निराशा आली नाहीं, पण आपणच 
एखाद्या निष्पाप बालकाप्रमाणे झालें पाहिजे. 
आदरपूर्वक त्याचा अभ्यास करा ! त्यांतलं 
गढ आकलन करा !' अभोल खजिन्याची 
किल्ली तो तुम्हांला देईल.” असे ॥॥1॥12 1. 
१४९७1] हथानीं “जीवन आणि त्याची मोह- 

ता ” ह्या पुस्तकांत सांगितलें आहे. 

असें सांगतात कीं ]९1८009811'ए७ एके 
वेळीं एका विचित्र लांकडाच्या ठोकळ्याकडे 
बघत असतां, “ त्याकडे इतके निरखून 
वाहण्यांत असा कोणता आनंद होत आहे 
तुला ? ” अता एकानें प्रश्‍न केला. ]४1०0९व- 
७00७ नें शांत मतानें उत्तर दिलें, “ खरो- 
खरच तुला माझ्यासारखे डोळे असते तर, 
तुला नुसतें आशचये वाटलें नसतें,तर तूं त्या 
किचित्र ठोकळ्याला पाहून माझ्यासारखा 
आनंदांत  मग्म झाला असतास. 
मला खात्रो आहे. कीं, कोणतेंहि दृश्य 
इतकें आश्‍चये आणि वेभव दाखविणार नाही. 
पण है अनुभवण्याकरितां,आपल्याला 1४120- 
९७४७४ चे नेत्र हवे आहेत. 

जो जो आपण त्या विषयीं माहिती मिळ- 
वीत जातो,तो तो आपण निसर्गाचा अधिकाधिक 
आंदर करीत राहतो. हया सुंदर वस्तूचा 


भभ्यास करणें म्हणजे,आपल्या कल्पनाशक्तीछा 
चेतना देणें आहे आणि त्याबद्दल एकदां 
उत्सुकता निर्माण झाली कीं, त्याविषयी 
जास्तींत जास्त माहिती मिळविण्याच्या ऑंशा 
आणि आकांक्षा - मताच्या तळघरात घरटे 
बांधं लागतात. 

आपण जितका हय़ा वस्तेंचा अभ्यास 
जास्त करतों तितका आपला निसर्गाबददलचा 
आदर वाढत जातो. अक्या वैचित्र्ययू्ण निस- 
गर्चि निरीक्षण आपली कल्पनाशक्ति चाढ 
वित व आपली त्याच्या अभ्यासाची ओढ 


अधिकाधिक होत जाते. खरोलरच जग हें 
अत्यंत वैचित्र्यपुर्ण व चित्तवेधक असें आहे 
जो कोणी निसर्गाचा अभ्यास करतो त्याला 
कधींहि एकलेकोंडें वाटणार नाहों किंवा 
जीवनाचा कंटाळा येणार नाहीं किवा तो 
कधींहि दुःखी दिसणार नाहीं. 

““ काय आपण निगर्गाप्रमाणे रंगसंगती 
जुळवं शक? काय आपली कल्पनाशक्‍्ति 
निसर्गाइतकें उड्डाण घेऊं शकेल ? काय आपण 
निसर्गामध्ये फुलणाऱ्या फळाफुलांचे रंग 
आपल्या कलाकृतींत उतरवं शक? 

वनस्पति आपल्याला अभ्न, मस्त्र 
आणि आसरा देखोल देतात हे सांगणेच नको. 
ह्यामध्ये प्राणी देखोल कांहों अंशीं भाग 
घेतात नुसत्या जीवनावश्यकच वस्तू ते आप- 
ल्याला पुरवितात असें नाहीं तर ते सुख 
देखील देतात आणि त्यामुळेच मनुष्याला 
जगावेसें वाटतें. ह्याफरितां, त्यांचे आकार, 
आणि विविध प्रकार, राहग्याचो पद्धत - 
त्यांना अतनकल अथवा प्रतिकूल अशा काता- 
वरणाचा अभ्यास करणें हे आपलें पहिदे 
कतंब्य ठरतें. 


२६८ 


फार जुन्या काळीं वनस्पतींचा उपयोग 
आषधे तयार करण्याकरितां होत असल्यामुळें 
त्याचा बराच अभ्यास होत होता. त्या 
वेळच्या वनस्पतींबहदलच्या कल्पना वास्तविक 
वथा होत्या आणि त्याच कल्पना पुष्कळ वर्ष 
बालत आल्यामळें खऱ्या ज्ञानाची प्रगति कांहीं 
काळ खृंटली गेली. 811800112 आणि त्याचे 
समकालीन तत्ववेत्त, ह्यांच्या पद्धति एक तर 
निव्वळ काल्पनिक आणि नुसत्या तत्वज्ञानावर 
आघधारून होत्या, अर्थातच त्या वेळच्या 
पद्धति आतांपेक्षां बऱ्याच भिन्न होत्या. 

1,11119९018 हा गृहस्थ, प्राणी आणि 
वनस्पतीशास्त्राचा पिता मानला जातो. सर्वांत 
प्रथम जर कोणी जीवनशास्त्रांतला गोंधळ 
मिटव्लि असेल तर तो त्यानेंच, माज- 
लेल्या गोंधळांतून, वर्गवारी करून एक प्रका 
रचें सूत्र कायम करण्याचें श्रेय त्याकडेच जाते. 
भाणि त्यानें दिलेल्या उत्तेजनामुळेच पुढे 
चालून बरीच प्रगति झाली. 

])छा'१ प 8 नें. “ 0ापष१्टााीा ० 
४]>९९1285 ” नांवार्चे एक पुस्तक लिहिलें. 
ह्यामुळे तर प्राणी - शास्त्रज्ञांच्या दृष्टि. 
कोनांत एक प्रकारची क्रांतीच घडवून आणलो 
आणि प्रगतीपथावर एक नवा मलाचा दगड 
रोवला गेला 1)51७॥111 नें उत्पत्ती संबंधानें 
प्राग्यामध्ये होणारे बदल दष्टोत्पत्तीस आणून 
दिलें व याचें खरें महःव जीवशास्त्नांत तक- 
शुद्ध पद्धतींना असलेलें महत्व समजावून 
सांगण्यांत आहे. 


जेव्हां प्राणीशास्त्राविषयीं माहिती 
कारच कमी प्रमाणांत होतो त्यावेळेस प्राणी- 
शास्त्रज्ञ आपण सवे शास्त्रामध्ये प्रवोण 
आहोत अशी ग्वाही देत असत पण जो जो 
प्रगति झपाट्याने झाली-तो तो अनेक सत्य 
गोष्टीं निदहंनास येत गेल्या. म्हणून त्या वेळेस 
वेगवगळे शाखाकरण अपरिहार्य होत गेल. 
थोडक्यांत सांगावयाचे झाल्यास प्राणी-शास्त्र 
हे मुख्य दोन भागांत विभागलें जातें. एका 


नर्वे क्षितिज 


विभागांत त्यांच्या शरीर व॑आकाराच्या 
रचनेबद्दल माहिती व दुसऱ्यांत, आंतील अव- 
यवांच्या कार्याबद्दल माहिती दिली जाते. 

१६ ले ११७ ठदातकापर्यंत वनस्पतो- 
जोवनाबद्दल जी कांहीं माहिती मिळाली, ती 
होती व बागायत ह्यापासून घेतलल्या 
माहितीपेक्षां कांहीं विशषष जाव्त नव्हती. 
कांही गोष्टी तर बहुतेक सर्वांनाच माहोत 
असणाऱ्या होत्या. उदाहरणाथ मूळ हें वृक्षाला 
जमीनीत रोवण्याकरितां आधार देत, त्याला 
अन्न पुरविते, काही प्रकारचीं खतें ( राख, 
क्षार वगरे)लागवडीत देखोल उपयुक्‍त आहेत. 
बुद्यावर येणाऱ्या लहान लहान कळया पुढं 
चाळून फांद्याना जन्म देतात आणि फुलं ही 
बीज व फळे उत्पन्न करतात. 

बागायतीभुळे तर वनस्पतींच्या पुष्कळशा 
कार्याबद्दल माहिती उपलब्ध झालो आहे. पण 
जीवास्त्रांत अत्यंत महत्त्राची कार्य, उदा- 
हरणार्थ वनस्पतोंना अन्न पुरविण्यांत त्याच्या 
पानांचे महत्व, वृक्षांच्या शरीरांत - अन्नयुक्‍त 
पदार्थांची हालचाळ, वृक्षांच्या वाढीवर 
प्रकाश आणि उष्णतंचा होणारा परिणाम 
इत्यादिबहद्दल मुळींच माहिती नव्ह्ती 

जेव्हां [1४८३१ नें प्राण्याच्या री- 
रांतील रक्‍तपरिभ्मण शाधून काढले. 
(१७ व्या शतकाच्या प्रारंभीं) त्यामुळे एक 
कल्पना सुचविष्यांत आली कों. वनस्पतीच्प़ा 
शरिरांत देखील असल्याच प्रकारचे पदाथे 
परिभ्रमण असले पाहिजे. 

एक शतकाच्या दोघे प्रयत्नतानतर असें 
आढळून आलें को प्राण्यांतील रक्‍त परि- 
भ्रमणाप्रमाण वनस्पतींत कोणत्याहि प्रकारचें 
पदाथ परिभ्रमण होत नाहीं 

जीवशास्त्राचा अभ्यास करण्यांत 
खरोखरच एक प्रकारचा आनंद आहे 
आणि तसला आनंद दुसर्‍या विषयांचा 
अभ्यास करून केव्हांहि मिळणार 
नाहीं. मी आपल्यापुढे जगांतील अनित्य 


प्रो, म. सइंदुद्दीन 


आणि विचित्र सत्याचा सांठा ठेवीत आहे. मी 
पहिल्यांदाच सांगितले कीं प्राणी आणि वनस्प- 
तोंच्या अभ्यासामुळे आपण निसर्गाचा आदर 
करू लागतो. जगांत. भापण डोळे उघडून 
पाहु गेलो तर पावलोपावली आपणास 
भार्चर्यकारक दृश्ये दिसतील. 

मेल्यावर पांच वर्षानंतर जिवंत 
होणारा वक्ष, एका वेळेला १५०,००० प्राणी 
खाणारा दुसरा वक्ष. काळोख्या रात्रीं, दाट 
झाडीमधन, कोण्याहि प्रकारचा आवाज न 
करतां पार निघून जाणारा पक्षी, प्रवाहाच्या 
विरुद्ध दिशेला १००० मैल अन्नाशिवाय 
जाणारी मासोळो, पाणी न पिणारे प्राणी, 
न पोहतां येणारी म्रासोळी, आपलीं पिल्ले 
स्वतःच्या पायावर उभी राहीपयंत त्यांना 
आपल्या तोंडाच्या उबेत ठेऊन त्यांचें पालन- 
पोषण करणारी एक दुसरी मासोळी हीं दश्यं 
पाहिलीं म्हणजे खरोखरच आरदचर्यंचकित 
होतो मनुष्य, 

१1६210०९०७ नांवाची एक प्रका- 
रची विचित्र वनस्पति आहे. तो स्वत; 
आपल्या राहण्याकरितां एक बेट तयार करत. 
हे वक्ष समुद्राच्या एका भागांत उगवत अस- 
तात. जमिनींत एखाद बीज रोवले म्हणज 
कांहीं विशिष्ट वातावरण - त रोप तयार 
करत. पण १४५५००" ची बोज 
वक्षावर असतांनाच वाढ होत, त रोप पाण्या- 
जवळ जाऊन एखाद्या वस्तूला घट्ट धरत 
आणि वरचेवर वाढत जात 

॥[॥11710"60४०8७ मध्ये दोन प्रकान्चीं 
मुळे असतात. एक साधे मूळ. तं नेहमीं खाली 
जाण्याचा प्रयत्न करते आणि दुसऱ्या प्रकारचें 
मळ पाण्याच्या पृष्ठभागावर येत असतें 
हों मुळें स्वासोच्छतरासांत मदत करतात आणि 
अशा रीतोंनें त्यांची मुबलक प्रमाणांत वाढ 
होऊन एक बेटच निर्माण होते अमेरिकेमध्ये 
असल्याच प्रकारची कांही बेटे बांधलीं गेलीं. 

४1६28 नांवाचे कांहीं लहान प्राणी 
आहेत. त्यांना खावयाला एखादी मधमाशी 


र्जे 


हवी असते. पण तो प्राणी इतका लहान 
असतो कीं तो तिच्या दंशापुढे टिकंच दकत 
नाहीं, ह्याकरितां त्याला आपलें भक्ष मिळ- 
विण्याच्या मार्गात अर्थातच कांहीं सुधारणा 
कराव्या लागल्या. जेव्हां मधमाशी ]॥11(28 
जवळ उतरते, तेव्हां तो तिच्या' पाठीला 
चिटकून राहतो आणि जेव्हां मधमाशी उडत 
असत त्या वेळेस तिचा अंत करून खालीं 
जमिनीवर पाडतो. अद्या रीतीनें नित्य पोट- 
भरत आणि तेहि बरेंच दिवस भोजनाची 
व्यक्‍म्था होत. 

सेन्यामध्ये नर सैनिक नसतातच, हघा- 
वर तुमचा विश्वास बसेल काय? मृंग्यांच्या 
संत्यांत एकहि नर सैनिक नसतो. नर मुंगी, 
इतकी आळशी, आंघळी आणि मूख असते 
कीं त्यांचा मग्यांना पिल्लाशिवाय कोणताहि 
उपयोग होत नाहीं. 

७९७-०॥(९॥ नांवाच्या जनावरांचे 
उदाहरण अनुकरण करण्याजोगे आहे. हे 
प्राणी समुद्रांत उगवणाऱ्या गवतांत लपून 
बसत असतात. ह्या गवताचें टोक त्या 
प्राण्याच्या डोक्याप्रमाणच गोळ असत आणि 
रंग देवीलळ सारखाच असते. हें गवत त्या 
प्राण्याप्रमाणे, पाण्याच्या प्रवाहामुळ हंलखावे 
खात असत. अशा रीतीनं हें गवत त्या 
प्राण्याचे रंग, आकार वगरे सवं तऱ्हेने संर- 
क्षण करीत असतं. 

कांहीं प्राण्याचे उडाण पाहून तर तुम्ही 
चकोतच व्हाल एक हरीण माशी एका तासांत 
जवळजवळ ८१८ मैल पयंत उड्डाण करतं 


म्हणजे जन्या पद्धतीच्या मस्केट बॉलहून 
जास्त हिचा वेग असतो हा वेग आवा- 


जाच्या वेगाच्या निम्मा आह. जर एखादे 
विमान ह्या वेगानें जाऊं लागेल तर तं १७ 
तासांत जगाची एक सफर पूर्ण करूं शकेल 
जेट विमान ह्याप्रमाण अदभूत उड्डाण करून 
दाखवील अशी आशा आह 

(3001061) ]॥]10५९॥ नांवाचा एक पक्षी 
आहे. हा ४१०४५ 3००४ च्या समुद्रकिनारी 
उन्हाळ्याचे दिवस घालवीत असतो भाणि 


ऱ्श््ट 


दक्षिण अमेरिकेंत तो हिवाळधांत जात असतो 
असे खम स्थानांतर पंडितांचे म्हणणें आहे. 
'झर्थातच त्याकळा २४०० मैलांचे अंतर पार 
'करावें रागते. आणि महत्वाची गोष्ट 
अशी कीं तो हपा ४८ तासांत केव्हांहि विश्रांती 
बेत नाहीं. त्याला एका तासांत जवळ जवळ 
५० सैल सारखें उडावें लागतें. 

आणि ह्या कृतीकरितां फ्त दोन ओंस 
सरपण (116]) खचे होते. असें निघण्यापूर्वी 
मणि उतरल्यानंतर वजन पाहून माहोत 
'केलेंगेठे. त्याची उडण्याची 2 (ल21९४ 
एका विमानाच्या पेक्षां कितीतरी जास्त आहे 
“असें ' मानावयास कांहींच हरकत नाहीं. 

घर बांधतेधेळेस त्यामध्ये कांहीं ठिकाणीं 
'खिडक्या असल्याच पॉहिजेत ही कल्पना 
प पा71९७00 वक्षापासूनच सुचलेली आहे. 
ह्या वृक्षाच्या पानांमध्ये कांही छिद्रे असतात 
आणि त्यामळे वारा पानाला न फाडतां 
त्या छिद्रांमधन सहज जाऊं शकतो आणि 
पान विध्वंसापासून वांचत 

मधमाशांच्या सहकाय श्रमाबदृल 
सवांना माहीत्तच असेल.  मधमाशांची 
पोळी म्हणजे एक सहकारी संस्था आहे. तेथ 
स्वार्थीपणा मुळींच सांपडत नाहीं. 

मेण कोठन येतें हें तुम्हाला माहीत 
आहे काय? तें मधापासूनच तयार केलें जातें 
माझ्या पुष्कळ मध पितात आणि एका ठिकाणीं 
चिकटन राहतात. ह्याच वेळेस त्यांच्या 
पोटाखाली, त्यांच्या आंतड्यांच्या ख्रावामुळं 
मेणाचा एक थर निर्माय होतो. हें काम बहु. 
हेक, काममाजी करतें. मधमाशी देखील 
पिंगट रंगाच्या मेणाप्रमाणें एक पदाथंक ळय़ां- 
मधून आणलेल्या रसापासून निर्माण करते. 
शयाचा उपयोग पोळींतील कांहीं क्षार्ने बंद- 
करण्यांत येतो. मधमाशा फुलापासून 
1९९८०(॥॥ नांवाचा पदार्थ गोळा करतात. 
जेव्हां मधमाशी 1४९००] गोळा करण्याच्या 
कामावर असते त्या वेळेस तो पदार्थ मधामध्ये 
बेंदलत्या, क्रियेला सुरुवात केली जातें. नंतर 
हा मध पोळीच्या एका खान्यांत ओतला 


नर्वे क्षितिज 


जातो व माका ४००0 गोळा करण्या- 
करितां. जातात. असला प्रकार साध्या 
माशा 511110 901 आणोवर्यत चालत 
राहातो. हया आग्ल (॥टात)मुळे मधाची वारू 
बनं शकत नाहीं. कांहीं. मधमाश्या पाणी 
वेळोवेळीं नाहींसें व्हावें ( वाफेच्या रूपानें ) 
म्हणत वारा धालीतच असतात. सह 
काराचें किती सुरेख उदाहरण आहेहे! 

कोळी उत्तम एशीतीचें रेशमी जाळें 
तयार करतो हें सर्वानाच माहीत आहे. पण 
कांहीं जणांना तें जाळे कसें बतविततात हें 
मुळींच माहीत नाही 

तुम्हाला हे ऐकून खरोखरच आश्‍चर्य 
वाटल कीं कोळो हा केवळ रेशमी जाळेंच 
विणीत नाहो, तर एक प्रकारचा गोंद, 
(3]12-७1०0०1 तेल तयार करतो. त्यांचा 
समावेश, किड्यांमध्यें होत नसून विच ब 
॥11(28 हलांच्या वर्गात होतो. त्याचें 
सहकापे नसल्यामळें तेथ व्यक्तींच्या हिस्यांचा 
प्रश्‍नच उदभवत नाहीं. मादी कोळी नरा- 
पेक्षां जास्त काम करतें. नर बिचारा 
आपल्या सहचारिकच्या स्वयंपाकगृहाच्या 
एका तुकड्यावरच खुष असतो. 

मादी कोळ्याचें शरीर म्हणजे एक 
प्रकारचा कारखाना आहे. त्यांत॑ कांहीं मास 
ग्रंथी असतात. ह्यांच्या स्रावापासुन एक 
पांढरा पदार्थ निघतो. तो हरोराषाहेर येऊंत 
वेटाळें घातलेलें एक जाळें तयार करतो. कांहीं 
मांसग्रथोमधन शरोरबध्द करणारा पदाथ 
निधत असतो. त्या पदार्थाच्या साह्यानें 
कोळी आपली शिकार पकडत असतो कांहीं 
ग्रंथो डिकासारखा पदाथे तयार करतात. 
तो पदार्थे जाळ्यांत कांहीं. ठिकाणीं टाकला 
जातो. त्यामुळे एखाद्या किड्याने जाळ्याला 
एकदा स्पर्श केला असतां पुन्हां बाहेर निघणे 
कठीणच. आपण स्वत: त्या जाळ्यांत 
अडकू नये म्हणून एक प्रकारचें तेल निर्माण 
करून, त्याचें पायांभोंवती. एक आवरण 
घातलें जातें. ज्याच्या साह्याने कोळी 
जाळयांतून सहज रीतीनें फिरतो. 

अन्‌वादक-श्री. कृष्णा केंद्रेकर 

( ऑल इंडिया रेडिओच्या सोजन्यासें ) 


िडिबआ्गगखाखाआआअ्गयाबाबाआआििवाय् ह बंशबुबाािमु॒॒े डंबअब्् बब ु कुबड 


औष्सिक गत्रे 
( त गयाशटा08) 


न नर र्व न न 


मानव हा बद्धिजीवी प्राणी आहे आणि 
कोणत्या ब॒द्धिजीवी प्राण्याला परावलंबी जीवत 
जगावेंसें वाटेल ? निसर्गावर अवलंबन राहणें 
मानवालाहि कठीण जाऊं लागलें, विज्ञानाचा 
जन्म मानवाच्या गरजेतून झाला आणि आज 
त्यानें बरीच प्रगति केली आहे. एखाद्या बंद 
परंतु सैल झांकण असलेल्या डब्यांत पाणी 
उकळत ठेवलें तर झांकण कांहीं वेळाने थर- 
थरू लागतें. ह्या क्रियेचे पूर्वीच्या लोकांना 
आश्चर्य वाटत असे परंतु आज ती नित्य- 
नियमित गोष्ट झालेली आहे. प्रबाष्पाच्या 
(8९४॥1)ह्या आंतरिक तिपिडा (12881९) 
चा शास्त्रज्ञाने व्यवहारांत उपयोग करण्या- 
कडें प्रयत्न सुरूं केला. भौष्मिक गंत्र ही 
त्याचीच प्राप्ति आहे. 


उष्णता हा एक गतीचा प्रकार भाहे. 
उर्जास्थिरत्वाच्या ((:618९1"ए१॥(101 0 
१)॥९1४%) नियमांवरून जेथे म्हणून गतीचा 
विनिमय होता तेथें तिचें रूपांतर उष्णतेंत 
होतें. ह्याचा व्यत्त्यासहि खरा आहे प्रायो- 
गिकपणें १ उष उष्मा एखाद्या वायूला 
दिला तर त्यापासून ४.१८५<१०” टा 
कर्माची प्राप्ति होते सध्यांच्या ओष्मिक गंत्राचें 
मुख्य तत्व हेंच आहे. 

पूर्वींच्या शास्त्रज्ञांनी वायूला एक बंद 
डब्यांत उष्णता देऊन ह्या उष्ण आणि संपि- 
डित ( ('011])'08६€) वायूला एका 
नलिकेढारें जलाशयांत सोडलें. तेव्हां, पाणी 
दुसऱ्या एका नलिकेमार्गे वर थेऊन कारंजे 
निर्माण होत असलेले त्यांनी दाखवले. वायू- 
ऐवजीं डब्यांत पाणीच वापरण्यांत त्यानंत- 
रच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवलं, ह्यांत वायूचे 


लेखक 
विनायक देदामुस्थ 
बी. एससी. ( प्रथम ) 


कार्य प्रबाष्प करतें. नलिकेद्वारे जला- 
हायांत जाणाऱ्या वाफचें संघतन ((१.॥1 तेला - 
(101) होत आणि निर्माण होणाऱ्या पोक- 
ळींत पाणी वेगानें शिरून कर्माचो (४४०) 
प्राप्ति हाऊ लागते. ही क्रिण सतत असल्या- 
मुळें कर्माचा उपयोग बर्‍याच मोठ्या प्रमाणांत 
करतां येऊं लागला जलोदंच्या मार्गे हेंच 
तत्व आहे परंतु ह्यांत पाणी ३४ पादा 
(1०0) पेक्षां वर चढत नाहीं. 

सध्यांच्या औष्मिक गंत्रांचें सर्व श्रेय वॅट 
ह्या स्कांटिश शात्रज्ञाला जाते गंत्रांमध्यें 
मृषल आणि रंभा (]8हता आाते 
0011100601) चा प्रथम त्यानेंच उपयोग केला. 
तसेंच हेंहि सिद्ध केले कीं अक्या प्रकारचा 
मुषल थड आणि उष्ण हाण्याच्या क्रिप्रेत 
बरीच शकक्‍ति नष्ट होते. बाष्पाची कर्म कर- 
ण्याची दक्‍्ति तिच्या उष्णतामानावर अव- 
लंबून असते. जेव्हां बाष्प मुषलामध्यें शिरते 
तेव्हां पुर्वीचा थंड असलेला मृषल स्वत:च 
तींप'सून कांही उष्णता घेतो, 
अर्थातच त्यानें घंतलेल्या ह्या उष्णतेचे 
कर्मांत ख्पांतर होत नाहीं. उलट बापाचे 
उष्णतामान कमी होऊन तिची कमं कर- 
ण्याची हकक्‍्ति घटत जात. दुसरा एक दोष 
अस। कीं थंड पाणी ह्या मुषलामध्यें जाऊन. 
तथं त॑ तापत व तेथ बर्‍याच प्रमाणांत 
बाष्पनिपिड (४॥]०ए॥ ७९88012) 
निर्माण करते. ही क्रिया पोकळी निर्माण कर- 
ण्यास प्रतिबंध करत. हे दोष टाळण्या- 
करितां निराळाच संघनक बाष्प संघनना- 
करितां उपयोगांत आणला जाऊं लागला. 

होक्रिय गंत्र  ([)0002 घट्ट 
10121128) अगदीं प्रथमच्या गंत्रामर्ध्ये 


- १. 


मुषलाची क्रिया वातावरणाच्या निपिडामुळें 
होत होती. पुढे तीं बाष्पनिपिडाच्या 
साह्याने करण्यांत आली हें वर सांगितलेंच 
आहे. मृुषल वर उचलण्यासाठीं त्याच्या 
माराचा (७०201), पुंज (11588) 
मुषलाच्या दुसर्‍या भागावर ठेऊन मुषळल 
वर उचलण्यांत येत होता. अश्या रचनेंत 
रंभाचा वरचा भाग बंद असतो. उच्च 
निपिडाखालीं तेलाने भरलेला एक डबा 
मुषलाल्षालीं ठेवून वरील क्रिया सोपी कर- 
ण्यांत आली. ह्या क्रियेंत बाष्पाचा विनियोग 
फार कमी असतो. अश्या प्रकारच्या रचनेंत 
मुषल जेव्हां समान भाराच्या आघातानं वर 
जातो तेव्हां त्या काळांत बाष्प क्म करीत 
नाहीं. जर ह्या आघाताच्या ( 5(/०052) 
काळांत बाष्पाला मुषलांत खालच्या बाजूने 
आंत जाऊं दिलें आणि मुषलाचा वरचा 
भाग संघनकाशीं जोडलेला असेल तर कर्माची 
अही (४४]ए९ ) पहिल्याच्या जवळजवळ 
दुप्पट होते. बहुतेक गंत्रांत बहुधा ह्याच 
प्रकारची रचना असते. बाष्पशक्तीचा 
जास्तींत जास्त उपयोग करून घेण्यासाठीं 
मुषल जेव्हां बाष्पाच्या निपिडामुळं कांहीं 
अंतर चालन जातो तेव्हां बाष्पप्रवाह बंद 
करण्यांत येतो. १रंतु बाष्पाच्या प्रसरण- 
शक्तीमुळे मुषलाची वर जाऊन खालीं 
येण्याची क्रिया पूर्ण होते व बाष्पनिपिड 
संघनकाच्या निपिडाइतका होतो. बाष्पाच्या 
ह्या समोष (8190810) प्रसरणामुळें 
थोड्या बाष्पाकडन जास्त कर्माची प्राप्ती 
होते. आथिक दृष्ट्या ही क्रिया फार स्वस्त 
आहे. बाष्पाचा प्रवाह नियमित करण्यासाठीं 
वेग वशित्रा ( ७07९110 ) ची योजना 
करंग्यांत आली. वेग वशित्राच्या साह्याने 
गंत्राची गति स्थिर ठेवतां येते. वेग वशित्राच्या 
रचनेंत एक उदग्र दंड असून यंत्राच्या (315- 
९11072) साहाने, खालच्या भागांतून तो 
फिरवला जातो. ह्या दंडाचा वरचा भाग 
धरिषारा युक्त (11116 ८९02९2 ) असून 


नवें क्षितिज 


वरील भागावर क्षितिज समांतर असलेल्या. 
एका पट्टीच्या छिद्रांत तो बसवलेला असतो. 
दंडाच्या वरच्या भागाजवळून २1३ गोलक 
पट्टीच्या साह्याने पक्के केलेले असतात. 
रचनेद्वारें गोलकाच्या स्थितीवर वरील पट्टी- 
ची स्थिति अवलंजित केलेली असते. त्यामुळें. 
जेव्हां गंत्राची गति जास्त. होते तेव्हां गोल- 
कांची गति त्यांच्या स्थिर गतीपेक्षां जास्त 
होऊन वरील पट्टी खालीं ओढली जाते व 
बाष्पाचा मागे बंद होतो. पूर्वीइतकी गति 
गंत्राला आल्यानंतर बाष्पाचा मार्ग परत 
उघडा होती व क्रिया सतत चालं राहते. 

गंत्रांतील मुषलाच्या खालीं वर सरक- 
ण्याच्या गतीचे रूपांतर परिभ्रमण गतींत कर- 
ण्यांत येऊन त्यापासून निरनिराळ्या यंत्रांना 
(1१1७०111९2) चालना देण्यांत आली. ह्याची 
खरी कल्पना येण्याकरितां शिवण्याच्या यंत्रांचे 
उदाहरण घेऊं. शिवण्याच्या यंत्रांत पादकाच्या 
( ?8तत[2) खालीं वर होण्याच्या क्रिपे- 
नें विशिष्ट रचना असलेल्या दांडीमुळें मोठ्या 
चक्राला परिभ्रमण गति मिळते. अगदीं होच 
रचना येथे असून पादक म्हणून येथें मुषलाचा 
उपयोग होतो आणि मुषलाला बाष्पामुळं 
गति मिळते. 


सध्यां अस्तित्वांत असलल्य! गंत्रांत बरीच 
सुधारणा झालेली आहे. वॅटच्या काळांत स्फोट 
होऊं नये म्हणून गंत्रें बाष्पाच्या कमी निपिडा- 
वर चालवण्यांत येत होती. परंतू अश्या प्रका- 
रच्या गंत्रांची क.येनिष्पति (112109) 
फार कमी होती, नव्या प्रकारच्या गंत्रांत थंड 
पाण्याचा प्रवाह संघनकांभोवतीं राहण्या- 
करतां त्याला बऱ्याच नलिका जोडलेल्या 
असतात. उंदच्याच्या (?111]1) )साह्याने 
आंतील हवा आणि पाणी बाहेर काढतां येतें. 
तरी परंतु जास्त शक्तिमान गंत्रांच्या एकाच 
संघनकांत उच्च निपिडावरील बाष्पाचे प्रस- 
रण न होतां ह्या संघनकांत त्याचा थोडा 
भाग प्रसरण होऊन बाकीचे बाष्प दुसर्‍या 
संघनकांत घालवण्यांत येत. येथे ह्याचें प्रसरण" 


विनायक देशसुख 


पूर्ण होतें. अशा प्रकारच्या गंत्रांना ४1५ संघ- 
नक असतात. 


शंत्राची कार्यक्षमता:-पूर्वीच्या शास्त्रा- 
ज्ञांना उष्णतेबद्दल जास्त माहिती नव्हती. 
त्यामुळें गंत्राची कार्यक्षमता त्यांत उपयो- 
गांत॑ आणलेल्या वस्तुवरून गणन करण्यांत 
येत होती. कायक्षमतेचे अगदीं योग्य 
गणन उष्मा ( १"॥९01॥10 1291911108 ) 
पाहिल्या सिद्धान्तावरून करण्यांत 
येते. औष्मिक गंत्रे उष्णता आणि कमे हयांचें 
मिश्रित ( ए'प्राली1ठ1 ) आहे. जर थ उष 
(0810110)उष्मा एक एकक काळांत दहन 
पदार्थाच्या कांहीं मात्रेपासून झाला आणि 
हें होत असतांना कु ही कर्माची प्राप्ती होत 
असेल तर कार्यक्षमता  खाल्मेलप्रमाणें 
दर्शवितां येते. रा 
या ध २ च () 
आदर्श गंत्राकरितां ई ची अही १ 
असावयास पाहिजे होती. परंतु सध्यांच्या 
आस्तित्वांतील आदश गंत्रांची कार्यक्षमता 
१७% पेक्षां जास्त नाहीं. सादी कार्नो नांवा- 
च्या शास्त्रज्ञाने उष्णतच्या वाया जाणाऱ्या 
अहीचा प्रयत्नपूर्वक अभ्यास केला. गंत्रामध्ये 
दहन वस्तूंच्या रासायनिक क्रियेमुळे रासाय- 
निक उजेचे गति उर्जंत रूपांतर होते व 
असाधारण शक्‍्तीचें बाष्प निर्माण होते. 
अश्या प्रकारच्या गंत्राकरितां बऱ्याच गंत्रणां 
(६०11819 ) ची आवश्यकता अतते. 
तूत आपण त्यांतील भौतिक तत्वाचा (17111/- 
8९६ ॥0॥॥लं]8) विचार करून तीन 
गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते, (१)उष्णता 
निर्माण करणारें साधन, (२) दहून वस्तू, 
( ए'ए९]) आणि यंत्रे ( १७ला 28 ). 
ऑऔष्मिक ग्रंत्रांत दहन वस्तू म्हणून आंगार 
(0051), तेल, उतैल (1४७७111119) वगेरे 
उपयोगांत आणतात. सोरसंहति यंत्रांत 
(88 ४६०॥1॥॥९७) प्रत्यक्ष सूर्यापासूनच 
उष्णता घेतली जाते. ह्या तीन वस्तू- 


शर 


शिवाय अजून एका वस्तूची अत्यंत आवद्य- 
कता आहे. आणि ती म्हणजे जलकुंड 
(51110). कारण उष्ण गंत्रांत उष्ण झालेली 
हवा, बाहेरील वातावरणाचा ताप कमी 
असल्यामुळे, मुषलाला बाहेरच्या बाजूस ढक- 
लत्ते. जर तापभेद नसेल तर निपिडभेद 
निर्माण होणार नाहीं. म्हणजे यंत्र कमं कर- 
णार नाहीं. यावरून कुंडाची आवश्यकता 
कळून येईल. कार्नाने वरील तत्वाचा व्यत्यास 
सिद्ध केला कीं जेथे कमे प्राप्ति होत तेथ 
तापभेद निर्माण होतो व ह्या तत्वावर चाल- 
णारीं गंत्रे इतर सव॑ गंत्रांपेक्षां कार्यक्षम 
असतात. अशा प्रकारच्या गंत्रांची कार्यक्षमता 
६० १-2 
ता 

इतकी असते. ह्यांत ' ता, ' हा दहन वस्तूचा 
ताप असून “ता हा कुंडाचा ताप आहे. 
ई ची अही दहन वस्तूवर अवलंबून नसते 
हेंहि त्याने दाखवले. कार्नाच्या अशा प्रका- 
रच्या गंत्रांना * परिवत्यं गत्र ' म्हणतात. 

परिवर्त्य गंत्रांपेक्षा इतर गंत्रांची कार्ये- 
क्षमता जास्त नसण्याचे कारण जेव्हां उष्णता 
थंड वस्तूपासून घेतली जाते - परिवत्ये क्रियेत 
- ती परिव्त्ये गंत्रांत थंड वस्तूला दिलेल्या 
उष्णतेपेक्षां कमी असत. हघाउलट अपरिवत्ये 
गंत्रांत थंड वस्तूला किवा कुंडाला मिळणारी 
उष्णता ही तींपासून घेण्यांत येणाऱ्या उष्ण- 
तेपेक्षां कमी असते. जर अपरिवत्ये गंत्रांना 
परिवत्ये गंत्रांपेक्षां जास्त कार्यक्षम ठरवलं तर 
होईल काय कीं इतर कोणत्याहि क्रिप्ंत 
बदल न होतां थंड कुंडापासून उष्णकची 
प्राप्ति होत राहून कर्माची क्रिया अखंड चालूं 
राहील, परंतु प्रत्यक्षांत हें अशक्‍य आहे 
म्हणून परिवत्यं गंत्रे हीं सर्वात कार्यक्षम 
आहेत. 

आंतरिक ज्वलन गंत्रे ( 1120115891 
()0॥0प(0१ 7४10108 ):- 

दातध्नी ( 2०1 ) ही देखील गंत्रांचा 
प्रकार आहे परंतु शतध्नीला कमे करण्या- 


३९ 


साठीं बाहेरून उष्णता दिली जात नाहीं तर 


आंतील दारूच्या ज्वलनामुळे स्फोट होऊन 
दातध्नी कर्मे करते. अश्या प्रकारच्छा गंत्रांना 
“आंतरिक ज्वलन गंत्रे' असे म्हणतात. अशा 
शंत्रांत दोन प्रकार आहेत (१) 6((6 गंत्र 
आणि दुसरें डिझेल गंत्र पहिल्या प्रकारांत 
उष्णतेचे शोषण स्थिर परिमेवर होते तर 
दुसऱ्या प्रकारांते स्थिर निपिडावर होते. 
सध्यां पहिल्या प्रकारचीं गंत्रे फार अस्तित्वात 
आहेत. 

()((० गतच्रः- ह्यांत एक रंभ आणि 
मुषल असून रंभाला वायू भंत घेण्यासाठीं 
आंत उघडणारे कपाट (४ए६]४०) असतें. 
तसेंच वायू ब!हेर जाण्यासाठीं ब्राहेर उघड- 
णारे कपाट असतें. ह्या कपाटांची उघड- 
ण्याची आणि बंद होण्याची क्रिया मुषलाच्या 
क्रियेमळे नियमित असते. गंत्रामध्यें खालोल 
अनुक्रमाने क्रिया होतात. 

(१) भरण आघात ( ("23घा”टा १8१८0 
8760160) :- प्रथम आंत उघडणारी कपाटं 
उघडतात आणि दहन वायू व हवा ह्यांचे 
योग्य मिश्रण मुषलाच्या आतरिक गतीमुळे 
रंभात येतात. 

(२) संपीडनाघात ()6011)'2६8161 
8(॥0]९॥ :- वरील क्रिपेनंतर रंभाची सवं 
कपाटे बंद होतात. मुषलाच्या परिवतिक 
गतीमुळे दहन मिश्रणाचे त्याच्या मूळ परिमे- 
च्या १॥५ पर्यंत संप डन होते. संपोडन 
होण्याची ही क्रिया समोष असल्या कारणानें 
दहन मिश्रणाचा ताप ६००" पर्यंत 
वाढतो ह्याच आघाताच्या शेवटच्या काळांत 
दहन भिश्रणांत स्फुलिंग पडण्यास सुरुवात होते. 

(३) कर्माघात ("6२८0९०0 
४1/,]०)१- भरणाघातानंतर बऱ्याच मोठ्या 
बलाच्या साह्याने मुषलाला परत आंतरिक 
गती देण्यांत येत.मुषलाच्या ह्या आंतरिक गती 
मळें आणि आंतील दहन मिश्रणाच्या ज्वलना- 
मळें आंतल्या भागांत याच मोठ्या प्रमाणांत 
उष्णता निर्माण होऊन ताप २०००” श॑. 


नवें क्षितिज 


पॅयंत वाढतो तापाच्या वाढीबरोबर निपिडहि 
त्याच प्रमाणांत वाढत असतो. 


(४) उत्स्रावणाघात  (1॥:८01808४ 
80]८०):- कर्माघाताच्या झेवटीं कमं- 
निष्क्रिपर वायूने रंभ भरला जातो. मुषला- 
च्या परिवतंन गतीमुळे ह्या वेळेस उत्स्पावण 
कपाटे उघडलीं जाऊन हे वायू बाहेर पडतात. 
परत वायूचें भरण होऊन क्रिया संतत राहते. 
अशा प्रकारच्या गंत्राची कार्यक्षमता परिवत्ये 
गंत्रां इतकीच असतें. 

डिझेल गंचेः-- ह्या प्रकारच्या गंत्रांत 
क्रिया ऑटो भंत्रांप्रमाणेंच होतात फक्त संपी- 
डनाघाताच्या क'ळांत रंभांत मातल |,९०॥'०) 
किवा अशाच प्रकारच्या दाहक तैलांना धात- 
लें जातें. पहिल्याप्रथम प्रथमाघातांत शुद्ध 
हवा आणि वायूचे योग्य मिश्रण रंभांत जाते. 
आंत पूर्वीच्या क्रियेप्रमाणेंच मूळ प!रमेच्या 
ऊै भागापग्रंत ह्यांचे सपीडन होतें. ह्या 
वळस कपाटं उघडलीं जाऊन बऱयाच मोठ्या 
निपिडामालीं असलेले तैल क्रिवा तैलाचे 
बाष्व बऱ्याच बलानें रंभांत शिरते. भंत- 
मधील उच्च तापामुळे तेळाचें तेव्हांच प॒थः- 
करण होतें. तैलाची आंतमध्यें येण्याची क्रिया 
मुषलाच्या क्रिप्रेमुळें मर्यादित भसत. जेव्हा 
आतील तापमान २०००” झतांश होते 
तेव्हां तेलाचा पुरवठा बंद केला जातो आणि 
बहिरबलार्ने मुषळाला पुढ ढकलण्यांत येते. 
निपिड परिवतेंनामुळें उत्स्पावण कपाटे उघड- 
लीं जाऊन निण्क्रिप वायूचे मिश्रण रंभावषाहेर 
पडतें व क्रिप्रा संतत राहते. म्या प्रकारच्या 
गंत्रांची कार्यक्षमता परिवत्ये गंत्रांपक्षां कमो 
असते. (५५ £) ऑटो गंत्रांपेक्षां डिझेल 
गंत्रांना जलन ((12]) कमी लागते परंतू 
हीं गंत्रं उच्च निपिडावर कर्मे करीत नसल्या- 
मुळें ह्या गंत्रांना विशेष महत्व प्राप्त 
झालें नाहीं. ह्यांत सुधारणा करून अधं 
डिझेल गंत्रांची उत्पत्ती झालो. हां गत्रांत 
वायूमित्रणाचें संपीडन १५ ते २० वातावर- 

( पान ३४वरपहा ) 


क यति 
पेटोळियम 
वहा, 


आर्थिक दृष्ट्या देशाची प्रगति तेथील 
उद्योगांवर अवलंबन असते. स्वित्झलॅडची 
श्रीमंती घड्याळावर आहे, ब्रिटनची मुख्यतः 
प्रगति अनेक उद्योगांमुळे झाकी, तसेच अमेरि 
केची प्रगति तेथील खनिज पदार्थांचे उत्पन्न, 
भोद्योगिक कारखाने आणि मुख्यत: पेट्रोलियम- 
मुळ होय. 

जगाच्या उत्पन्नाच्या साधारणपणें ९४% 
पेट्रोलियम अमेरिकेंत उत्पन्न केले जातें. 
भाणि भग साहजिकपणें व्यापारा- 
साठीं इतरराष्ट्रीय बाजारांतील व्यापारी 
त्यांच्याशीं पेट्रोलियम आणि दुसऱ्या वस्तूंसाठी 
संबंध जोडतात. 


पेट्रोलियम, साधारण काळसर किवा 
लालसर रंगांत, जमिनीच्या खालीं सांपडतें. 
विज्षषतः रशियांतील मैकोप, ग्रॉझनी, बाक, ब 
अमेरिका, पशिया, बर्मा, रूमानिया, इराक, 


हराण,मॅक्सिको, इंडोनेशिया वगेरे-येथें सांपडतें. 


जगांतील कांहीं ठिकाणच्या पेटोलियमचें 
उत्पन्न: - 


बू. एस्‌ ऐए. ६३.४/८ 
रशिया ०. 
इतर'पौर्वात्य देश ११.३ % 
वेनझ्युला र: 7. 


इतर पारिचमात्य देश ६'४ % 


टोलियमची घटना ((0०्पा]०४(एया):- 


नैसर्गिक पेट्रोलियम, हेड्रोकारबन आणि 
पॅरॉफिनच्या मिश्रित स्वरूपांत मिळतें, 
अरोमॅटिक पॅरॉफिन्स (!१०[०७७1१ 0118 
असतात. पेट्रोलियमचे मिश्रित घटक जागे- 


लेखक 


श्रीनिवास ना. देदापांडे 
बी. एस्सी. ( अंत्य ) 


प्रमाणे थोडे बहुंशी बदलत असतात. हेड़रो- 
कारबनांचे 3011112 10118 इतके जवळ- 
जवळचे असतात कोंत्त्यांना ओळखणे फार 
कठीण जातें. त्यामुळे पेट्रोलियमशिवाय 
अजून कितीतरी अशाच तर्‍हेच्या तलांचें 
संशोधन झालें नसून त्यासाठीं शास्त्रज्ञ 
आपलें रक्‍त आटवीत आहेत. 
नसर्गिकरीत्या पेटोळियम कर्से तयार 
होतें? 

अँग्लरचें मतः- पेट्रोलियम जनावरांत 
असूं शकतें. जनावरांनी खाल्लेल्या सामुद्रिक 
झाडांचें डिस्टिलेशन होऊन, त्यापासून पेटरो- 
लियम तयार होतें, (उच्च दाब आणि उष्ण- 
तामानाखालीं) हें अगदी खरें आहे. 


कारण--- 


(१) जेथे पेट्रोलियम सांपडतें, तो भाग 
समुद्राच्या पाण्यानें केव्हांतरी झांकळेला 
भसतो. 


(२) पेद्रोलियमसारखा द्रवपदार्थे, 
जनावरांच्या चरबीच्या आणि तेलांच्या डिस्टि 
लेषहननें तयार केला जातो. 


(३) पेट्रोलियम ()] (९8115 ६९1४९ 
असून त्यांच्या घटनेंत नायटोजन आणि गंध- 
काते ('011]1)0"॥ त असतात, ज्यांची 
उत्पति जनावरांपासून असावी. 


(४) पेट्रोलियमचा आणि समृद्राच्या 
पाण्याचा संबंध म्हणजे पेट्रोलियमची उत्पसि 
समद्र आणि जनावरांपासून याचें दर्शक. 


२९ 


(२) मॉडने थिपर:- 

आपणास कळालें कीं.जमिनीच्या खालीं 
कांहीं पदाथचिं डिस्टिलेशन होतें वत्यापासून 
पेट्रोलियम पदाथ उत्पन्न होतो. तद्वतच 
ह्याचे पुरावे खालील विधानांवरून स्पष्ट 
होतात. जमिनीच्या आंत अनेक पदार्थाचे 
1)600॥00811101) होतें व नंतर दुसऱया 
1१९७७०101७ व्हायला सुरुवात होतें :- 

(१) नायट्रोजन, क्‍्लोरोफिल आणि 
सल्फर (गंधक) यांचें रूपांतर पेट्रोियम- 
मध्ये होतें. 


नवें क्षितिज 


(२) कोळशाच्या खाणी, पेट्रोलियमच्या 
बाजूस असल्यामुळे. कांहीं तेलांत काळा पदार्थ 
जास्त असतो. उदा० बरमा येथील एक 
विशिष्ट तेल. 


(३) रेडिओ अक्टीव्हिटीमुळें 
अहद्य प्रकाशकिरणांच्या फेकण्यानें 
पेटरोलियमची तयारी: -- 


ह्याशिवाय कांहीं शास्त्रज्ञांच्या मतें, 
जमिनींत ()1४॥॥८ (:प१ा])001108 चें 


१ 


कण पणापीपण ण फकटपीपण टी कयणे पक्क टकळी कटे 0 एपपॅपिपिणीपेण ककिॅलशिरशिणिशणाण 


(पान ३२ वरून चालू ) 

णाच्या निपिडाखालीं केलें जाते. ह्यामुळें 
वायूचा ताप तेलाच्या उत्तापांका (121116) 
पयंत वाढत नाहीं. ह्यांना पुढं एका तप्त 
गोलकांतून पुढें पाठविलें जाते तथे ह्यांचा 
ताप पाहिजे असलेल्या मात्रेपयंत वाढतो. 
थंड न झालेल्या रंभांच्या थोड्या भागाचाच 
तप्त गोलक म्हणून केला जातो. इतर क्रिपरे- 
च्या साह्याने हा भाग अति तप्त होऊत' 
मिश्रणाला जास्त संपिडित करतो. ह्यानंतर 
तेलाला आंत जाऊं देतात. तप्त गोठक आणि 
संपिडित वायूमिश्रणामुळें तेलाचे उज्वलन 
(1210101) होत. गंत्राच्या सुष्वातीला 
गोलकाला तप्त करून घेतल म्हणजे प्रध्यक्ष 
क्रियेंत त्याला परत तप्त करावे लागत नाहीं 
आंतरिक क्रिपमुळे तो स्वत:च तप्त होत 
राहतो. 

बाष्प परिवते ( 9०8) ॥' 001108 )- 
पवनचक्की ही देखील औष्मिक गंत्रांचा एक 
प्रकारच आहे. कारण ह्यांत वातावरणाच्या 
उष्णतामानानें मुळें उष्ण आणि हूलकीं होऊन 
बऱ्याच प्रवंगानें (९०]001४) वाहणार्‍या 
वाऱ्यामुळे पक्‍नचतकीच्या पंख्यांना गति 
मिळते आणि मग ह्या गतीमुळे पवनचक्की 
फिरू लागते. वाऱ्याचा किवा वातावरणांतील 


वायचा प्रवाह अनिरचत असल्यामळे बाष्प- 
परिवर्तांना गति देण्यासाठीं बऱ्याच निपिडा- 
खालील प्रबाष्पाच्या प्रवाहानें हवेचा प्रवाह 
निर्माण करण्यांत येतो. ह्या गंत्रांचेहि दोन 
प्रकार आहेत. ' 


१) प्रणोद परिवत (1111)11152 
''1101108) :-ह्या प्रकारच्या गंत्रांत प्रबा- 
ष्याला मोठय़ा प्रवेंगानें एका प्रोथा (106221९) 
मधून जाऊं दिलें जातें. बाहेर पडणारे हें 
बाष्प परिवर्ताला जोडलेल्या पंख्यांवर आदळून 


त्याचो दिशा बदलते व॑ ह्या क्रिपेत परिवर्ता- 


च्या चक्राला प्रणोद मिळून तें फिरू लागतें. 


(२) दुसऱ्या प्रकारच्या बाष्पवरि- 
वर्तांना प्रतिक्रिय परिवत॑ म्हणतात. ह्यात 
परिवर्ताच्यपा चक्राचो गति दिद्या बाणाच्या 
दिशेच्या विरुद्ध असते. 


सध्यां अत्तित्वांत असणाऱ्या सव औष्मिक 
गंत्रांपेक्षां बाष्पपरिवत गंत्रांची कायंक्षमता 
जास्त आहे (६५ %) कारण ह्यांत तापांत 
बदल केव्हांच होत नाहीं म्हणून उष्णतेचा हि 
अपव्यय होत नाहीं. 
(ह्या लेखांत पारिभाषिक शाब्दांच्या 


नामकरणासाठीं डॉ. रघुवीरांच्या शब्द- 
कोबषाचा उपयोग केला आहे.) 


भ्रीनिवास ना. देदापांडे 


कन्‌वरशन कांहीं ॥३ता0 &०॥५४७ धातूनें 
होतें. उदा० रेडियम, युरानियम. 


वरील विधानाने हे स्पष्ट झालें कीं ह्या 
तेलाची उत्पत्ति जनावरापासून (_11171.) 
0"121-01]))तर बाको तेले »2४८(७७]८ 
01211 ची असतात. हा मुख्य फरक आहे. 

(४) खाणींतून तेलाचें उत्खनन 
( र्‍या) :- 

हें तेल जमिनींत बऱ्याच खोलावर आढ- 
ळून येतें. कांहीं ठिकाणीं शे दोनशें फूट 
खोलीवर तर कांहॉो ठिकाणीं दोन मैलांच्या 
खोलीवर. पाहिल्यांदा खूप दाब असतो. कारण 
कीं अनक वायू (:01112686त स्वरूपांत 
असतात किवा तेल व॑गॅसचे मिश्रण असतें. 
कांहीं वेळाने हा दाब कमी केला जातो व 
नंतर हें तेल पंपाच्या साहाय्यानें वर घतले 
जातें. आजकाल ह्या कारणासाठी एअर 
लिफ्टचा उपयोग केला जात आहे. पंपाचो 
एक जोडी खोलीपर्यंत नेण्यात येत. (णा - 
168860 हवला खालीं एका पंपाने 
ढकलण्यांत यंत व हे दुसर्‍या पंपाच्या लाई- 
ननें वर पंपांत येत. ही ग्रॅस, गाशसंपासून 
आलेल्या ऑईल-नँचरूल गॅसप्रमाणें असत. 

नंतर हें तेल वर एका मोठ्या आईल- 
टंकमध्ये जमा केलें जाते. तंथून पप्सच्या 
मदतीनें ह्या तेलाला ध्द करण्यासाठीं 
दुसऱ्या ठिकाणीं पाठवनात. हे पाईप ६-८ 
व्यास असलेळे धातूचे असून ते जमिनींत १ 
फुटाच्या खालीं असतात. 

(५) शुद्धिकरण २212: -- 

कूड पेट्रोलियम हें एक 1)158801]02 
झालेल्या गॅसचें व तेलाचें मिश्रण असतें. त्यांचे 
1301111272 10115 कमो-मध्यम-उच्च असे 
असतात. शद्धिकरणापासून अधिक उपयोगीं 


तेल तयार करतां येतें. हें तल फ्रॉक्शनल 
डिस्टिलेशननें तयार केले जातें 


(१) बँच डिस्टिलेरन:ः- क्रुड 


पेटोलियमला लोखंडी भांड्यांत टाकून 


२९ 


१ 
त्याला गरम करतात. अनेक उष्णतामानावर 


अनेक प्रकारचें मिश्रण मिळतें व॑ त्यांना वेग- 
वेगळ्या टॅकमध्ये जमा करतात. 

(२) केटिन्युअस डिस्टिलेशन:- 
ह्यांत पाईपच्या मदतीनें अव्याहत डिस्टिले- 
शन होत राहतें. 

(अ ) रेतीप्रमाणें काळसर तेल आणि 
क्रुड पेट्रोलियम यांना गरम करण्यांत येतें. 
ज्यामुळे एक गॅस व द्रवपदार्थ उत्पन्न होतो. 
तो गॅस जाळण्यासाठी उपयोगीं असतो व॑ 
द्रवपदार्थ बाजूस करून घेतात. 

(ब) सध्यां ह्या तलाचें उष्णता- 
मान १५०० (.. असतं. हें तेल लोखंडी गरम 
भांड्यांतून पंपाच्या साहाय्यानें नेण्यांत येतें 
ज्यामुळे ह्या तलाचें उष्णतामात ४००० (). 
होतें. 

) त्यानंतर तेथील एका भांड्यांत 
जातें. तेथे दुसरे पदार्थ उच्च उष्णतामाना- 
हापोरेट होतात. 


(३) ह्या एव्हापोरेटेड गॅसचे व्हेप रस 
परॉक्शनेटिंग कॉलममध्ये पाठवतात. येथें 
अनक  फरेॅक्शनना पुन:पुन्हा. फरेक्शनली 
डिस्टिल करून शुद्ध (8001]0पाते मिळ- 
ण्याचो व्यवस्था केली गेली जाते. --- (हूं 
एक विशेष कों पटोलियम तर मिळतेच 
शिवाय त्याच्यामधील पदार्थांपासून अनेक 
उपयोगी मिश्रणें ((:प]]0ए॥108) तयार 
करता यतात.- 

-- पुष्कळ वेळां गॅसोलीनला पेटो- 
लियमपासून वेगळे करतात आणि राहिलेला 
[१०३1१1९ चें बॅच डिस्डिलशन करतात 
किवा (टो - 50] मध्ये (टी 
करतात. 

विविध उष्णतामान, ('51))0)00710 
चीं नांवे विविध ठिकाणीं विविध असतात. 
त्यापकी एका फरॅक्हानचा ग्रूप खालीं देत 
आहे. 


नांव बॉयलिंग पॉइंट | &]. ()01011). उपयोग 


पिया 


१ क्रुड नेफथा वप्रकार | २० - २००| (६ 7 011 | सॉलव्हेंट 


२ हलकें पेट्रो. २० - १००| (४8 - (- धुण्यासाठी ( ड्रायक्लिनिग) 

३ पेट्रोल. ७० - २००| (5 7 ८] | मोटारसाठीं वगरे 

४ घासलेठ तेल. २००-३००| (/,५ 7 ९0, ७ | जाळण्यासाठी व दिवाबत्तीसाठीं. 

५ गॅस भॉईल ३००च्या वर | (!, 3 - (3 | जाळण्यासाठीं,डीझेल एंजिनसाठीं 

६ ग्रीस (| 2 7 (> । मलम वगेरे 

७ पॅराफीन बॅक्स (), 7 050 | बत्त्या, पॉलिश आणि ग्रामोफोन 
रेकॉड 

८ रेसेडय (७ - 0.5 | ठार - पेट्रोलियम कोक 


ह्या तेलामुळे मानवी जीवनाला बराच उपयोग झाला आणि आजकालच्या 
काळांत पेट्रोलचे किती महत्व आहे हें सांगावयास नको. 


अहो आमचं नांव वॉलवॉक्स // 


झेखक :-- 
गंगाघर ४. देदापांडे, 
बी, एस्सी. (प्रथम) 


कड पांचझे पेक्षां अधिक पेर्ानीं बनलेलं “ वॉलवॉक्स ” ह्या वनस्पर्ताचे 
झरीर त्यांत कामाचा वाटप, व्यवरिथत प्रजोत्पादन .... आणि त्यांच्या जीव- 
नाच्या कहाणीला आपण ऐकत बसलो-तर. ..आईचर्यानें आपण वेड्यातारखं 
पहातो ... नि तोंडांत बोट घालतो--आणि हा ऐका वॉलवॉक्स आणि 


स्फेरेठांचा संवाद........ 


-ाह ... नमस्ते- ! !- काय म्हटलंत? -- 
अस्स-अस्स-! ! भामचं तांव !! ठिकाण! ! । 
धगेरे...वगेरे-- जरा थांबाल तर ? अहो असं 
: इमपेशंट * कां होतां- सांगतोच सारं मिस्टर 
स्फरेला!!! 

--खरं ही आठ्चर्याची गोष्ट नाहीं कां? 
: बाजुला रहायचं आणि नाहीं ओळखायचं ”! 
तसं .. ' म्हणे तसं नाहीं '! तसं नाहीं तर मग 
कसं ? ओ... हो... स्फरेला काय मजेदार वारं 
आलंय... ह्या डबक्यांत जल लहरी निर्माण 
झाल्या- आम्ही गोड हेलकावे खायला लागलो- 
झ्ाम्हाला गोड गुदगुल्या व्हायला लागल्या... 
आपलं असंच!!! आपण कुठून रहाणार निळ्या पिव- 
ळ्या उंच बंगल्यांत !! असंच कुठतरी स्वच्छ पा- 
ण्याच्या हौदांत-छोट्याशया ओढ्यांत-आम्हो इथंच 
रहातो- आमच्या जीवनाच्या कठीण मार्गातून 
जातो... आणि इथेच प्रजोत्पादन (1१९]10१ए- 
९101 ) करून एक वस्ती तयार करतो-!! 
मला मधून मधून आइचये वाटतं... तुम्ही आम्ही 
एकांच प्रांतांत असून तुम्ही कसं ओळखत नाहींत. 

--कांहीं असो !! काय मस्त वेळ आहे ..हौदाची 
ही बाजची जागा हिरव्या झाडांनीं सुशोभित 
केलियं- ती पहा कर्दळीचो रांग...कदळी ! ! 
आपल्या भावंडापेकींच ! ! पण त्यांनीं आतां 
बरीच प्रगति केली आहे- ही होदांत पडणारी 
पाण्याची धार... आपण फारच लहान आहोत 
साहीं ? मला दुःख होत, पुष्कळवेळा इवल्याशा 


७१७७१ 


एका लाल डोळ्यांतून अश्रू येतात... मला फुल 
येत नाहींत- सुदर मोठी हिरवी पानं येत नाहींत 
ती फार लहान आहेत. मी फारच लहान आहे- 
टांचणीच्या डोक्याएवढा-- आणि कधी कधी 
मनाला समाधान करून घेण्यासाठीं मी आपल्या 
प्रगतिपर भावंडाकडं पहातो- त्यांच्या सुधार- 
लेल्या जोवनाकडं पहातो नि खृष होतो झ्ञाल-- 

--हो ! कांहीं सांगायला नको ! मी पहात 
आहे त्या क्देळीकडं-! ! काय दिमाखाने फुलांनी 
डोकं वर करून पहात आहे! 

हिरव्या झाडांची नवी कोवळी पालवी हळूंच 
डोकं वर काढीत आहे. तें पहा कौं “ पिपे नाना ” 

पिपळ ) कसें नवें कपडे घालून अगदीं तयार 
झाले आहेत. जणं म्हातारपणांतून तारुण्यांत 
पुनपंदापंण-! ! आणि त्यांच्याच शेजारी आपले 
आजोबा ' आंबाजी ' (आंबा) मोहरांनी कसें 
लख टून गेले आहेत, त्यांच्या कीर्तीचा सुवास 
दरवळत आहे खालीं पळसाची झाडं तारुण्याच्या 
मादक नशत उड्या मारोत आहे. खेळत आहे, 
बागडत आहे. त्यांचीं फुलं कसलें तरी हितगुज 
करोत आहेत. पहा ना ! ! त्यांची दृष्टी त्या 
कदेळोकडं आहे. कदाचित करदेळोशीं-! ! आपण 
ह्या चित्रविचित्र घडामोडीकडं पहात आहोत... 
अ,णि आपण मात्र-_! ! 

--- रडायला काय झालं म्हणजे !' काय हो 
ह्या अश्या ' नीच ' जींवनांत आपणाला कुणो 


श्ट 


विचारीत नाहीं कुणी पहात नाहीं-कि मान नाहीं!! 
वा...वा...काय आठवण केलीत...आतां डोळे 
पुसायला हरकत वाहों. आपल्याला फार मोठा मान 
आहे. परीक्षेच्या वेळीं सुक्ष्मदशकाखालीं ठेवलं 
म्हणजे विद्यार्थ्यांची कशी तार्रांबळ उडते. . .त्यांना 
डोळे फाडून आपलं निरीक्षण कराबं लागतं... 
नाहों तर...त्यांना हीं दी ' डिग्री...फिग्री 
मिळत नोाही...हा: हाः हाः मिस्टर स्फेरेला 
आपण बहुमानी आहोत...पण एका मर्यादेपयंत- 


ती पहा कोकिळा...काय गोड गाण गाते बघा- 
आंब्याच्या मोहरानें. कडू लिंबाच्या गोड सुवासनें 
वातावरण मादक झाल आहे. वेली कशा! सदर 
साड्या नेसून तयार आहेत...आणि ती साडीतर 
बस्स-! ! हिरव्या साडीवर पांढरी फुलं-सारी 
वनस्पती-नटनथटू्न तयार झाळी आहे. . .“वसंत” 
येत आहे ना ! ! आणि आम्ही पण-! ! ! आंबां- 
जींचो गडबड चालं आहे...अश्यावेळीं आम्ही 
जन्म घेतो-तव्या ' वस्त्या! तयार करतो. 

--हा: हा 555 ! ! ! सारं पाल्हांळ वाटल ! 
अहो सांगतो ना ओळख-वतस्पती राज्यांत 
५: थॅलो फायटा ” हा एक प्रांत आहे. त्यांत 
“ अलजी ” हा एक विभाग...त्यांतील “ क्‍्लोरो 
फायसी ” जिल्ह्यांतील '' वॉलवोकलीस ” ताल- 
क्यांत आम्हो रहातो... इथं ह्या हौदांत-! कधीं 
कधीं आमचं प्रजोत्पादन ( पुनरुत्पादन ॥॥०])'०- 
कैपट101 ) इतक झपाट्यानं वाढतं कों ह्या 
होदाच्या पाण्याचा रंगसुद्धां हिरवा करून टाकतो... 
निसर्गाच्या सौंदर्यात भर घालतो...आणि लगेच 
तो माळी कांहीं दिवसांनीं आम्हाला येथन काढतो 
नी सरळ ' कचरा कुडी चा रस्ता दाखवतो- 


ही पहा आमची वस्ती...टांचणीच्या टोंकां. 
च्या आकाराची ह्यांत पांचशेच्या वर पेज्ञी 
( (2118 ) आहेत. ह्या अनेक पेशींचे मीलन 
कांहीं तंतूंने होते व आमचे गोल, गोंडस, शरीर 
तयार होते. प्रत्येक ऐशीं ( (!८]] ) मध्ये एक 
केंद्रबदू ( ऐपलश8 ) असतो-आणि एक 
नाजूक, इवलासा लुकलुकणारा एकच डोळा-! 
वाला हे शास्त्रज्ञ ' आय स्पॉट ' म्हणतात-छ, 


नवे क्षितिज 


छे अविचार-- आमच्या धर्मांत दाढी, कटिंग 
स्नो पावडर सारं सारं वर्ज-- अं हं ' वॅसलेत 
पण नाहीं-- आणि निसगंतःच आमच्या पेशींना 
नैसगिक चोपडं वॅसलिन असबबं-- मानवासारख्या 
आम्हाला दोन अक्कडबांज मिद्या ((!1)1॥ ) अस- 
तात- त्यांच्या सहाय्यानें आम्हाला मार्गाक्रमण 
करण्यांत बरीच मदत होते-प्रत्येक पेशी ( ()€९]1) 
* मध्ये जीवनतत्व ' (]1”10019811) असत 
त्यांत कपाच्या आकाराचं हरितद्रव्य ! ७)010- 
11६४1.) असतं त्यांनीच आम्हो अन्न तयार 
करतो नि जगू शकतो. आमच्या मिश्या जीवन- 
तत्वापासुन तयार होतात. पिरेनॉईड अन्न संचय 
करतात -- . 

-हु कांहीं विचारायला हवं? मानव, पश, पक्षी, 
वनस्पती साऱ्यामध्यच प्रजोत्पादन होत असतं... 
मग आम्हो ह्या सार्‍यापासून कां वेगळे बरें- 
आम्ही तेर एक सोडून दोन मार्गांनी प्रजोत्पादन 
करतो- आणि हृ पहा...जेव्हां आम्ही भरपूर 
अन्न तयार करतो तेंव्हा | सतती-नियमन1 ' च्या 
गोष्टी काढायरच्याचा कशाला...!! आम्ही 
कामाची वाटणी अल्ली व्यवस्थित केल्यामुळे आम्हा 
* मरत ' सुद्धां नाहीत... एका वस्तीपासून पूनरु- 
त्पादन होतं...पुन: त्यापासून... ! ! 

अ्लंगिक पद्धतीच प्रजोत्पादन फार सोप असत 
पहां! आमच्या वस्तींत पारथॅनोगोनिडीया 
नांवाचा एक माठ पुरुषपेशीय ' दादा ' असतो 
तो हिरशांत वाटला जातो-दोन...च!र.. आठ-! 
ह्यापासून एक बशी तयार होत-तोत अंतगंमन 
( 110४101 ) होत व प्रत्येक पेशी 
( ()€९]] ) बाजला होऊन पुनः एक नवीन वस्ती 
तयार होते. ती जुन्या वस्तींत सामील होत व 
कांहीं दिवसांनीं ती बाजूला होऊन प्रजोत्पादन 
करायला लागतें-- 

लंगिक पद्धतीचं प्रजोत्पादन तसं अवघड नसतं. 
आमच्यांत स्त्रोपेशी ( ()020118 ) आणि 
पुरुषपेशी ( १101121011 ), मधून अनुक्रमे 
स्त्रीबीज (()५ए॥) व पुरुषबीज ( 98]९11]1 

(पान ४० पहा ) 


/ 


अग्यारिक्स 


अग्यारिकसच्या पुष्कळशा निरनिराळ्या जाती 
( 9९०८७ ) आहेत. त्यांची संख्या दहा 
हजारापेक्षा जास्त आहे. अग्यारिकसची सर्वात 
प्रसिद्ध ((“0111101) जात अग्यारिकस कॅम्पे- 
स्ट्रीस आहे. ( १. ९81110९518 ), यापेकीं 


पुष्कळशा जाती सेंप्रोफाईटस्‌ आहेत. संप्रोफाईट्स 


म्हणजे असें जीव कीं जे आपलं खाद्य स्वतः तयार 
करूं हाकत नाहींत आणि सडत असलल्या पदर्थां- 
' पासून अन्न प्राप्त करतात. अग्यारिकस एक 
फंगस ( ऐ'पाष्रपड ) असल्यामुळे त्यांमध्ये 
क्लोरोफिल नसते व म्हणून तें आपले खाद्य स्वतः 
तयार करूं हाकत नाही. अग्यारिकसच्या कांहीं 
जाती पॅरासाईटस हो आहेत. याच्या वरील 
छत्राला भूछत्र असें म्हणतात. हें छत्र बहुतेक 
उन्हाळ्यांत तयार केल जातें. हें छत्र शेतांतसुद्धां 
उगवतें 
यापुढं आपण अग्यारिकसच्या शारीरिक रचने- 
विषयीं (51०५11७) चर्चा कडू या. यांच्या 
शरीराचे दोन मख्य भाग असतात. पंकीं पहिला 
भाग म्हणजे ह्याचे मायमीलोयम असते ज्याला 
व्हुजीटेटिव्ह मायसीलीयम असें म्हणतात. हें त्याचें 
मख्य शरीर होय. तें जाळयासारखे असतें हा 
[ग नेहमी जमिनीच्या आंत असतो. म।य- 
सीलोयमचे लहान लहान दोऱ्यासारखे किवा 
ह्याहून कांहींसे पोठ असें. भाग असतात, त्य़ांना 
हायफो ( 115111८ ) असें म्हणतात. हायफी 
अगदीं निरनिराळे पसरलेले नसूत ते एक 
जाळ्यासारखी आकृति तयार करतात. किवाते 
गंतलल असतात. आणि याप्रमाणें हायफी गतलले 


असल्यामळे एक प्रकारच्या दोऱ्या (वळलल्या) 
तयार झाल्या सारख्या दिसतात 


याच्या छत्राला फ़रक्टीफिक्रेशन, बॅसिडियोकापं 
किव) महरूम असें म्हणतात. हे पहिल्यांदा किवा 
सुरवातीस जमिनीच्या आंत उगवते, पण नंतर 
ते वर येत. मायसीलीयम नेहमी सेप्टेट असते. 
द्रहणजे सेलसमध्यें विभागलेले असते, मायसीलीय-« 


छेखक :- 


अ. र. जोशी, 
बी. एस्सी. (अंत्य) 


मच्या बर्‍याच शाखा असतात. हे नेहमी रहाणाऱ्या 
झाडांपैको एक आहे. यांच्या हायफी जमिनीमध्ये 
खोल वाढतात व तेथून ते आपल खाद्य शोषण करून 
मिळवितात, मायसीलीयमची ट्दी प्रत्येक वर्षी 
वाढत जाते. छत्र हायफीच्या एकमेकांत गृंतण्या- 
मळें तयार होते. अग्यारिकसच्या झाडांची लावण 
फ्रांस आणि भारतांत होते अग्यारिकस हे खाद्य- 
पदार्थ आहे. पंजाबी लोक याची भाजी करून 
खातात बिहारमध्ये पाची भुहाम लागवण केली 
जाते. उत्तर भारतांतील लोक याचा फार उपयोग 
करतात. याचे छत्र जमिनीच्या वर हवेंत असते 
हे ज्या दांडीवर उभे असते त्याला स्टाईप असें 
म्हणतात. अगदीं छत्रीसारखी' आकृति असलेल्या 
भागास पोलीयस असें म्हणतात. पोलीयस आणि 
स्टाईप हे हायफोच्या टिश्युनें तयार होतात. 
हायफोच्या ह्या  टिश्यूला  स्युडोपेरेन 
कायमा अ सें म्हणतात. 
सुरवातीस मदरूमची आकृती जवळ जवळ गोल 
असते आणि यावर एका अगदीं पातळ मंत्ररेतचें 
अच्छादन असते, त्याला व्हिलम ( ७ ७]प1॥ ) 
असें म्हणतात. मशरूमच्या वाढीमुळे व विज्षेषत; 
पोलीयसच्या वाढीमुळे व्हिलम फाटते. बाको 
राहिलल्या व्हिलमच्या कांहीं भागास अंन्यूलस 
असे म्हणतात. अंन्यूलस स्टाईपवर चिकटललें 
असतें. पोलीयसच्या खालच्या बाजस अगदीं 
लहान लहान व पातळ बोटासारखे भाग 
लागलेले असतात, त्यांना गिल्स (91115) असें 
म्हणतात. यांना दुसरेहि एक नांव लॅमेली 
(1.8111)1]1:9) असें आहे. एका मशखूममध्यें 
गिल्सचो संख्या ३०० ते ६०० पर्यंत असते. कांहीं 
जातीमध्ये गिल्सची संख्या अगदीं बरोबर ३०० 
असते. 
अग्यारिकसचें उत्पादन (]0॥“॥०्वेणलाया ) 
फक्‍त सेक्शुअल पद्धतीनें ( 8०>पच्यो 
10९७7०१प०1॥०॥ ) होते. यानंतर बॅमिडीयो 
स्पोअरस्‌ तयार होतात. बेंसीडीयो स्पोअरस 


]- ./ 


गिलला लागलेले असतात. गिलच्या उभ्या छंदांत 
आपल्याला तीन विशिष्ट भाग दिसतात पकीं 
एक ट्रामा, दुसरा सब हायमेनीयम व तिसरा 
भाग हायमेनोयम असें असतात. 
टामा 

द्रामा गिलच्या अगदीं मध्यभागी असतो. 

आणि हा व्हेंजीटेटिव हायफोपासून तयार होतो. 
सबहायमे नयप् 

ट्रामाचे दोन्ही बाजंचे बाहुरोल सेल वाकतात 
आणि यामुळे एक निराळ्या गोल सेल्सचा थर 
तयार होतो. त्यास सबहायमेनीयम असे म्हणतात 

हायमे नयम 

सबहायमेतीयम नंतरच्या थरास हायमेनोयम 
असें म्हणतात. या थराच्या प्रत्येक सेलला बेसो- 
डोयम असें म्हणतात. अत्येक बॅमीडोयम बहुनेक 
चार स्टेरीगमेटा तयार करते. प्रत्येक बॅसीडो- 
यमचे टोक कांहीं खंट्यांच्या आकाराच्या आकृ- 
त्या तप्ार करते. त्यांनाच स्टेरीगमटा असें 
म्हणतात. प्रत्येक स्टेरोगमाचे टोक एक बॅसी- 
डोयोस्पोअर तयार करते, बॅसोडीयाशिवराय 
हायमनीयम थरांत कांहीं असें सेलस असतात 
कों जे बॅसोडोयोस्पोअरस तयार करोत नाहोत. 
अशा सेलसूनां स्टराईल सेलस किवा पॅरा फाय- 
सोस असें म्हणतात. पेॅराफाईसोस हे परीपक्व 
न झालेले बेतीडोया होत. प्रत्येक बॅसोडोयम- 
मध्य दोन न्यूकलीआय असतात. आणि प्रत्येक 
न्यूक्लीयसमध्ये क्रोगोझोमसचो ''क्ष ” संख्या 
असते. हे दोन त्यूककोआय मिळून एक न्यक्‍लो- 
यस तयार होतो. आणि नंतर याच्या दोन लागो. 
पाठ विभाजनानें चार डांटर न्यकलोआय तयार 
होतात. यादोन विभाजनापकीं पहिले मोओसोमस 
विभाजन ब दुसरे मायटांटीक विभाजन असते. 
नंतरच्या तयार झालेल्या चार न्य्कलोआयमध्यें 
प्रत्येकी क्रोमोझोमस्‌ची संख्या '“क्ष '' असते. 
एक डॉटर न्यक्‍लोयस प्रत्येक स्टरीगमामध्पे 
घेतला जातो आणि याप्रमाणें प्रत्येक बॅसोडीयो 
स्पोअरमध्ये फक्त एक न्यूक्लीयस असते व 
म्हणून अशा बॅसोडीयोस्पोअरला युनी न्यक्‍लीयेट 
असें म्हणतात. प्रत्येक स्टेरीगमा आणि बॅसोडी- 
योस्पोअरच्या जोडावर एक किचीत फुगलेली 


नवे क्षितिज 


जागा असते ज्याला हीलम 161011 असें म्हण- 
तात. होलमवर एका द्रवाचा लहानसा थेंबतयार 
होतो. बॅसोडोयोस्पोअर 'होलमसुद्रा जमिनीवर 
तुटून पडते. अनुकूल परिस्थिति आल्यानंतर हे 
बंसोडोयास्पोअर ( (2111111108) उपजण्यास 
सुरवात करत उगवत असतांना त्याचा बाहेरील 
थर किवा कोश फाटती व आंतील जीवनसत्व 
एक हायफा तयार करतें आणि जे पुढे पर्ण 
मायसोलीप्रम तयार करत. जवळ जवळ ७-८ 
महिन्यानंतर पूणे मशरुम तयार होते. रानटी 
मशरूममध्ये बहुलेक प्रत्येक बंसाडोयम चार 
बॅसो डीयोस्पोअरस तयार करते बंसोडीयो स्पो- 
अरस बहभक यनो न्यक्‍लोएट असतात 

अग्यारोकसच्या जवळजवळ २०० जातों खाण्या. 
सारख्या आहत. आण पुष्कळशा विषारो आहेत 
विषारी जातींची परिक्षा बहुतक रंगाहून केली 
जाते. विषारी जातोचा रंग चमकदार असतो 
त्याचे स्पाअरस (फिक्कट गुलाबी) किवा ]'1॥0]- 
1151 रंगाचे असतात त्याच्या खालच्या बाजूला 
कपा सारखो आर्कात असत, आणि त्यांना बाल्या- 
नंतर जीभेवर जळजळो होते. 

( पान ३८ वरून चाळं ) 

बाहेर पडून यांव मोलन होतं नि ते बीजगभं 
( /'५()॥, ) तयार करतात.. यांच्या आज-- 
बाजनें एक पेशोवेपष्टण ( (!-]। १५॥]॥॥ ) तयार 
होते. आमच' बोजगर्भ ; ८१४०७) फोफाव्‌ 
लागतो अ!9ि ' वसता च्या ( वसत क्रतूच्या ) 
आगमन,ची बातमी कळाळो को आम्हा जन्म 
घेऊन इवलीशो सुदर वस्ता तयार करतो -- 

वनस्पतो राज्यात हय। चित्रविचित्र बदला- 
कड पाह लागलो म्हृणजे माझो ' मती ' गंग 
होत- आणि विशंषत: ' वसंत ' येण्याच्या अगोदर 
हे हिरवे हुंसरे नाचरे डोलणारे वक्ष शष्क 
असतात तव्हां ते विव्हळ होऊन तवजावतासाठीं 
धाय मोकलून रडत असतात तेव्हां आम्हो सुद्धां 

बोजगर्भा च्या परिस्थितीतच असतो- आणि 
आता जिकडे तिकडे आनंदो आनंद आहे. मी 
तर ह्या घडामोडो पाहून थक्क होतो नि तोंडांत 
बाट घालायला लागतो- नव्हें मो भिशांनी 
प्रश्‍तचिन्ह तयार करतो 

-“भस्स- अहो मी भारी विसरभोळा « 


' आमचं नांव वॉलबॉक्ल '. 


बालसंगोपन व प्राणी 


मेचा महिना होता. बाहेर ऊन मी म्हणत 
होते. मी पंडशांची ' हद्दपार ' वाचीत आराम- 
खर्चीवर पहुडलो होतो. इतक्यांत बाळाच्या रड- 
ण्याने मी भानावर आलों. मी चटकन बाहेर 
येऊन पाहूं लागलो. उंबऱ्याला डोकें लागल्यामळें 
बाळाच्या डोक्याला टंगूळ आले होते. मी त्याला 
चटकन उचलुन घेतले आणि त्याचें रडे थांबव- 
ण्याचा निष्फळ यत्न कडू लागलो. एवढ्यांत 
स्वयंपाक घरांतूत ती टॉवेलला हात पृश्नीत बाहेर 
आली व तिनें मजजवळून बाळला घतले व लगेच 
त्याचे रडे थांबले. 


खरोखरच लहान मल हे किती परावलंबो 
असते. त्याच्या संगोपनाची घटकेघटकेला अव- 
श्यकता असते मनुृष्यप्राण्यांत असा एकादाच 
सापडल को, जो आपल्या मुलाची योग्य काळजी 
घत नाही पण भाशचर्यकारक गोष्ट म्हणजे ही 
कों जनावरे मतृष्यांपेक्षांहि बाळांचे संगोपन 
जास्त काळजीपूवक करतात. तें कसें तें आतां 
आपण पाहू 


२ ९(९))"४( मधील लहान प्राण्यापासून 
सुरवात करू 


मासा ! यांत एक मासा असा आहे कीं, 
ज्यांत मुलांची काळजी घेण्याचा गुण विशेष 
दिसून येतो. या माझयास 8105 नांव आहे. 
याची लांबी (॥ फूट असून हा समृद्रांत सापडतो. 
प्रयम याची मादी अंडों देते व तर तो अंडी 
तोंडांत धरून वावरतो. जरी अंड्यांतून पिल्ले 
बाहेर आली तरी तीं मोठी होईपयंत तो तोंडा- 
तच बाळगून असतो. ज्यावेळीं त्यास खाद्याचो 
गरज भासते. त्या"ळीं तो तीं पिल्ले बाहेर 
काढून दगडावर ठेवतो व काम होताच पुन्हां 
तोंडांत ठवून देतो. ह्यामुळे कृत्रपासून पिल्लांचे 
सहज रक्षण करता येते. मोठी झाल्यावर पिल्ले 
आपोआपच इकडे तिकडे वावरू लागतात. कांहीं 


- लेखक - 


प्रा. प्रभाकरराव देशपांडे, 
सैफाबाद, कॉलेज. 


मासें स्वतःबरोबरच अंडीं बाळगून फिरत अस- 
तात. 

१110011019 म्हणेजच ज प्राणी जमिनी- 
वर व पाण्यांत वावरू शकतात. या वर्गांत बेड- 
कांचा समावेश होतो. या वर्गांतील प्राण्यापकी 
कांहीं अंडीं देतात तर कांहीं पिल्लेच देतात. 
1)2811021111118 प्राण्याचे अंडे दोन दोरीच्या 
आकाराचें असतें. ह्या दोऱ्या मादीच्या भोवतीं 
गुडाळलेल्या असतात. मादी स्वत: मातोंत खोल 
खड्डा करून भोंवताली दगड वगेरे ठेवून आपले 
रक्षण करते अंडी मिळून पिशवीच्या आकाराची 
बनतात. अंड्या बाहेर पडलेली पिल्लें मोठी 
होईतों पिशवींतच असतात. 


१॥(0(क% या प्राण्याकडून जमिनींतील 
लहानश्या घरांतच अंडी दिली जातात. मादी 
त्यावर लहरी सारखा आकार करून बसदे व 
त्यांचे रक्षण करते. 

[ल)0॥५१००॥1॥७ या प्राण्याची मादी जमि- 
नोंत भोक पाडून त्यांत जवळजवळ दोन डझन 
अंडीं घालते. सवे अंडीं जवळ असून त्यांचा 
आक]।!र गृच्छा सारखा असतो. या ग॒च्छावर 
वर्तळाकार बसून अंड्यांचे रक्षण करते. 


$॥॥॥॥ वर्गातील नर व मादो उभयता 
आपल्या पिल्लांची निगा राखण्यांत परस्परांना 
मदत करतात. १ ]१(९७ ह्या प्राण्यांच्या नरा- 
कडेच अड्यांच्या सरक्षणाची जबाबदारी असते. 
नराच्या पाया भोवताली अंडीं गुडाळळेली अस: 
तात. यास ॥॥[ ७॥2 1 ७४९५ पण म्हणतात. 


1॥१॥1॥0१९'॥ ६ चा तर आपल्या ९0९६) 
5१८६७ मध्यें अंडी बाळगून रक्षण करतो. 

11718 ४०९०] ह्या मादोचो पाठ एका 
मऊ कवचानें झाकलेली असत. त्यांत अंडों ठेवून 
ती आपली पाठ अशा रीतानें आखडून घेते की, 
पिल्ले बाहेर यंऊं शकणार नाहीत. 


8२ 


1४॥18001001ए8 हा प्राणी सिलोतचा 
रहिवासी आहे. मादी आपल्या पाठीच्या खालच्या 
बाजस दिलेली २० अंडीं अडवून ठवते. 

1९ ०(०(॥6118 प्राण्यांत असाच प्रकार आढ- 
ळतो. 

7118911९01108118 या मादीची पाठ स्पंजा- 
सारखी असते. त्या ठिकाणीं तर आपली सवे 
अंडीं आणून जमा करतो. अश्या रितीने अंड्यांचे 
संरक्षण केले जात. 

सरपटणाऱ्या प्राण्यांत मुलांच्या जोपासनेची 
जास्त उदाहरणें मिळत नाहींत. 


(8.९8) पक्षांतीळ उदाहरणे तर सर्वाना 
माहितच आहेत. तें आपलीं अंडीं सुरक्षित जागो 
घरटे करून त्यांत घालतात. पिल्ले बाहेर आल्या- 
वर आपल्या स्वत:च्या चोंचीन नर व मादी त्यांना 
खाऊं घालतात, मोठी झाल्यावर तीं पिल्ले स्वतःच 
खाद्य शोधाथं बाहेर पडतात, पिल्ले लहान अस- 
तांना नर घरटय़याभोंवती सतत घिरट्या घालून 
शत्रंना जवळ फिरकं देत नाहींत. 

आतां ॥181119118-- दूध देणारे, म्हणजे 
वानर, माणूस, गाय, मांजर वगेरे प्राण्यांतील 
संदाहरणें पाहू. 


नवे क्षितिज 


1)1१९10018 हा प्राणी पिल्लांच्या शेपट्या 
स्वत:च्या शेपटीस गुंडाळून पाठीवर पिल्लांना 
बसवतो मोठी होईपर्यंत हाच क्रम चालं असतो. 

कांगरू नांवाच्या ऑस्ट्रेलियन प्राण्याच्या 
पोटाला एक पिशवी असते. या पिशवीस 0105 
00पला] म्हणतात. त्यांत तो, आपले पिल्ल उप- 
जतांच, बाळगून असतो. मोठे होईतों तें पिल्ल 
तेथेच असतें. ॥॥1011081) 0110891111 मध्यें 
सुद्धा हाच प्रकार आहे. 


वानरांची पिल्ले तर लहानपणी त्यांच्या 
पोटांना इतकी बिलगलेली असतात कीं,वानरांच्या 
उड्या मारण्याचा देखील त्यांना त्रास होत नाहीं. 


या सवे उदाहरणावरून असें दिसून येते की, 
नेस गिक रित्याच प्राण्यामध्ये पिल्लांच्या रक्षणाच्या 
जबाबदारोची तीव्र जाणोव आहे. ती जबाबदारी 
नर व मादीदोघेहि उत्तम रितीनें पार पाडीत अस- 
तात. एकंदरींत त्याबद्दल मानवांत कांहीं वेशिष्ठय 
नाहीं. सवेचजण आपलें कर्तव्य उत्तम रितोनें 
बजावीत आहेत. 

ठण्‌ ठण्‌ ठण... ... ...... 


तीनच्या ठोक्यांनीं मी भानावर आलो. बाळ 
पाळण्यांत शांत झोपला होता, 


हत्तीची उत्पत्ती ( ॥7७०११/११०॥८) 


प्राण्यांत हत्ती हा दिसण्यांत डोलदार, 
भव्य, व छानदार असा अकच आणी आहे, 
फारच थोड्या देशांमध्ये हत्ती सांपडतो. हत्ती 
सांपडणे हें त्या देशाला भूषणच आहें. भारत, 
ब्रह्मदेश, आपि्प्रका, आणि अमेरिका ह्या 
देशांमध्ये हत्ती सांपडतात. विशेषत : भारता 
मध्ये म्हेसूर आणि आसाम हा भाग दाट 
झाडींचा असल्यामुळें त्याच ठिकाणीं हत्ती 
आपले वात्तव्य करतात. 


हत्तीचा उपयोग पृष्कळ प्रकारें होतो. 
उदा. शोझे वाहून नणें. हस्तींदंत तर 
मौल्यवान म्हणून सुप्रसिद्धच आहे. 


हा प्राणी असा आहे कीं, त्याच्या संपुण 
उद्ष्तत्तीबद्दल कित्येक प्राणी शास्त्रज्ञांनी मोठे 
मोठे लेख लिहलेले आहेत. ज्यांचा जीवशास्त्र 
हा विषय नाहीं, त्यांना हा लेख जरा चित्त- 
वेधकच वाटळ, फारच थोड्यांना हत्तीच्या 
पुवजांची माहिती असेल, कांहीं वर्षापूर्वी डॉ. 
अॅन्ड्र्यूस यांनी फार दिवस जमिनींत पुरून 
राहिलेल्या हत्तीचे संशोषेन केले व ते फारच 
उपयुक्त ठरले, 


त्यांत त्यांना महत्त्वाची ग्रोष्ट अशी 
दिसून आली कीं हजारो वर्षांपूर्वी हत्तीची 
सोंड फारच लहान होती. व डोक्याचा 
भॉक्सिपिटल भाग वाढलेला होता. त्याच 
प्रमाणे समोरील दांत (11ल801) हे मोठें 
होऊन त्याचे सुळे बनलें. तोंड लहान असून 
शरीर सुद्धां लहानच होते. हत्ती हा प्रथमचा 
॥॥72०0॥(९व खा'०ण) (०११४५1७018 
मधला आहे. 


लेखक 
म घुकर पिसोळकर 
बो. एससा. (अन्त्य) 


पूर्वीच्या हत्तीपासून ते आतांच्या हत्ती- 
पर्यंत काय व कोणता फरक पडला हें आपण 
पाहू. 

पहिली अवस्था मेरोथिरीयम ()1६९11- 
01९1011) हा हत्तीचा पहिला पूवज आहे. 
1)०९०९॥९ वे 1,0७९ ()]11260060160 ह्या 
कालमानांतला हत्तीचा सांगाडा केरोपासून 
१६ मैलावर लंबिआच्या वाळवंटांत सांपडला. 
या सांगाड्याचे खालील महत्त्वाचे भाग होत. 


हा न्युफाउंडलंड डॉग (ऐ९१॥ 79पा त 
1910 1)0४) च्या व टॅपिर (1६1) च्या 
आकाराचा होता. त्याचो सोंड (71० 
1368618 ) त्याच्या नाकाच्याऱहाडा मुळे व 
समोरच्या दातांच्या (11)८1801 ) बाजूच्या 
दांतामुळे फारच लहान बनलेलो होती. 
तोंडांतील मागच्या दांतांत मित्रघडणांत वाढ 
झालेली होती. 


दुसरी अवस्था (17?20]1800118€10001) 
हा हत्ती सुद्धां वरील काल मानांत सांपडलला 
भाहे. ह्या हत्तींत नाकाचे भोक डोक्यापासून 
बरेच लांब होते, आणि सुळयावरील भाग 
बराच वाढलेला होता. या शिवाय पुढील दांत 
व (8111168 नाहीसें झाललें होते. 


तिसरी अक्स्या द्रीलोफोडॉन' ( ॥'1110- 
0110001 ) हा चार अवयव असलेला हृत्ती 
होता. या हत्तीचे सांगाडे मियोसीन 
('१1०००1]९ ) कालमानाच्या खडकांत 
सांपडल. हा हत्ती भारतांतील हत्ती एवढा 
होता. तोंडाच्या खालील भाग मोठा होऊन 
त्यांत दोनच ॥10181' मावू शकतील एवढे 


.-1-: 


मोठं )॥10111 क्षालें होते. तोंड त्यामानाने 
लहानच होते. ह्याच हत्तीचे प्रथमत : उत्तर 
अमेरिकेंत स्थलांतर झाल असावे असें वाटतें. 


चौथी अवत्था मॅसटोडॉन. १180१01 
हे अमेरिकेचे हत्ती म्हणून ओळखले जातात. 
दांत साधे असून तोंडा खालील भाग लहान 
होता व त्यांतूनच सुळे निघालले होते. हे हत्ती 
अंगाने सशक्त व सात ते नऊ फट उंच होते. 
पुढील अवयवाचे हाड जाड होते. या हत्तीचे 
१0181 दोनच होत. 


सध्याच्या हत्तीची वाढ कशी झाली हें 
पाहण्याकरिता. आपणाला ( (1071९6 
४1026112 ) काल मानांत जावे लागल. 
अशा प्रकारचें हत्ती आपणाला दक्षिण 
भारतांत सांपडतात. 


पांचवी अवस्था स्टेंगोडॉन 5९४०१०॥. 
याचे फक्त दोनच सांगाडे आशियाच्या आग्नेय 
दिशेस सांपडले. )10181' दातांच्या वरच्या 
घडणाऱ्या रेषा जास्त प्रमाणांत अस्तित्वांत 


होत्या, 


सहावी अवस्था एलीफक (1012171118). 
या अवस्थेतोलळ दोनच सांगाडे युरोपमधील 
01100610९0 आणि ?]618000610९ वैशिष्ठ्य 
पूणे आहेत. तसेच उत्तर अमेरिकेतील दोन 
व आशियांतील एक मांगाडे वेशिष्ठ्यपूरण 


नवें क्षितीज 


आहेत. यूरोप मधील हत्तीचे (1112011108 
91 (1१1118) सुळे सरळ होते. दोन १1०181 
पैको एक नाहीसा झाला. सिमेंटचा थर फार 
जाड होता. ॥॥॥९७॥प७8 11९1018118 
हा या अवस्थेतील जना हत्ती आहे. या व 
सध्याच्या आप्त्रकितील हत्तीची घडण एकच 
आहे. वरील दोन्ही हत्ती व 1116118 
> १ा१092टा)प७$ हे खा घल) 0?९१0त. 
मधील माणसाच्या समकालीन होत. 


सध्याचे हत्ती :- भारत व॑ आफिफके 
मध्ये दोन प्रकारचे हत्ती सांपडतात. हे हत्ती 
अति उन्नतीला पोंहचले आहेत. भारतांतील 
हत्तीला 1॥1॥]00008 शाताला$ किवा 
॥॥2]॥0७ ॥॥:॥1॥७ असें संबोधतात. 
भारताच्या वायव्य व' उत्तर -- पूर्वे, 
सिलोन' बर्मा, आसाम, सयाम, चायना, सुमात्रा 
आणि बोनियो या भागांत हत्ती आढळतात. 
भारतांतील हत्तीची सोंड फार मोठी नसते. 
१111111001) या आपिप्रिकेच्या हत्तीस पाठी- 
मागील पायास चार बोटे, व भारतांतील 
हत्तीस पांच बोटं असतात. आफ्रिकेंतिल हत्ती 
भारतीय हत्तीच्या मानानें बरेच मोठे असतात. 
त्यांना .ऊठतेला(घ क्षीएट्चाा असे 
संवोधतात. त्याचे मोठे कान, डोक्याचा 
खालील भाग, व मोठी सोंड ह्या महत्वाच्या 
गोष्टीवरून त्यांना वेगळे काढतां येते. आपिप्र- 
केंतील हत्ती आफिकेच्या जंगलांत व सहारा 
वाळवंटाच्या दक्षिण भागांत वास्तव्य करतात. 


डिटामतंट (स्ट ७ 


एक विनोदी गणित प्रकार 

“साडे तेरा आण्यांत सव्वा डझन कळी” 
आणि “ तिंबुनानांच्या फुटक्या होदाला पाणी 
किती १" इत्यादि त्रेराशिके आणि पंचराशिकें 
आमच्या राशीवरून केव्हांच उठन गेलो. 'अ' 
नें केलेलें तोत पंचमांश काम, 'ब' तितक्याच 
दिवसांत दोन तृतियांश करतो आणि काम- 
चकार क मध्येंच केंन्हा तरो येऊन निघन 
जातो, आणि या सर्वांना त्यांच्या कामाच्या 
हिश्याप्रमाणें एकशे तरा रुपये बारा आणे 
आठ पै इमानदारीने वाटन द्यायला करावी 
लागणारी आकडे मोड आणि मा्थेफोड जसजसे 
आम्ही शहाणे होऊं लागलों तशी कमी झाली. 

आतांक्ष, ळ, ज्ञ, इत्यादि कल्यनातींत 
प्राण्यांशी आमचे सोयर संबंध जूळळें कुठलं 
तरी अंतर ठेवून गणित श्रेढोनं धावणारे प्राणी 
एकत्र करून त्यांची बेरीज सागायची, चटकन 
या लांबलचक ओळींतून 'न' वा आकडा 
सांगायचा, भूमिति श्रेढींतला गढगृंजनात्मक 
झपूर्झा ओळखून काढायचा, इत्यादि गमती 
दार प्रकार आम्ही करायला शिकलो, संगित 
श्रेढी ( हार्मोनिक प्रोग्रशनला “संगित श्रेढो" 
हा दहब्द असावा अशी माझी आपली एक 
कल्पना! ) चा उकल अगदी कुसुमाग्रजांच्या 
:“: काढ सर्खे गळ्यांतील ” सारखा करून, 
क्षितीजांच्या पलिकडे असलेला 'न ' वा दूत 
पुढे आणून उभा करायचें सामथ्ये आमच्यांत 
आले आहे. 

आतां आम्हाला शिकवल्या जाणाऱ्या 
एका नवीन विनोदी गणित-प्रकाराची कल्पना 
पुढे ठेवणार आहे. अर्थात्‌ इतर रथी-महा- 
रथींना हा प्रकार कांहीं नवोन असणार नाहीं. 
सब मॅथस्‌चा ज्युनिअर विद्यार्थी जितकी 
माहिती पुरव्‌ं शकेल तितकी “डिटरमिनन्ट 


लेखक 
सदाशिव कहाळेकर 
बी. एससी. (प्रथम ) 


बद्दल मी देणार आहे. अर्थांत या “शास्त्रीय 
अट्राहासाकडं कोतुकानें पाहिलें जाईल अशी 
अपेक्षा करतो. नाही तरी काय, आमच्या 
माहितीतले ( विशषतः परंपरागत अभ्यास 
क्रमाला लागत आलेलें ) गणित कुलगरू 
हॉल आणि नाईट यांच्या पुस्तकांतूनच जें 
काय द्यायचं आहे तें देणार! त्यांत आमचा 
नवीन शोध आह असं नाहो आणि आमची 
विद्वता खर्च करावी लागेल असंहि कांही 
नाहों. 


वि भ्-- ब. य: ० 
ञँ दु क्ष 4ब रयस्स ० 
या दोन समोकरणांना सोडवल्यानंतर 
अ, वे, -अ, ब, >० हें समोकरण मिळतें. 
त्याला डिटरमितंटच्पा परिभाषत 
अ१ ब्र 


| चा 

असें लिहितात हे दोन रचनांचें (टू 
ऑडंसं ) डिटरमिनंट झालें. यांत अ, ब६ 
आणि अ, ब? याला ओळो-रोज-म्हणायचं 
आणिअ* अ. वब, ब; लास्तंभ-क्रॉलम. 
यांतल्या लगतच्या ओळी किवा स्तंभ बदलले 
तर डिटरमिनंटचो किमत तीच राहून फक्त 
बदलते ते त्याचें चिन्ह. म्हणजे, 


अ, ब; 

अ५, ब.,, अ, आणि ब, यांना घटक- 
- कॉन्टिट्युअंटस - आणि अ, ब? आणि 
अ. ब, ला मूळ, - एलमंट्स - म्हणतात. 
स्तंभाच्या ऐवजी ओळी किवा ओळीच्या 


४८ 


ऐवजी स्तंभ असा फरक केला तरी डिटर- 
मिनंटच्या किमतींत बदल होत नाहीं. 
जसें 


अ. बे अ. ब,, 

अ. ब. - अ- न. ऱ्य | 
ह ब, व; पी ब. ब, | 
मातां 


भ.क्षफ्ब, य--क, स्म ० 

अ, क्ष -- ब? य -- क स स्म ७ 
या तोन समीकरणापासून अ,ब,क, चे नातें 
अ, (ब, क--ब3क2)-ब,(क३अ२7 
क, अ2) "क. (अ. ब3-- ब? अ2) च्च 
मिळते. त्याला डिटरमिनटच्या परिभाषंत 
आपण लिहू शकतो, 


| 


छै 


.-4 
या छोट्या डिटरमिनंटसना ज,, ब,,क, चे 
मायनस म्हणतात. आणि पूर्णपणें असें 
लिहितात. 

अ. भद च क ब, "क क्‌ > ० 


बहुधा याला 


असे लिहितात. 
हें तिसऱ्या रचनेचे (थड आंडंर) डिटरमिनट 
आहे. 
यांतहि स्तंमाच्या एवजी ओळी आणि 
ओळी ऐंवजी स्तंभ लिहु शकतो. 
म्हणजे |अ, ब, कद 
अर ब: कर 


अदअरअउ' 


ब, ब, बह । 
अ3ब5क3| (क, करक | 
आणि लगतचे स्वभ किवा लगतच्या 
ओळीला बदलले म्हणजे (इंटरचेंज केलें तर) 


डिटर मिनंटची तीच किमत चिन्ह बदलून 
यते. 


नर्वे क्षितिज 


'भ, बदक, |: -|[अ$क, १, 


अर ब, कर अ > बर 
| भअ2ब५क, अ3 क$ ब3 
किवा|अ, ब, कद 

अ3 ब क 

अर बर क 


आतां डिटमिनंट सोडण्याची पद्धत अशी 
कों सुरुवातीला ज्या ओळीवरून किंवा स्तंभा- 
वरून आपल्याला सोडवायचे आहे. त्यावर 
अधिक, उणे, अधिक अश्या एकामागून एक 
खणा करायच्या. नंतर एक आंकडा घेऊन 
त्याला तो ज्यांत आहे असा स्तंभ आणि 
ओळीसोडून आलेल्या मायनर डिटमिनंटनं 
गुणायचं. तसेंच दुसऱ्या आणि तिसऱ्या आंक- 
ड्यांना तें ज्यांत आहेत त्या ओळी आणि 
स्तंभ सीडून आलेल्या मायनसंनीं गुणून 
सर्वांची चिन्हानुसार बेरीज करावयाची. 
उदाहरणाथ :- 

' २१ १ 35०, हे डिटमिनंट सोडवं 


| 


ला की 
[१३१२| 
भाधों _--- | अता खुणा करायच्या 
२११ 
| २२ १९ 
१२२ 
1 त की 
गातात, ती या हा न तद १ 
ह र. हा 
"णाचे 
भोस नह 
वै. 


म्हणजे २ (२>२- ३५१)- १( ३५२-१>१) 
--१(३>८३-२>१) 

"२-५ ७२४ ही किमत आली. 

एखाद्या ओळींत किवा स्तंभांत कुठली 
रक्‍कम सामान्य असेल (कॉमन) तर तिला 
बाहेर काढून उरलेल्या डिटभिनंटशीं गुणता 


सदादिाव कहाळेकर 
म्हणजे | अ, ब, २क, > २५% अदब.क, 
अ. ब, २>क, अ. बक, 
भ3३ ब3 २९>%क3 अउबउक3 
यांत आणखी एक गंमत आहे. जर एक 
ओळ किंवा स्तंभ दुसऱ्या ओळीशीं किवा 
स्तंभाशीं समान किवा त्याचा गुणक(मल्टीपूल) 
असेल तर डिटमिनंटची किमत शून्य होते. 
विनोदाचे मूळबोज याच औचित्य विसंग- 
तोंत आहे. 
म्हणजे |अ, अ? डअ, (3० 
ब५ ब, डब, 
| क, कर डब, 


एका ओळींत किंवा स्तंभांत दोन आंक- 
ड्यांची बेरीज असेल तर त्याला दोत डिट- 
मिनंट्समध्ये लिहु शकती. 


अद--५, ब. क, 
भरत प, बर केर 
अ3-4-प2 ब, क 
- | अ,ब,क. | प, ब, क. 
अ: ब: क, प: ब, क; 
अ3उबउकअ3 पउ बउ कउ 
म्हणून एका ओळींत किवा स्तंभात 
दुसऱ्या एक किवा दोन ओळी किवा कुठल्याहि 


एक किवा दोन आंकड्यांनीं गुणून जमा 
केल्यास डिटमितंटची किमत बदलत नाहीं. 
फक्त कुठली तरी कमींत कमी एक ओळ 
किवा स्तभ न बदलता ठेवली पाहिजे म्हणजे 
झाल. 
|.“ छि 
अ६पब,*खक, ब,पअ,तलक, क, 
क़ ह 
अ,.नपब,्श्खक, ब.पअःफ्खकर क, 
कि क 
आ | अद बॅ. क, 
अर ब? कह 
म॥ ब, क» 


४७ 


दोन डिटमिनंटसूंचा गृणाकार एका तीत 
रचनेच्या डिटमिनटंबरोबर येतो. ते भलें 
मोठं डिर्टमिनंट मी लिहीत नाहीं, कारण कीं 
आतांपर्यंत लिहिलंय त्यांतच मुद्राराक्षस 
किती धुमाकूळ घालणार भाहे याची मला 
भीति वाटते. 


डिर्टामनंटचीं गणिते सोडवितांना बरील 
नियम जरा डोकेंबाजपणानं वापरावे लाग- 
तात आणि हा डोकेंबाजपणा थोड्याशा सरा- 
वानें भापोआप यतो. अर्थात '* डोकें असणें ” 
गृहीत धरलें तरच ! ज्यावेळीं एक एक 
गणित सोडवितां येऊ लागतें तेव्हां त्यांवली 
गंमत समजून येते. अस्‌ मग गणित - शास्त्र 
विनोदाचा पूर वाहु लागतो. पण जेव्हां 
एखाद्या वेळों “ छटल किंचित्‌ बनेल था!डी, 
हटेल किंचित्‌ ” पणा सुरू होतो त्यावेळीं या 
मप्तवाल गणिताचा गस्तवालच काय पण 
दहा दिवपताचा संबंध ठेवणारा भावकोसुद्धां 
व्हायची इच्छा करीत नाहीं. मग हॉल अड 
नाईटच्या बाडाला जाळुन त्याची राक फासून 
शिक्षण-संन्यास ध्यावाता वाटतो. 


-> पण राजा, शिक्षणसंन्यास धेणं 
थापा मारण्याइतकी सोपी गोष्ट नाहीं! दोन 
तीन तोंडीं वेळच्यावेळीं अन्न नांवाचे हायड़ो- 
कॉर्बन्स्‌ भोटीन्स, शुगसं वगेरेचें चार घास 
व (--उणें व्हिटेमीन' ) कोंबावे. लागतात. 
त्याकरता चार चव्वलळ आपले श्रम विकून 
मिळवायचे असतात. हे चार च5कल मिळ- 
वितांना थोडा त्रास कपी व्हावा म्हणून 
उपाधि हवी आणि ती मिळवण्याकरिता 
अगदीं निरुपयोगी प्रकारचें डिटमिनंट्स सोड- 
वीत बसाबें लागतात. असल्या प्रकारच्या 
गणितांचा माझ्या पुढच्या आयुष्यांत काय 
उपयोग होणार आहे हें माझ्यासारख्या 
जडबृद्धि पामराला कळत नाहीं. 


इनवडं आऊटवर्ड आणि रिपोर्टस खरड- 
तांना किवी लहान लेकरांना कानपिचक्या 


(पानं ५० पहा) 


खक क र्र &« शै 
१४ डिसंबर १९५२९ त १८ फब्छवारी १९५३ पयंतचा अहवाल 


मराठी वाड्मय मंडळ 


कॉलेजचे जीवन म्हणज होशी आणि 
मजेशीर प्रांत ह्या विद्यार्थ्यांच्या कल्पना 
खोट्या ठरू लागल्या आहेत असं त्यांच्या 
आजच्या हालचालीवरूतन दिसायला लागलं 
भाहे. तर कॉलेज जीवन म्ह्णजे एक छोटीशी 
' अनुभव-नगरी ' आहे. आजचे तरूण, बुद्धि- 
मान, चारित्र्यवान विद्यार्थी उद्याचे नते 
आहेत.त्या दृष्टीनें कॉलेजांत शिक्षण तर 
मिळतंच मिळतं. त्याशिवाय अनेक काये- 
क्रमाची कल्पना येते. 


आमचें मराठी मंडळ पहिल्यांदा स्थापन 
झालें असून आमच्या सात आठवड्याच्या 
कालांतील कार्यक्रपाचा अहवाल आणि हें 
शास्त्रीय विषय!ला वाहिललें असूनहि इतकें 
मनोरंजक 'नवें क्षितिज' आपणास सादर 
करतांना अत्यानंद होत आहे. 


कार्यकारिणी 
श्री. पद्माकर डावरे-अध्यक्ष 
ध्री. शाम कुलकणीं-उपाध्यक्ष 
श्री. गंगाधर देशपांडे-चिटणीस 
थ्रो. शरद रत्नाळीकर-सहतचिटणीत 


उद्‌घाटन समारंभ, 
मागण्या, आणि भाषण 


अध्यक्षीय भाषणांत श्री. पदमाकर डावरे 
यांनी श्री. देवीसिंग चव्हाण, ग्रामधुधार मंत्री 
आणि सध्यांचे शिक्षणमंत्री, हैद्राबाद राज्य, 
यांचें स्वागत करून खालील मागण्या केल्या. 


१) पोस्ट ग्रँज्युएट्ससांठीं विद्यार्थांना 
लोकसंख्येनुसार प्रवेश द्यावा. 


की किळनी-89.2 99.52. हीआीक- दळ पर. कन बपनचिर यची. कळवळत “3. *४_. “४.” »0_ "9. "-_ “00 “0. » 0://४0 _ 02 “0 *./५_/५ 0५५०” ७४../४_५१५ ५४५0४. 00-_/0 >” 0९.* ४५.४४.” “४ 
डायस्ाळातडवाडतययाडडीताचीट ळ्या मर्काल्याव्ागिर 


गंगाधर शा. देशपांडे 
चिटणीस 


२) मराठवाड्यांत मराठी बोलणारे 
प्रोफसस आणि इतर सरकारी 
अधिकारी पाठवावेत. 


३) प्रत्येक कॉलेजांत 'मराठी संघा ' ला 
सबळ पाठिंबा मिळावा, 


४) सायन्स कॉलेजसनी फक्त वैज्ञानिक 
विषयाची चचा करणारीं नियत- 
कालिकें काढावीत. 


श्री. चव्हाण यांनीं आपल्या भाषणांत 
मंडळाचे अभिनंदन केलें नि त्याती साय- 
न्सचा अभ्यास अधिक आणि संशोधनात्मक 
'करावा' असें सांगितलें. त्याबरोबरच 
विद्यार्थ्यांनी आपल्या मातुभाषेला मात्र न 
विसरायला पाहिजे असें पण त्यांनीं सांगितलें. 


विविध कार्यक्रम निबंध-स्पर्धा 


डिसेंबरच्या तिसर्‍या आठवड्यांत एक 
निबंध-स्पर्धा ठेवण्यांत आली. लगेच पुनः 
दोन दिक्सांनंतर एक निबंध-स्पर्धा. संपा- 
दकत्वासाठीं घेण्यांत आली. त्यांत श्री. विना 
यक देदासमुख व श्री. स. शी. कहाळेकर 


अतुक्रभ संपादक व सहसंपादक म्हणून 
निवडन' आले 


वादविवाद मंडळ 


सात आठवड्याच्या कालांत तीन विष- 
यांवर खपच वादविवाद रंगळे होते. तरी पण 
हें काम समाधानकारक होऊं शकले नाहीं 


सहल 


सा.का.मराठी वाडमय मंडळ आणि आटस 
का. मराठी मंडळाची सहल मिळून निधणार 


गंगाधर शे. देशपांडे 


होती पण कांहीं कारणामुळ सहल पुढें ढकल; 
ण्यांत आली व॑ आमच्या कॉलेजच्या विद्या. 
थ्यांनी निजाम कॉलेज--मराठी संघाच्या 
सहलींत भाग घेतला. मंडळाचे सहचिटणीस 
प्रतिनिधी म्हणून गेले होते. 


अभिनंदन 


खालील विद्यार्थ्यांनी गाजविलेल्या उप- 
क्रमाबहल त्यांचें सुयश चितून आम्ही त्यांचें 
अभिनंदन करतों. 


श्री. ब्यंकट बिलोलीकर-एम्‌. एस्सी. 
(फा. ) प्रिविअस परीक्षेंत पहिले. 


श्री. वसंत दंडवते-एम्‌. एससी.(फा ) 
आंतर-विद्याकुल संगीत-स्पर्धेत 
पहिले, 


श्री. शिवाजी देशमुख - बी. एस्सी. 
(फा. ) सायंस कॉलेज वादवि- 
वाद-स्पर्धेत पहिले. 


महाराष्ट्‌ दुष्काळ निवारक समिती 


जानेवारी--शेवटच्या आठवड्यांत 
वरील संस्थेची पहिली बेठक झालो. त्यांत 
श्री. गंगाधरराव देशपांडे हे आमच्या कॉले- 
जचे प्रतिनिधी म्हणन काम करीत आहेत, 
कॉलजमध्ये निधी जमव्ग्यांत येत आहे. 


भाषण 


(१) श्री. प्रा. देऊळगांवँकर यांनी ''महा- 
राष्ट्र दुष्काळ आणि विद्यार्थ्यांचे कतेव्य” ह्या 
विषयावर भाषण दिलें. हें भाषण विद्या- 
थ्यांनता मिळालेली मेजवानी होती. 


(२) वनस्पतिशास्त्र, जीवशास्त्र ह्या 
विषयांच्या विद्यार्थ्पांती आपापल्या विषयाला 
श्रेष्ठ ठरविण्याचा प्रयत्न भाषणांतून केला. 
शिवाय दुसऱ्या विषयांवरहि अधूनमधून 
शर्चा होत असे. 


४९ 
स्मृतिदिन 


| 


क, श्री. गडकरी यांचा स्मृतिदिन 
पाळण्यांत आला व स्यांच्या वाडमग्रावर 
चर्चा झाली. 


६ नवें क्षितिज १9 


मंडळाने अत्यंत प्रयत्नाने अगदीं 
वाढीच्या पहिल्या वर्षांत हें नियतकालिक 
काढलें -- 


भेटी 


काँग्रेस-अधिवेशनाच्या वेळीं मुंबई 
प्रांत, नागपूर प्रांत आणि इतर महाराष्ट्रीय 
आमदार आणि खासदारांनी भेटी देऊन 
मंडळाविषयीं धन्योदगार काढले. 


कॉलेज स्नेह संमेलन 


वेळ फार कमी असल्यामुळे आगि मंड- 
ळाच्या उशीरा स्थापनंमुळें 'स्नेहसम्मेलना'चा 
कार्यक्रम पुढच्या वर्षावर ढकलणग्यांत आला. 
कॉलेजमध्य़ेंच काय तो कायंक्रम झाला. 


नियोजन 


“ आंतर-विंद्याकुल मराठी संघ ” 
काढून एक पुस्तक प्रकाशित कर.वे ही आम- 
च्याच मंडळाची कल्पना आहे हें नियोजन 
भाग मांडलें आहे. 
साभार पाचा 

"प्रकारा आटत कॉलेज मराठी मंडळ, 
उस्मौनिया विद्यापीठ हैद्राबाद-द. 


' नगर महाविद्यालय पत्रिका ” सिटी 
कॉलेज मराठी संघ हेैंद्राबाद-द. 


'तप्थिक” निजाम कौलेज मराठी संघष 


“: राजारामिय--” राजाराम कॉलेज 
कोल्हापूर. 


५० 


मार्गदशन व अभार प्रदशेन 


श्री. प्रा. के. धी. देशपांडे यांनी जिव्हा- 
ळ्घानें मार्गदर्शन केल आणि श्री. बळवंत 
दा.आगादो एम. एससी. यांनीं नियतकालि- 
काला व्यवस्थित आकार देण्यासाठीं कलेल्या 
प्रयत्नाबदळ आ*्ही त्यांचे आभारी आहोत. 


विद्यार्थ्यांनी निवडन देऊन वर्ग प्रतिनि- 
धींच्या नियोजनाला विरोध न॑ करता 'प्रत्येक 
कार्यक्रम हा आपला कार्यक्रम ' इतकें सहाय्य 
केलें ह्याबद्दल आम्ही त्यांचे भाभारी 
आहोंत. 


आर्थिक स्थिति 


हघावर्षी मंडळाला कांहींहि रक्कम 
मिळाळी नाहीं. पण ती पुढील वर्षांपासून 
निरचित मिळावयाला लागणार आहे. तव्हा 
अनेक, विविध कायंक्रम घेता यतोल. 


ही जबाबदारी पार पाडून विद्यार्थ्यांनी 
कलेल्या मदतीबद्दल पुनः आभार मातून 
हा भहवाल येथं संपवतो. 


पद्माकर डावरे-अध्यक्ष 
गंगाधर देशपांडे-चिटणीस 


नें श्ितिज 


( पान ४७ वरून चाल ) 

देऊन विद्यादानाचं पवित्र कतेव्य करतांता 
या उभ्पा आडव्या ओळी किवा स्तंभ कुठें कड- 
मडणार आहेत देव जाणें! भाजी वालीशीं कराव्या 
लागणाऱ्या दोनतीन पैशाच्या हिशेबांत, 
वार्णे आणि धोब्याच्या साध्या गुणाकार, 
भागाकार आणि बेरीज वजाबाकींत आणि 
संसारांतल्या इतर गणित आणि तोंडमिळवण्या- 
मध्ये डिटमिनंटचा काय उपयोग होणार 
आहे ? किवा असंहि कधीं जन्मांत शक्य 
नाहीं कीं अठ्ठावीस डिटमिनंट भाणि बावीस 
कन्‌व्हजट - डायव्हजंटचीं गणितं दोन अडीच 
तासांत सोडवल्यानंतर रंजलकर हातांत 
झक्कासपैकीं सिल्कची साडी धेऊन आदरानं 
पुढे करणार कीं, “ हें घ्या राजे, तुमच्या 
मैनेकरितां गणितांचा मोदजदला म्हणून ” 
शेवटीं गणितं सोडवलेले कागद एका 
आण्यांच्या दातांशा हिशशाला एक या भावांतच 
रद्दींत विकले जाणार आहेत. 

इतकी विफलता दिसत असूनहि चार- 
चोघांकडे बघून आपल्यालाहि त्याच “ बोटन 
रोडवर ' चालायचंय ! आणि उपयुक्‍्तता- 
वादांतली हीनता, निष्काम कर्म आदि तस्व- 
ज्ञानाचे घोट घेत सामान्यांतलं सामात्य 
जीवन जगायचंच. ही जाणीव अधिवीयताप्रिय 
मनाला सारखी बोचते आहे.